icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

जंतर मंतर वायरल वीडियो: डीसीपी सचिन शर्मा-दीपक पुरोहित की बातचीत ने हलचल मचाई

Noida, Uttar Pradesh:जंतर मंतर का नया वायरल वीडियो सोशल मीडिया पर वायरल इस वीडियो में डीसीपी नई दिल्ली सचिन शर्मा और ज्वाइंट सीपी दीपक पुरोहित कोकरोच जनता पार्टी के प्रवक्ता सौरभ दास और अभिषेक रांका से बातचीत कर रहे हैं पुलिस अफसर कह रहे हैं कि ये जगह इस तरह के प्रोटेस्ट कॉल के लिए नहीं है और ऑर्गेनाइजर्स ने कोई तैयारियां नहीं की है भीड़ को कंट्रोल करने के लिए कोई वॉलंटियर नहीं है आप भीड़ को नियंत्रित करने के लिए कम से कम वालेंटियर्स तैनात करो पुलिस ने इन्हें कई बार इसी तरह समझाया कि अगर आपने कुछ नहीं किया तो भीड़ कंट्रोल से बाहर निकल जाएगी डीसीपी सचिन शर्मा कह रहे है कि ,"मै आपसे कबसे रिक्वेस्ट कर रहा हूँ" इसमें क्रिमिनल एलिमेंट भी है पुलिस के मुताबिक 19 और 20 जुलाई को जब भीड़ बढ़ रही थी तब इन्हें कई बार समझाया गया ये भी बताया गया था कि भीड़ कैसे रियेक्ट करती है
0
0
Report
Advertisement

जगराओं के मुन्नबरपुरा में दो युवाओं की मौत, नशे के शक से गांव बदहवासी

Jagraon, Punjab:ਜਗਰਾਓਂ ਦੇ ਪਿੰਡ ਮੁਨੱਬਰਪੁਰਾ ਵਿੱਚ ਦੋ ਨੌਜ਼ਵਾਨਾਂ ਦੀ ਸ਼ੱਕੀ ਹਾਲਾਤਾਂ ਵਿੱਚ ਮੌਤ ਹੋ ਗਈ ਹੈ, ਉਥੇ ਹੀ ਮਿਰਤਕਾਂ ਦੇ ਕੁਝ ਪਿੰਡ ਵਾਸੀ ਤੇ ਸਾਬਕਾ ਵਿਧਾਇਕ ਨੇ ਇਹ ਮੌਤਾਂ ਨਸ਼ੇ ਦੀ ਓਵਰਡੋਜ਼ ਨਾਲ ਹੋਈਆਂ ਦੱਸੀਆਂ ਹਨ, ਜਦਕਿ ਜਗਰਾਓਂ ਪੁਲਿਸ ਨੇ ਇਹਨਾਂ ਮੌਤਾਂ ਨੂੰ ਕੁਦਰਤੀ ਦਸਿਆ ਹੈ। ਤਸਵੀਰਾਂ ਵਿੱਚ ਦਿਸਦਾ ਹੈ ਕਿ 25 ਸਾਲ ਦਾ ਹਰਪ੍ਰੀਤ ਸਿੰਘ ਅਤੇ 25 ਸਾਲ ਦਾ ਪ੍ਰਿੰਸ ਮੌਤ ਨਸ਼ੇ ਦੀ ਓਵਰਡੋਜ਼ ਨਾਲ ਹੋਈ ਦੱਸੇ ਜਾ ਰਹੇ ਹਨ, ਮਿਰਤਕਾਂ ਦੇ ਕੁਝ ਪਿੰਡ ਵਾਸੀ ਵੀ ਇਹ ਮੌਤਾਂ ਨਸ਼ੇ ਕਾਰਣ ਹੋਈਆਂ ਦੱਸ ਰਹੇ ਹਨ ਅਤੇ ਇਲਾਕੇ ਵਿਚ ਨਸ਼ਾ ਵਿਕਣ ਤੇ ਠੱਲ ਪਾਉਣ ਦੀ ਮੰਗ ਕਰ ਰਹੇ ਹਨ। ਉਥੇ ਜਗਰਾਓਂ ਪੁਲਿਸ ਦੇ ਡੀਐਸਪੀ ਜਸਵਿੰਦਰ ਸਿੰਘ ਢੀਂਡਸਾ ਨੇ ਕਿਹਾ ਹੈ ਕਿ ਇਹ ਮੌਤਾਂ ਕੁਦਰਤੀ ਰੂਪ ਵਿੱਚ ਹੋਈਆਂ ਹਨ ਅਤੇ ਇਨ੍ਹਾਂ ਦਾ ਨਸ਼ੇ ਨਾਲ ਕੋਈ ਤਾਲੁਕ ਨਹੀਂ ਹੈ; ਅੱਗੇ ਜਾਂਚ ਕੀਤੀ ਜਾਵੇਗੀ ਅਤੇ ਜੇਕਰ ਕਿਸੇ ਨੇ ਇੰਨਾ ਮੌਤਾਂ ਲਈ ਜਿੰਮੇਵਾਰ ਪਾਇਆ ਤਾਂ ਉਸ ਖਿਲਾਫ ਕਾਰਵਾਈ ਕੀਤੀ ਜਾਵੇਗੀ।
0
0
Report

