206122
Auraiya: अटल बिहारी वाजपेई की जयंती पर पुलिस कार्यालय में समारोह
Auraiya, Uttar Pradesh:औरैया में पुलिस कार्यालय पर पूर्व प्रधानमंत्री भारत रत्न अटल बिहारी वाजपेई की जयंती मनाई गई। इस अवसर पर बड़ी संख्या में पुलिसकर्मी मौजूद रहे। पुलिस अधीक्षक ने पुलिसकर्मियों को संबोधित करते हुए अटल जी के योगदान और विचारों पर प्रकाश डाला।
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
अल्मोड़ा में मुख्यमंत्री उदीयमान खिलाड़ी योजना के ट्रायल, 900 खिलाड़ियों ने भाग लिया
Almora, Uttarakhand:मुख्यमंत्री उदीयमान खिलाड़ी उन्नयन योजना के तहत 4 से 6 अगस्त तक हेमवती नंदन बहुगुणा स्पोर्ट्स स्टेडियम में जिला स्तरीय चयन ट्रायल्स आयोजित किए गए। ट्रायल्स में जिले के सभी 11 विकासखंडों, नगर निगम और नगर पालिका क्षेत्रों से चयनित करीब 900 खिलाड़ियों ने प्रतिभाग किया। योजना के तहत 8 से 14 वर्ष आयु वर्ग के 150 बालक और 150 बालिकाओं सहित कुल 300 खिलाड़ियों का चयन किया जाएगा। चयनित खिलाड़ियों को प्रतिमाह 1500 रुपये की छात्रवृत्ति मिलेगी। खिलाड़ियों का चयन विभिन्न शारीरिक दक्षता परीक्षणों के आधार पर किया गया।0
0
Report
अकोला में निजी डॉक्टर तीन दिन से बंद, सरकार से ठोस निर्णय की मांग
Akola, Maharashtra:अकोल्यात आज सलग तिसऱ्या दिवशीही इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नेतृत्वाखाली खाजगी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन करून शासनाचा निषेध नोंदविला. प्रस्तावित 'बीएमएस-सीसीएमपी' नोंदणी प्रक्रियेला विरोध करत डॉक्टरांनी नियमित व अत्यावश्यक नसलेल्या वैद्यकीय सेवा बंद ठेवल्या आहेत. शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास अत्यावश्यक सेवाही बंद करण्याचा इशारा डॉक्टर संघटनांनी दिला आहे. शासनाने प्रस्तावित 'बीएमएस-सीसीएमपी' नोंदणी प्रक्रिया लागू करण्याच्या निर्णयाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स, असোসिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्स आणि विविध स्पेशालिस्ट संघटनांनी आंदोलन पुकारले आहे.अकोल्यात देखील आज सलग तिसऱ्या दिवशी खाजगी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन करत शासनाचा निषेध नोंदविला. नियमित आणि अत्यावश्यक नसलेल्या वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात आल्या असून, शासनाने लवकर ठोस निर्णय न घेतल्यास अत्यावश्यक सेवाही बंद करण्याचा इशारा डॉक्टर संघटनांनी दिला आहे.आयएमए अकोला शाखेच्या माहितीनुसार, सुमारे १७० डॉक्टर आणि 'माई'चे सुमारे २५० निवासी डॉक्टर व इंटर्न या आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यामुळे सर्वोपचार रुग्णालयासह खासगी रुग्णालयांतील आरोग्य सेवा मोठ्या प्रमाणावर प्रभावित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.0
0
Report
भिवंडी कोहिनूर बिल्डिंग: उर्वरित हिस्सा डिमॉलिशन शुरू, 10 मौतों के बीच राहत प्रयास
Thane, Maharashtra:कोहिनूर बिल्डिंगचे उर्वरित भागाचे डिमॉलिशन सुरू. अँकर - भिवंडी मधील कोहिनूर बिल्डिंग दुर्घटनेतून एक महत्त्वाची अपडेट. कोसळलेल्या इमारतीचा जो अर्धा भाग अजून शिल्लक होता त्याचे आता प्रशासनाकडून डिमॉलिशन करण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मागिल आठवड्यात झालेल्या इमारत दुर्घटनेत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित भाग पाडून पुढील कोणताही धोका टाळण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. भिवंडीतील कोहिनूर बिल्डिंगचा