Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Simdega835223

सिमडेगा एसपी कार्यालय में क्राइम बैठक का आयोजन

Jul 20, 2024 14:50:29
Simdega, Jharkhand

सिमडेगा में समाहरणालय में स्थित एसपी कार्यालय में एसपी सौरभ कुमार की अध्यक्षता में क्राइम बैठक का आयोजन किया गया। क्राइम बैठक में जिले के तमाम पुलिस पदाधिकारी सहित इंस्पेक्टर डीएसपी मौजूद थे। एसपी सौरभ कुमार ने उपस्थित पुलिस पदाधिकारी को नए कानून से संबंधित जानकारी दी। पुलिस पदाधिकारियों को सावन के महीने में कावड़ यात्रा मार्ग में पूरी तरह से सतर्कता बरतने का निर्देश दिया । सावन के महीने में भीड़भाड़ वाले मंदिरों के पास भी सुरक्षा व्यवस्था पुख्ता करने का निर्देश एसपी ने दिया।

1
comment0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement
ASAshok Singh Shekhawat
Sept 19, 2025 06:44:04
Sikar, Rajasthan:जिला सीकर लोकेशन नीमकाथाना नाम स्थानीय रिपोर्टर सद्दाम हुसैन मोबाइल 9462 630 310 @sadamhusain7866 नीमकाथाना में आवारा सांडों का आतंक। दो सांडों ने एक दुकान दार पर किया हमला। दुकान दार बचा बाल बाल।दुकानदार अपनी दुकान के बाहर निकाल रहा था झाड़ू। अचानक सांड तेज गति से दुकानदार की ओर भागकर मारने का किया प्रयास ।दुकानदार ने भाग कर बचाई जान। लक्ष्मी टॉकीज रोड की है घटना। घटना का वीडियो वहां लगे एक सीसीटीवी कैमरे में हुआ कैद। लोगों ने नगर पालिका प्रशासन के खिलाफ जताई नाराजगी। एंकर नीमकाथाना में इन दिनों लगातार आवारा सांडों का आतंक बढ़ता जा रहा है लक्ष्मी टॉकीज रोड पर दो सांडों ने एक दुकान दार को मारने का प्रयास किया दुकानदार जब दुकान के बाहर झाड़ू निकाल रहा था तभी अचानक तेज गति से दो सांड भाग कर आए और दुकानदार को मारने का प्रयास किया लेकिन दुकानदार ने दुकान में भाग कर अपनी जान बचाई घटना का वीडियो वहां पर लगे सीसीटीवी कैमरे कैद हो गया कहीं घटना के बाद स्थानीय लोगों में नगर पालिका प्रशासन के खिलाफ नाराजगी जताई स्थानीय लोगों का कहना है कि क्षेत्र में लगातार आवारा पशुओं का आतंक बढ़ता जा रहा है आवारा पशुओं के आतंक से कई बार कई लोगों की जाने जा चुकी है उसके बाद भी नगर पालिका प्रशासन और आवारा पशुओं के खिलाफ कोई कार्रवाई नहीं कर रहा जिसे आए दिन वाहन चालक और आमजन हादसे का शिकार हो रहे हैं स्थानीय लोगों ने प्रशासन से मांग की है कि आवारा पशुओं के खिलाफ अभियान चलाकर उन्हें यहां से पड़कर दूसरी जगह छोड़ जाए जिससे कि आने वाले समय में दुर्घटनाओं से बचा जा सके।
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 19, 2025 06:43:45
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1909ZT_CHP_BODY_FOUND ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील या गडबोरी गावात बिबट्याच्या हल्ल्यात चिमूरड्याचा मृत्यू, काल रात्रीच्या घटनेनंतर शोध कार्याअंती आढळले शव अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यात बिबट्याचा थरार बघायला मिळाला. सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी गावात भीषण घटना पुढे आली असून रात्रीच्या सुमारास घनदाट वस्ती असलेल्या गावातून सात वर्षीय मुलाला बिबट्याने काकाच्या हातातून ओढून नेले. मुलाचे नाव प्रशिल बबन मानकर असून तो इयत्ता दुसरीचा विद्यार्थी होता. काल संध्याकाळी गावातील मस्कऱ्या गणपती महाप्रसादानंतर घरी परतताना हा हल्ला झाला.  