काही भाग काही दिवसांपूर्वी कोसळला होता. त्या अपघातानंतर इमारतीचा उरलेला अर्धा भाग धोकादायक स्थितीत होता. आज त्या उर्वरित भागाचे डिमॉलिशन करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, 'आम्ही या संपूर्ण उरलेल्या भागाचे निष्कासन करणार आहोत. जेणेकरून आजूबाजूच्या नागरिकांना कोणताही धोका राहणार नाही.' सोबतच त्यांनी सांगितले की आतापर्यंत मलब्याखालून 10 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. कोहिनूर बिल्डिंग दुर्घटने पुन्हा एकदा भिवंडीतील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. डिमॉलिशन पूर्ण होईपर्यंत परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रशासनाकडून आता इतर धोकादायक इमारतींचीही पाहणी केली जाणार आहे. एक इमारत आणि 10 जीव गेले.0
0
Report
Advertisement
पाटन में सर्वदलीय प्रदर्शन: 12 दिन में मांग पूरी नहीं तो बंद करने चेतावनी
Jabalpur, Madhya Pradesh:एंकर।जबलपुर के पाटन में गुरुवार को किसने और सर्वदलीय समाज के कार्यकर्ताओं ने रैली निकालकर प्रदर्शन किया। इस दौरान पाटन चौराहे पर कुछ देर के लिए जाम के हालात भी बन गए। कार्यकर्ताओं ने इस दौरान जमकर नारेबाजी की और कहा कि शहपुरा ब्रिज टूटने के बाद पाटन और आसपास के लोगों को इसकी कीमत जान देकर चुकानी पड़ रही है। अब तक लगभग 25 लोगों की मौत यहां पर हो चुकी है लेकिन इसके बाद भी भोपाल और जबलपुर का पूरा ट्रैफिक यहां से डायवर्ट कर दिया गया है जिसके चलते लगातार यहां पर हादसे हो रहे हैं यही नहीं किसानों ने कहा कि खाद और बिजली का संकट लगातार गहराता था जा रहा है लेकिन इसके बाद भी प्रशासन के कानों में जू तक नहीं रेंग रही है पूर्व जिला पंचायत सदस्य उदय भान सिंह ठाकुर नगर परिषद अध्यक्ष आचार्य जागेंद्र से सहित बड़ी संख्या में कार्यकर्ता पाटन चौराहे पर पहुंचे और यहां पर जमकर नारेबाजी की गई।पाटन एसडीएम को ज्ञापन सोपा गया जिसमें की 12 दिन का अल्टीमेटम दिया गया है जिसमें कहा गया है कि अगर 12 दिनों में प्रशासन ने मांग पूरी नहीं की तो पूरा पाटन बंद कर दिया जाएगा और पाटन जबलपुर पाटन शाहपुरा मार्ग जाम कर दिया जाएगा जिसकी सारी जिम्मेदारी प्रशासन की होगी।पूर्व जिला पंचायत उदय भान सिंह ठाकुर का कहना है कि पाटन क्षेत्र के लोगों को लगातार हादसों शिकार होना पड़ रहा है किसानों की समस्याओं को कोई सुनने वाला नहीं है रोड सैंक्शन है लेकिन इसके बाद भी रोड नहीं बन पा रही है बाइट उदयभान सिंह ठाकुर पूर्व जिला पंचायत सदस्य वहीं पाटन एसडीएम मानवेंद्र सिंह का कहना है कि उन्हें ज्ञापन मिला है इसके बारे में वह उच्च अधिकारियों को अवगत करा देंगे बाइट मानवेंद्र सिंह एस डी एम पाटन0
0
Report
यवला में पूर पानी से गंदगी, भाजपा के आनंद शिंदे ने शुद्ध पानी मांगा
Yeola, Maharashtra:यवला नगर में पूर पानी से गंदगी, भाजपा के आनंद शिंदे ने शुद्ध पानी मांगा0
0
Report
वाशिम में मनसे नेताओं के खिलाफ खंडणी मांगने का मामला दर्ज; CCTV जांच शुरू
Washim, Maharashtra:अध्यक्ष सह पाच कार्यकर्त्यांवर नर्सिंग कॉलेजच्या प्रचारांकडून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झालाय. वाशिम शहरातील स्व. गोविंदराव देशपांडे कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये परीक्षा सुरू असताना मोठ्या प्रमाणात कॉपी सुरू असल्याचा आरोप करून मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्रात अनधिकृत प्रवेश करून परीक्षा प्रक्रियेत अडथळा निर्माण केला, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना धमकावले आणि खंडणीची मागणी केली असा आरोप संस्थाचालकाकडून केला असून या प्रकरणी मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू किडसे यांच्यासह पदाधिकारी आकाश सुनील लोलप, उमेश टोलमारे तसेच अन्य Two दोषांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध गंभीर कलमान्वये वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून, पोलीस त्याची पडताळणी करत आहेत.0
0
Report
Advertisement
विद्यालय के किचेन का ताला तोड़कर समान चोरी
Khandwari, Uttar Pradesh:पीएम श्री कंपोजिट विद्यालय के किचन का ताला तोड़कर हजारों का सामान ले उड़े चोर। चहनिया । मोहरगंज चौकी क्षेत्र के प्रभुपुर गांव स्थित पीएम श्री कंपोजिट विद्यालय अज्ञात चोरों ने बीती रात विद्यालय के किचन का ताला तोड़कर उसमें रखा गैस सिलेंडर, चूल्हा, बर्तन, डेस्क, बाल्टी, भगौना, ट्यूबलाइट, ब्लैकबोर्ड, बिजली के तार सहित अन्य आवश्यक सामग्री चोरी कर ले गए। कम्पोजिट विद्यालय में चोरों ने इंचार्ज प्रधानाध्यापक कक्ष सहित अन्य कक्षाओं के ताले तोड़ने का भी प्रयास किया, लेकिन सफलता नहीं मिल सकी। यदि चोर उन कमरों का ताला भी तोड़ देते तो विद्यालय को और अधिक नुकसान उठाना पड़ सकता था। गुरुवार सुबह जब इंचार्ज प्रधानाध्यापिका व शिक्षक विद्यालय पहुंचे तो किचन का ताला टूटा मिला तथा अंदर रखा सामान गायब देखा तो सन्न रह गये। इंचार्ज प्रधानाध्यापिका ने तत्काल प्रधान प्रशासक जयराम शास्त्री व डायल-112 पुलिस को सूचना दी। सूचना मिलते ही पुलिस मौके पर पहुंचकर जांच पड़ताल करने में जुट गई।0
0
Report
जयपुर ACS स्कूल में राजेश यादव के औचक निरीक्षण से गुणवत्ता सुधार की दिशा
Jaipur, Rajasthan:जयपुर ACS स्कूल शिक्षा राजेश यादव का औचक निरक्षण आनंदीलाल पोद्दार मूक-बधिर विद्यालय का किया औचक निरीक्षण। शिक्षा की गुणवत्ता और आधारभूत सुविधाओं की गहन समीक्षा。 छात्रावास, भोजन, स्वच्छता और पेयजल व्यवस्था का लिया जायजा。 लापरवाही मिलने पर सख्त कार्रवाई के दिए निर्देश。 हर विद्यार्थी को बेहतर और सुरक्षित शिक्षण वातावरण सुनिश्चित करने के आदेश。 छात्रावासों में वार्डनों की ड्यूटी अब हर महीने रोटेशन से बदलेगी。 भोजन और स्वच्छता की नियमित जांच की जिम्मेदारी वार्डनों को。 अभिभावकों के लिए सांकेतिक भाषा सीखने हेतु स्क्रीन लगाने का सुझाव0
0
Report
अकोला घोटाले में बदली: 268 शिक्षकों के बनावटी प्रमाणपत्र से लाभ
Akola, Maharashtra:Anchor : आपल्या घराजवळील शाळेत बदली मिळवण्यासाठी काही शिक्षकांनी नियमांनाच हरताळ फासल्याचा धक्कादायक प्रकार अकोल्यात समोर आला आहे. जिल्हा परिषदेतील तब्बल 268 शिक्षकांनी बदलीचा लाभ मिळवण्यासाठी बनावट दिव्यांग (UDID) आणि खोट्या आजारांची वैद्यकीय प्रमाणपत्रे सादर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत 38 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण, पाहूया या विशेष रिपोर्टमधून. अकोला जिल्हा परिषदेतील शिक्षक बदली प्रक्रियेत मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे. तब्बल 268 शिक्षकांनी बदलीसाठी बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे आणि खोट्या आजारांची वैद्यकीय प्रमाणपत्रे सादर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते गणेश कुरई यांनी केलेल्या तक्रारीनंतर हा प्रकार समोर आला. सुरुवातीला चार शिक्षक आणि एका गट शिक्षणाधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर चौकशीचा विस्तार करण्यात आला आणि आणखी 33 