गावातीलच बाथरूममध्ये दडून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घातली. काकाच्या हातातूनच मुलाला हिसकावून ओढत झुडपात नेले. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचा मोठा फौजफाटा गावात दाखल झाला. शोधकार्याच्या शेवटी मुलाचा शोध झुडपात लागला असून गावात भीतीचे वातावरण आहे.  आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Sept 19, 2025 06:43:28
Virar, Maharashtra:Date-19sep2025 Rep-prathamesh tawade Loc-virar Slug-VIRAR DANCE FEED SEND BY 2C TYPE-AV Slug- फर्निचर दुकानाच्या उद्घाटनाला नर्तिकेचा डान्स नर्तिकेवर पैश्यांची उधळण सोशल मीडियावर व्हिडिओ वायरल अँकर - विरार ग्लोबल सिटी परिसरातून एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. फर्निचर दुकानाच्या उद्घाटनावेळी मालकाने भोजपुरी गाण्यांच्या ठेक्यावर नर्तिकेला बोलावले होते. या नर्तिकेवर पैसे उधळतानाचे दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाले असून, तो व्हिडिओ आता चर्चेचा विषय ठरत आहे. नर्तिकेला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. उद्घाटन समारंभातील या प्रकारामुळे काहीजणांनी नाराजी व्यक्त केली आहे, तर काहीजणांनी याला फक्त मनोरंजन म्हणून स्वीकारले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजत असून चर्चेला उधाण आले आहे.
0
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Sept 19, 2025 06:43:11
Mumbai, Maharashtra:*संजय राऊत* *ऑन राहुल गांधी* राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत,हे एक घटनात्मक आणि संविधानिक पद आहे, राहुल गांधी यांच्यात हिंमत आहे जी आमच्या प्रधानमंत्री मध्ये नाही एकाच वेळेला शेकडो पत्रकारांना घेऊन भूमिका मांडणं ही त्यांच्यात हिंमत आहे मोदींना 75 वर्षे झाली पण अजून पर्यंत गेल्याअकरा वर्ष त्यांना झाली तरी देखील त्यांनी एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही राहुल गांधींवर टीका करतात त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे राहुल गांधी यांनी सातत्याने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे, गेल्या काही काळापासून ते निवडणूक आयोगाचा भ्रष्टाचार, निवडणूक आयोगातील घोटाळे, मतचोरी याच्यावर बोलत आहेत आणि काल त्यांची ही दुसरी पत्रकार परिषद होती त्यांनी काल पुरावे दिले आहेत की कशाप्रकारे मतं डिलीट केली जातात एका विशिष्ट समाजाची, जिथे काँग्रेस भाजप विरुद्ध जिंकू शकतात तिथे मतदार यादीतून बोगस फोन नंबर वरून, वेगवेगळ्या राज्यातून मतदार यादीतून शेकडो हजारो नावा डिलीट केली गेली महाराष्ट्रातला राजुरी मतदारसंघ किंवा कर्नाटकातला अळंग मतदार संघ असो त्यांनी पुरावेस दिलेत खरं म्हणजे या पुराव्यावर भारतीय जनता पक्षाची बोलती बंद व्हायला पाहिजे होती, पण भारतीय जनता