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई झाली. त्यामुळे आतापर्यंत एकूण 38 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे जिल्हा परिषदेच्या बदली प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे तक्रार दाखल करण्यात आली. शासनाच्या नियमानुसार दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्रांची पडताळणी जिल्हा शल्य चिकित्सकांकडून होणे अपेक्षित असताना, ती तालुका स्तरावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करून घेण्यात आली आणि त्यामुळे बोगस प्रमाणपत्रांना क्लीन चिट देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजपचे मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी केली आहे. तर आगामी अधिवेशनात हा मुद्दा पुन्हा उपस्थित करणार असल्याचेही पिंपळे यांनी म्हंटल आहे.. तक्रारकर्ते गणेश कुरई यांच्या मते, 268 शिक्षकांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे, खोटे अंतर दाखले आणि अन्य कागदपत्रांच्या आधारे शासनाची फसवणूक केली आहे. या घोटाळ्याला संरक्षण देणारे तसेच संबंधित दस्तऐवज लपवणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचीही चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे शिक्षक बदली प्रक्रियेतल्या पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, चौकशीच्या निष्कर्षाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. शिक्षक बदली प्रक्रियेत बनावट कागदपत्रांचा वापर झाल्याचा आरोप आणि त्यानंतर झालेली निलंबनाची कारवाई यामुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे. चौकशी अद्याप सुरू असून, दोषी आढळणाऱ्या सर्व संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणात आणखी किती जणांवर कारवाई होणार आणि बदली प्रक्रियेत सहभागी अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित होणार ka, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
Advertisement
बंगलुरु में ओबीसी महासंघ का 11वां महाधिवेशन: जातिनिहाय जनगणना और आरक्षण पर जोर
Chandrapur, Maharashtra:राष्ट्रीय ओबीसी महासंघ के 11वें अधिवेशन बंगळुरू में 7 अगस्त 2026 को ज्ञानज्योती ऑडिटोरियम, डॉ मनमोहन सिंह सिटी यूनिवर्सिटी में होगा. उद्घाटन कर्नाटक के मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार और महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करेंगे. इसके अलावा माजी मुख्यमंत्री सिद्धारामया, केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी, महाराष्ट्र के वित्त मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ओबीसी मंत्री अतुल सावे आदि ओबीसी नेता और कार्यकर्ते देशभर से शामिल होंगे. प्रमुख मुद्दा जातिनिहाय जनगणना करावी और 2027 जनगणने में ओबीसी का स्वतंत्र कॉलम रखने की मांग है. आरक्षण की सीमा 50% से हटाकर लोकसंख्या के अनुपात में आरक्षण देने, ओबीसी के नाम पर बजट में अनुदान अधिक सुनिश्चित करने, केंद्र में स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापित करने, 4 मार्च 2021 के सर्वोच्च न्यायालय के आदेश के अनुसार स्थानीय स्वराज संस्थाओं में राजकीय आरक्षण को पूर्ववत करने, तथा देश की ओबीसी आबादी के अनुरूप 27% राजनीतिक आरक्षण लागू करने जैसी कई मांगें अधिवेशन में रखी जाएंगी.0
0
Report
संत ओंकारगीर महाराज की पुण्यतिथि पर हिंदू- मुस्लिम एकता का अद्वितीय दर्शन
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यातील शिरपूर जैन येथील जानगीर महाराज संस्थानात संत ओंकारगीर महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याची भक्तिमय वातावरणात सांगता झाली. अंतिम दिवशी संतांच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. अनेक वर्षांची परंपरा जपत पालखीला हजरत मिर्जा बाबा दर्ग्यावर मानवंदना देण्यात आली, यामुळे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे सुंदर दर्शन घडले. त्यानंतर हजारो भाविकांच्या उपस्थितीत ५१ क्विंटल गव्हाच्या पोळ्या, ३१ क्विंटल काशीफळाची भाजी आणि २१ क्विंटल बुंदीचा महाप्रसाद वाटप करण्यात आला. जिल्ह्यासह राज्यभरातून आलेल्या सर्वधर्मीय भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. श्रद्धा, सेवा आणि सामाजिक सलोखा जपणारा हा सोहळा उत्साहात पार पडला.0
0
Report
बारिश के बाद आयुक्त ने अतिक्रमण हटाकर जलभराव रोकने के निर्देश दिए
Alwar, Rajasthan: भारी बारिश के बाद निगम आयुक्त का दौरा, अतिक्रमण बने जलभराव की बड़ी वजह अलवर शहर में बुधवार रात हुई मूसलाधार बारिश के बाद गुरुवार सुबह नगर निगम आयुक्त सोहन सिंह नरूका ने विभिन्न वार्डों का आकस्मिक निरीक्षण किया। इस दौरान उन्होंने बस स्टैंड, ओसवाल स्कूल, गायत्री मंदिर रोड, घंटाघर, चूड़ी मार्केट, अस्पताल रोड, एसएमडी सर्किल और मनु मार्ग सहित कई इलाकों में जलभराव और नालियों की स्थिति का जायजा लिया。 तेज बारिश के चलते जल निकासी बाधित होने से कई स्थानों पर सड़कें दरिया जैसी नजर आईं। निरीक्षण में सामने आया कि नालों पर पक्के अतिक्रमण होने के कारण उनकी सफाई नहीं हो पा रही है। गायत्री मंदिर के पास एक प्लॉट धारक द्वारा नाले पर पट्टी डालकर बहाव रोक दिया गया था, जिससे वहां पानी भर गया。 आयुक्त नरूका ने अधिकारियों को अवरुद्ध नालों को तुरंत सुचारु करने के निर्देश दिए। साथ ही शहरवासियों से अपील की कि वे सोशल मीडिया पर फैल रहे भ्रामक समाचारों से बचें और सफाई व्यवस्था में सहयोग करें। किसी भी समस्या की जानकारी तुरंत निगम को देने को कहा गया है。 स्थानीय दुकानदार राजकुमार ने बताया कि नालों पर अतिक्रमण के कारण गायत्री मंदिर क्षेत्र में पानी भर गया था। वहीं महेंद्र सिंह, विष्णु कुमार, शेखर सैनी, विजेंद्र सेन और भूरी खान सहित अन्य व्यापारियों ने भी बेहतर सफाई व्यवस्था की मांग उठाई है।0
0
Report
Advertisement
प्रतापगढ़ पुलिस का स्टंटबाजों पर शिकंजा; 22 पावर बाइक्स जब्त
Pratapgarh, Rajasthan:प्रतापगढ़ जिले में तेज रफ्तार से बाइक चलाकर स्टंट करने और आमजन में भय का माहौल पैदा करने वालों के खिलाफ पुलिस का विशेष अभियान लगातार जारी है। इसी अभियान के तहत पीपलखूंट और केसरियावाद थाना पुलिस ने संयुक्त कार्रवाई करते हुए कुल 22 पावर बाइकों के खिलाफ कार्रवाई की। इनमें पीपलखूंट पुलिस ने 12 पावर बाइकों को मोटर वाहन अधिनियम की धारा 207 के तहत जब्त किया, जबकि केसरियावाद पुलिस ने 10 मोटरसाइकिलों को डिटेन किया। यह कार्रवाई पुलिस अधीक्षक विशाल जांगिड़ के निर्देशन में की गई। पीपलखूंट थाना प्रभारी मनीष वैष्णव और केसरियावाद थाना प्रभारी रमेशचन्द्र के नेतृत्व में गठित पुलिस टीमों ने अपने-अपने थाना क्षेत्रों में तेज गति से बाइक चलाकर स्टंट करने, रील्स बनाने और आमजन में दहशत फैलाने वाले युवकों के खिलाफ अभियान चलाया। पुलिस के अनुसार कुछ युवक अलग-अगल नामों से ग्रुप बनाकर सार्वजनिक स्थानों पर तेज रफ्तार से बाइक चलाते हैं, खतरनाक स्टंट करते हैं और उनके वीडियो सोशल मीडिया पर अपलोड कर दूसरों को भी ऐसे कृत्यों के लिए प्रेरित करते हैं। ऐसे मामलों पर लगातार निगरानी