पक्ष हा कोडगा पक्ष आहे, यांच सर्व राजकारण घोटाळे आणि अशा प्रकारच्या चोऱ्यामाऱ्या अशावरच टिकून आहे राहुल गांधी यांनी हायड्रोजन बॉम्ब अजून टाकलेला नाहीये, काल त्यांनी सहज पत्रकार परिषद घेतली, हायड्रोजन बॉम्ब जेव्हा टाकला जाईल तेव्हा वाराणसीसह देशामध्ये हादरे बसतील *ऑन निवडणूक आयोग आरोप फेटाळणे* निवडणूक आयोग म्हणजे भाजपचे कार्यकर्ते आहेत, मुंबईत जसे त्यांचे काही कार्यकर्ते आहेत बोलायला तसे निवडणूक आयोगात त्यांनी प्रवक्ते ठेवले आहेत बोलायला भाजपला यात पडण्याचं कारण नाही, राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला प्रश्न उपस्थित केले आहेत, निवडणूक आयोग सध्या भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता म्हणून काम करतय उद्या कदाचित निवडणूक आयोगाच्या वतीने गौतम अदानी प्रवक्ते म्हणून बोलायला सुरू करतील तर आश्चर्य वाटायला नको *ऑन अदानी सेबी क्लीनचिट* सत्यमेव जयते गौतम अदानी बोलायला लागले तर संविधानातील सत्यमेव जयते ची व्याख्या बदलायला लागेल *ऑन शिंदे शिवसेना ठाणे आंदोलन* सगळ्यात आधी याबद्दल कोणाचीही नाराजी नाही, ठाण्यात नाराजी म्हणजे ठाणे यांच्या बापाचं आहे का ठाणे हे शिवसेना,आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच आहे, यांच्या शिवसेनेचं नाही मी कालच विधान हे अत्यंत जबाबदारीने केल आहे त्यामुळे ज्यांना मिरच्या लागायच्या आहेत त्या लागलेल्या आहेत, तुम्ही आनंद दिघे यांचा फोटो मोदींपेक्षा मोठा घ्या ना, मोदींना मोठं आणि बाळासाहेब ठाकरेंना छोटं ठरवून तुम्ही जे काय करताय ही भाजपची एक रणनीती आहे, महाराष्ट्रात आणि देशात बाळासाहेब ठाकरेंचं नेतृत्व खुलं करायचं काल ज्यांनी माझा निषेध केला मी त्यांचं स्वागत करतो, हे कोण आहेत हे सर्व गद्दार आहेत, हे सर्व शिवसेनेतून बाहेर पडलेले एक नंबरचे गद्दार आहेत, गद्दार आणि निष्ठावंत, देशभक्त आणि महाराष्ट्र धर्माचं पालन करणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे यांचं नाव घ्यायचा त्यांना अधिकार नाही हे त्यांच्या नावाचं राजकारण करतात, आनंद दिघे यांनी कधी शिवसेना विकलेली नाही, आनंद दिघे यांच्यावर अनेक संकट आली त्यांना टाडा ही लावला परंतु त्यांनी शेपूट घालून कधी पक्षांतर केलं नाही गांडू सारखं ही सगळी कालची पोरं आहेत, ही बाहेर रस्त्यावर उभे राहणारी पोर आहेत, काल जी पोरं होती ती सर्व टेंभी नाक्याच्या बाहेर टपोरीगिरी करणारी पोर आहेत त्यांना आत मध्ये प्रवेश नव्हता आनंद दिघे हे ठाकरे परिवार आणि शिवसेनेचे एक महत्त्वाचे घटक होते, ठाकरे परिवाराचा आदेश त्यांनी कधी मोडला नाही, त्यांनी सातत्याने मातोश्रीशी आपले निष्ठा कायम ठेवली होती आता जे आहेत स्वतःला शिवसेना म्हणून घेणारे लफंगे आणि चोर हे धंदे कधी आयुष्यात आनंद दिघे यांनी केले नाही *ऑन आनंद दिघे यांना टाडा राऊत यांच्यामुळे ( आरोप )* असं कधी आनंद दिघे यांनी म्हटलेलं माझ्या लक्षात नाही की संजय राऊत यांच्यामुळे मला त्रास झाला, आम्ही त्यांना सातत्याने तुरुंगात भेटायला जात होतो, जेव्हा सुटले होते तेव्हा माझ्या घरी आले होते, राजकारण यांना कळत नाही, त्याच अटकेने आनंद दिघे धर्मवीर झाले आनंदाश्रमात जे लोक बसत आहेत ती प्रॉपर्टी कोणी कोणाच्या नावावर करून घेतली आहे याचा तपास करा आनंद दिघे यांनी कधी व्यापार केलेला नाही, कोणत्याही पदासाठी मातोश्रीवर येऊन मागणी केली नाही सर्वोत्कृष्ट जिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी काम केलं, महाराष्ट्रातले ते एक आदर्श जिल्हाप्रमुख असल्याचं बाळासाहेब ठाकरे हे आपल्या भाषणात वारंवार सांगायचे *ऑन खा. श्रीकांत शिंदे आरोप* कोण श्रीकांत शिंदे, काय त्याचा संबंध शिवसेनेशी, उद्धव ठाकरे यांनी केलेला खासदार आहे तो, पोरग कधी शिवसेनेत होतं का, उद्धव ठाकरेंकडे त्याचा बाप गेला आणि मनाला सध्या माझ्या पोराकडे काय काम नाहीये, तो डॉक्टर आहे हाडांचा आणि गोपाळ लांडगेच तिकीट कापून त्याला तिकीट द्यायला लावलं आज जे एकनाथ शिंदे आहेत ते राजन विचारे यांचा त्याग, राजन विचार यांनी त्याग केल्यामुळे आहेत, आज चे ज्या शिवसेनेच्या मुख्य प्रवाहात आहेत त्यांनी रोज सकाळी राजन विचारांचे पाय धुवून तीर्थ प्राशन केले पाहिजे हे काय आम्हाला काय निष्ठेची गोष्टी सांगतात, काळजी लफंगे पोर रस्त्यावर उतरलेली त्यांना काय माहिती आनंद दिघे, त्यांना तिथले काय माहिती राजन विचारे,सतीश प्रधान, मोदा जोशी काल जे उतरले होते ते बहुसंख्य ठेकेदारांची पोर होती, लाभार्थी होते या पोराला उद्धव ठाकरे यांनी दोनदा खासदार केल आहे, काय कर्तृत्व होतं त्यांचं माझ्या नादाला लागू नका परत सांगतो, माझी निष्ठा ही बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबरोबर कायम राहिलेली आहे जर कोणी निष्ठावंत येऊन त्यांनी जर माझ्यासमोर काय वक्तव्य केलं तर मी नक्कीच मान्य करेल, पण ज्यांनी पक्षाशी आणि ठाकरेंशी गद्दारी केली त्यांनी हे धंदे करूच नये हे सर्व पेड आहेत, कालच्याच आंदोलनात त्यांनी पाच लाख खर्च केले असतील मला शिव्या देण्यासाठी *ऑन राज ठाकरे ठाणे जिल्हा दौरा* शिंदेंना घेण्याची गरज काय, युद्ध्याला घेरतात, डरपोकांना कोणी घेरत नाही राज ठाकरे गेलेत उद्धव ठाकरे जातील आणि मी सुद्धा जाणार आहे मी का जाणार नाही ठाण्यात ठाणे कोणाचा आहे, ठाण्यावर भगवा झेंडा हा बाळासाहेब ठाकरेंनी लावलेला आहे एकनाथ शिंदे यांनी नाही, किंवा त्यांच्या पोराटोरांनी, लाभार्थ्यांनी लावलेला नाही
0
comment0
Report
SKSunny Kumar
Sept 19, 2025 06:42:53
Patna, Bihar:patna मुख्यमंत्री नीतीश कुमार ने आज बिहार राज्य महिला आयोग के 24 में वर्षगांठ के कार्यक्रम का उद्घाटन किया मुख्यमंत्री नीतीश कुमार ने महिला आयोग के द्वारा पोर्टल भी लॉन्च किया है जिनमें महिलाएं किसी भी समय शिकायत दर्ज कर सकती हैं इस अवसर पर उपमुख्यमंत्री के साथ-साथ मंत्री विजय चौधरी और कई मंत्री मौजूद थे मंत्री विजय चौधरी ने कहा कि मुख्यमंत्री नीतीश कुमार ने महिलाओं के लिए बहुत काम किया है और आज राज महिला आयोग का वर्षगांठ है मुख्यमंत्री ने उनको शुभकामना दी है उन्होंने कहा कि जिस तरीके से इस महिला आयोग का गठन किया गया था हमें आशा है कि आयोग महिलाओं के लिए काम करेगा... उन्होंने कहा कि इस देश में महिलाओं के लिए जितना का मुख्यमंत्री नीतीश कुमार ने किया है किसने