रखते हुए कार्रवाई की जा रही है। प्रतापगढ़ पुलिस ने आमजन से अपील की है कि सोशल मीडिया पर लोकप्रियता हासिल करने के लिए सड़क पर स्टंट न करें और न ही हथियारों के साथ फोटो या वीडियो बनाकर सोशल मीडिया पर साझा करें। ऐसा करना न केवल स्वयं के लिए बल्कि आम लोगों की जान के लिए भी खतरा है। नियमों का उल्लंघन करने वालों के खिलाफ सख्त कानूनी कार्रवाई की जाएगी। पुलिस ने लोगों से ऐसे स्टंटबाजों और भय फैलाने वाले समूहों की सूचना पुलिस अधीक्षक की हेल्पलाइन या प्रतापगढ़ पुलिस के सोशल मीडिया हैंडल पर देने की अपील की है। पुलिस ने स्पष्ट किया कि जिले में इस तरह के अभियान आगे भी लगातार जारी रहेंगे।0
0
Report
वाशीम में आधार प्रमाणीकरण में देरी से किसान कर्जमुक्ति योजना बाधित
Washim, Maharashtra:वाशीम जिले के किसान कर्जमुक्ति योजना 2026 के अंतर्गत आधार प्रमाणीकरण तकनीकी अड़चनों के कारण विलंबित हो गए हैं। अंगूठे के निशान मिलान न होने, बायोमेट्रिक और नेटवर्क समस्याओं के चलते किसानों को बार-बार सेवा केंद्र और बैंकों के चक्कर लगाने पड़ रहे हैं। जिले के 54,103 पात्र किसानों में से 42,294 का प्रमाणीकरण पूरा हो चुका है, जबकि 11,809 किसानों के प्रमाणीकरण का अभी तक पूरा होना बाकी है। इसके कारण पात्र होने के बावजूद कई किसान कर्जमुक्ति लाभ से वंचित रहने की संभावना बन गई है।0
0
Report
धाराशिव भाजप व्हाट्सअप स्टेटस विवाद पर जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटल की फेसबुक पोस्ट
Dharashiv, Maharashtra:धाराशिव भाजपमध्ये व्हाट्सअप स्टेटस वरून सुरू झालेल्या वादावर जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटलांकडून फेसबुक पोस्ट करत पडदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अभूतपूर्व यशामुळे आपल्या एकजुटीला तडा जावा यासाठी काहींचे प्रयत्न पक्षाची एकजूट, कार्यकर्त्यांचा सन्मान आणि पक्षहित ही प्राथमिकता असल्याचं अर्चना पाटलांचं स्पष्टीकरण सोशल मीडिया टीम कडून अनावधानाने मजकूर प्रसिद्ध झाला कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त, फेसबुक पोस्ट करत मांडली भूमिका मुलाच्या पदवीदान सोहळ्यासाठी अर्चना पाटील परदेशात तीस वर्षात निष्ठावंत यांनी पक्ष वाढीसाठी काय केलं ? अर्चना पाटलांच्या व्हाट्सअप स्टेटस मुळे सुरू झाला होता नवा वाद भारतीय जनता पार्टी हा लाखो समर्पित कार्यकर्त्यांच्या त्याग, निष्ठा , परिश्रमातून उभा राहिलेला परिवार असल्याचं फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील यांची फेसबुक पोस्ट मी सध्या माझ्या मुलाच्या पदवीदान सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी परदेशात असून, वेळेतील फरकामुळे माझ्या सोशल मीडिया टीमने माझी पूर्वपरवानगी न घेता, अनवधानाने माझ्या अधिकृत स्टेटसवर एक मजकूर प्रसिद्ध केल्याचे मला आताच समजले. त्या मजकुरातील कोणत्याही शब्दांमुळे कोणाच्या भावना दुखावलेल्या असतील, तर त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते. भारतीय जनता पार्टी हा लाखो समर्पित कार्यकर्त्यांच्या त्याग, निष्ठा आणि परिश्रमातून उभा राहिलेला परिवार आहे. धाराशिव जिल्ह्यात आपण सर्वांनी एकजुटीने आणि कुटुंबाच्या भावनेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अभूतपूर्व यश मिळवले आहे. या यशामुळे काही घटकांकडून आपल्या एकजूटीला तडा जावा, असे प्रयत्न होत असले तरी, पक्षाची एकजूट, कार्यकर्त्यांचा सन्मान आणि पक्षहित ही माझ्यासाठी सदैव सर्वोच्च प्राथमिकता राहील.0
0
Report
Advertisement