किया है आज इस आयोग का वर्षगांठ है हमने शुभकामना देते हैं और उम्मीद करते हैं कि आगे भी इसी तरीके से काम करता रहेगा मुख्यमंत्री नीतीश कुमार हमेशा महिलाओं को लेकर काम करते रहते हैं बाइट : विजय चौधरी मंत्री बिहार सरकार राहुल गांधी के द्वारा वोट चोरी का आरोप लगाया जाने के बाद यह कहे जाने पर की भारत के जो युवा है जैन जी उनको एक बड़ा मैसेज है इस पर मंत्री विजय चौधरी ने कहा कि राहुल गांधी निश्चित तौर पर अराजकता फैलाना चाह रहे हैं क्या उन्होंने यह भी कहा कि राहुल गांधी को यह बताना चाहिए कि किस आधार पर आरोप लगा रहे हैं उन्होंने कहा कि आप बताइए इन्हें जब भारत की जनता सत्ता में नहीं लाना चाहती तो वह अराजकता फैलाने की कोशिश की जा रही है उन्होंने कहा कि यह उनकी मानसिक स्थिति दर्शा रही है कि वह सत्ता नहीं मिलने से कितने परेशान हैं बाइट : विजय चौधरी मंत्री बिहार
0
comment0
Report
MTManish Thakur
Sept 19, 2025 06:41:36
Kullu, Himachal Pradesh:मनाली विधानसभा क्षेत्र में बीते महीने में हुई भारी बारिश के कारण काफी ज्यादा नुकसान हुआ है जिसे यहां के लोगों का जनजीवन भी अस्त व्यस्त हुआ है। प्रशासन के द्वारा मौके पर जाकर नुकसान का आंकलन किया जा रहा है। वहीं पूर्व मंत्री गोविंद सिंह ठाकुर ने भी मनाली विधानसभा क्षेत्र के अंतर्गत आने वाले ग्रामीण क्षेत्र सारी ,भेखली, बनोगी नथान, बस्तोरी आदि, गांव का द्वारा किया और यहां पर बीते मन में भारी बारिश के कारण और भूस्खलन के कारण हुए नुकसान का जायजा लिया। मनाली में बीते अगस्त महीने में ब्यास नदी में आई बाढ़ के कारण और भूस्खलन से काफी ज्यादा नुकसान हुआ है। ऐसे में जहां नेशनल हाईवे 3 को दिन-रात कार्य कर अस्थाई तौर पर एक तरफ वाहनों की आवाजाही के लिए बहाल कर दिया गया है। लेकिन ग्रामीण क्षेत्रों में अभी तक सारी व्यवस्था अस्त व्यस्त हैं। हिमाचल प्रदेश सरकार को चाहिए कि ग्रामीण क्षेत्रों में बिजली पानी स्वास्थ्य सेवाएं और जो स्कूलों के भवन गिर गए हैं उन्हें जल्द से जल्द ठीक करें। इसके साथ ही ग्रामीण क्षेत्रों के जो लिंक रोड है उन्हें अभी तक ठीक करने का कार्य नहीं किया गया है । यह बात पूर्व मंत्री गोविंद सिंह ठाकुर ने मीडिया से  रूबरू होते हुए कही। उन्होंने कहा कि बीते कल उन्होंने मनाली विधानसभा क्षेत्र के अंतर्गत आने वाले गांव सारी ,भेखली, बनोगी नथान, बस्तोरी आदि, गांव का दौरा किया है और बारिश व भूस्खलन से हुए नुकसान का जायज़ा लिया है। उन्होंने कहा कि एक सड़क जो जिला मुख्यालय से चलती है लोरन सरली खलाडा सड़क ।अभी तक उस सड़क पर जो लोरन के पास खराब है  । वहां पर अभी तक काम भी प्रारंभ नहीं किया है और वंहा के लोग सरली खलाडा से लोग कुल्लू शहर के लिए पैदल आ रहे हैं। उन्होंने कहा कि सड़क के टूटने से लोगों की गाड़ियां फंसी है । गोविंद सिंह ठाकुर ने कहा कि हमने देखा कि जो बस्तोरी नथान सड़क है उसकी दुर्दशा इस हद तक कर दी है कि वंहा अभी तक 8 महीने से बस भी नही चल पाई है। उन्होंने कहा कि यही स्थिति हर जगह पर है। पूर्व मंत्री ने कहा कि ओल्ड मनाली पुल के आगे कल्ब हाउस से पलचान तक जो सड़क क्षतिग्रस्त हुई है उसे भी अभी तक ठीक नही किया गया है। उन्होंने कहा कि प्रदेश सरकार इन सभी सड़कों को तुरंत ठीक करे। बाइट:- गोविंद सिंह ठाकुर, पूर्व मंत्री।
0
comment0
Report
TSTripurari Sharan
Sept 19, 2025 06:41:07
0
comment0
Report
ADArvind Dubey
Sept 19, 2025 06:37:45
Obra, Uttar Pradesh:ANCHOR: सोनभद्र जनपद के ओबरा थाना क्षेत्र में संदिग्ध परिस्थितियों में एक युवक की मौत ने हड़कंप मचा दिया है। मौत के बाद परिजनों ने युवक को जहर दिए जाने का आरोप लगाया है। फिलहाल पुलिस और फोरेंसिक टीम मौके पर पहुँचकर जांच में जुट गई है। VO: ओबरा थाना क्षेत्र में देर रात हुई इस घटना से पूरे इलाके में सनसनी फैल गई। जानकारी के मुताबिक युवक अपने दोस्तों के साथ दावत कर रहा था। दावत के दौरान अचानक उसकी हालत बिगड़ गई और मुंह से झाग निकलने लगा। दोस्तों ने आनन-फानन में युवक को उसके घर पहुँचाया, जिसके बाद परिजनों ने उसे परियोजना अस्पताल में भर्ती कराया। लेकिन हालत गंभीर देख डॉक्टरों ने उसे वाराणसी रेफर कर दिया। वाराणसी ले जाते वक्त रास्ते में ही युवक की मौत हो गई। मौत के बाद परिजनों ने गंभीर आरोप लगाए हैं। उनका कहना है कि युवक को जहर देकर मौत के घाट उतारा गया है। सूचना मिलते ही पुलिस और फोरेंसिक टीम मौके पर पहुँच गई और जांच शुरू कर दी। फिलहाल पुलिस ने शव को कब्जे में लेकर पोस्टमार्टम के लिए भेज दिया है। इस पूरे मामले की गुत्थी अब पोस्टमार्टम रिपोर्ट और पुलिस जांच से ही सुलझेगी। Byte: मृतक का मौके पर मौजूद दोस्त byte: मृतक की बहन
0
comment0
Report
JCJitendra Chaudhary
Sept 19, 2025 06:36:40
Begusarai, Bihar:जितेन्द्र कुमार बेगूसराय एंकर,बेगूसराय से इस वक्त की बड़ी खबर आई है जहां सड़क पर बारिश का पानी जमा होने से लोगों का गुस्सा फूट पड़ा। आक्रोशित ग्रामीणों ने एनएच-28 को जाम कर दिया। करीब दो घंटे तक अफरातफरी का माहौल रहा और गाड़ियों की लंबी कतारें लग गईं। यह तस्वीरें बेगूसराय जिले के तेघड़ा प्रखंड के रात गांव की हैं। भारी बारिश के बाद सड़क पूरी तरह डूब गई… जिससे गांव के लोगों को आने-जाने में भारी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। बच्चों की पढ़ाई से लेकर रोजमर्रा की जिंदगी तक सब कुछ प्रभावित हो गया। गुस्साए ग्रामीणों ने दुलारपुर के पास एनएच-28 को जाम कर दिया और प्रशासन के खिलाफ नारेबाज़ी शुरू कर दी। करीब दो घंटे तक जाम के चलते सड़क के दोनों ओर वाहनों की लंबी लाइन लग गई। अफरातफरी का आलम यह रहा कि यात्रियों को भारी दिक्कतों का सामना करना पड़ा। सूचना मिलते ही मौके पर पहुंचे तेघड़ा प्रखंड के बीडीओ… उन्होंने लोगों को समझा-बुझाकर शांत कराया और जल्द सड़क निर्माण कराने का आश्वासन दिया। जिसके बाद जाम हटाया गया।बेगूसराय में बरसात ने एक बार फिर प्रशासन की पोल खोल दी है। सवाल यही है कि आख़िर कब तक लोग सड़क पर पानी और वादों के बीच फंसे रहेंगे। बाइट ग्रामीण महिला बाइट ग्रामीण महिला बाइट ग्रामीण महिला
0
comment0
Report
AJAvinash Jagnawat
Sept 19, 2025 06:36:19
0
comment0
Report
Advertisement
Back to top