विदर्भ के 11 जिलों से शुरू होगी मंडल यात्रा; जातीय जनगणना की मांग तेज

Bhandara, Maharashtra:सकल ओबीसी समाजाच्या वतीने मंडल यात्रेचे आयोजन.... विदर्भातील ११ जिल्हयातून जाणार यात्रा... Anchor :- ओबीसी समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात हक्क आणि प्रतिनिधित्व मिळण्यासाठी जातनिहाय जनगणना करणे आवश्यक असल्याची भूमिका विविध ओबीसी संघटनांनी घेतली आहे. याच मागणीला बळ देण्यासाठी आजपासून 'मंडल यात्रा' काढण्यात येत आहे. या यात्रेचा शुभारंभ भंडारा येथून होणार असून, विदर्भातील ११ जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे. ३ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट अशी यात्रा राहणार आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. राज्यभर ओबीसी समाजाला एकत्र आणत जातनिहाय जनगणनेच्या मागणीला अधिक बळ देण्याचा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे. या यात्रेचा शेवट ९ ऑगस्ट रोजी चंद्रपूर येथे होणार आहे...
0
0
Report
Advertisement

देवाभाऊ फडणविस के मंत्री जयकुमार गोरے की प्रशंसा; संजय राऊत पर कटाक्ष

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. सदाभाऊ खोत जयकुमार गोरे यांचे कौतुक. 'देवाभाऊ' (देवेंद्र फडणवीस) यांच्या मंत्रिमंडळातील जयकुमार गोरे हे दुष्काळी मान तालुक्यातील कर्तबगार मंत्री आहेत. त्यांनी आपल्या कर्तृत्वावर अनेक विधानसभा निवडणुका मोठ्या फरकाने जिंकल्या आहेत.. संजय राऊत यांच्यावर टीका.. विस्थापित किंवा नवीन लोक पदावर आले की प्रस्थापित राजकारण्यांना पोटशूळ उठतो. संजय राऊत यांचे तोंड म्हणजे 'गटारगंगा' आहे, जिथे डुकरांना चांगलं-वाईट समजत नाही. जयकुमार गोरे हे वाघासारखे एकटे लढण्यासाठी सक्षम आहेत.. निवडणूक लढवण्याचा अधिकार.. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा पूर्ण अधिकार आहे. निवडणूक लढवल्याने कोणाचे किती पाणी (ताकद) आहे हे स्पष्ट होते.. सध्याच्या आंदोलनांवर भाष्य.. आंदोलनांचा नेहमीच आदर असावा, पण अलीकडच्या काळात खरी जनहितार्थ आंदोलने होण्याऐवजी 'तवा तापला की पोळ्या भाजा' अशी परिस्थिती झाली आहे.. मुद्यांवर आधारित आंदोलनांचा अभाव.. रोजगार, उद्योग आणि शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य भाव मिळण्यासाठी आंदोलने झाली पाहिजेत. परंतु सध्या मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, आरक्षण बचाव अशा वेगवेगळ्या विषयांवर एक संपत नाही तोवर दुसरे आंदोलन सुरू करण्याचे प्रकार वाढले आहेत.. परदेशी फंडिंगचा (Foreign Funding) आरोप.. परदेशी निधीप्रकरणी गृहमंत्रालयावर अपयशाचा ठपका ठेवणे योग्य नाही; कारण हा तपासाचा भाग आहे. गृहमंत्रालय सर्व बाबींवर बारकाईने लक्ष ठेवून असून तपास पूर्ण झाल्याशिवाय यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही..
0
0
Report

बातमी: मुसळधार पावसामुळे भातसा नदी पूर; वालकस- बेहरे गावांचा संपर्क तुटला

Thane, Maharashtra:कल्याण वालकस - मुसळधार पावसामुळे नदीला पूर, गावांचा संपर्क तुटला... वालकस पूल पाण्याखाली | वालकस-बेहरे गावांचा संपर्क तुटला... अँकर - काल दिवसभर व रात्रीभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कल्याण तालुक्यातील भातसा नदीला पूर आला आहे. वालकस येथील नदीवरील पूल पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने वालकस आणि बेहरे या दोन गावांचा संपर्क तुटला आहे. गेल्या 2 वर्षात हा पूल 5व्यांदा पाण्याखाली गेला असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. व्हॉईस ओव्हर - कल्याण तालुक्यातील वालकस गावाजवळील भातसा नदीवरील पूल काल रात्रीपासूनच्या मुसळधार पावसामुळे पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. या पूरामुळे वालकस आणि बेहरे या दोन गावांचा एकमेकांशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. या पुलावरूनच या भागातील नागरीक, शाळकरी मुले, नोकरदार, व्यापारी, दुधवाले आणि भाजीवाले यांची रोजची ये-जा असते. मात्र पूल पाण्याखाली गेल्याने सर्वांनाच मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे गेल्या 2- महिन्यात हा पूल आतापर्यंत 5 वेळा पाण्याखाली गेला आहे. या नदीवर नव्या पुलाचे बांधकाम गेल्या 2-3 वर्षांपासून सुरू आहे. मात्र काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने पावसाळ्यात दरवर्षी नागरिकांना हीच अडचण भोगावी लागत आहे. त्यामुळे नव्या पुलाच्या नावाखाली नागरिकांना दर पावसाळ्यात हीच वणवण. प्रशासन लवकरात लवकर यावर तोडगा काढणार का, हे पाहणे महत्वाचे.
0
0
Report

बीड में जात-धर्म की राजनीति पर धनंजय मुंडे का बयान भारी हंगामा खड़ा गया

Beed, Maharashtra:बीड : राजकारण गलिच्छ झालं धनंजय मुंडेंचं उद्गीर्व वक्तव्य; 18 पगड जातीला एकत्र आणून पुन्हा सत्ता आणून धनंजय मुंडे यांच्या नवीन वक्तव्याने राज्यात खळबळ..! राज्यातील जातीय आणि धर्माच्या राजकारणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार धनंजय मुंडे यांनी केलेल्या वक्तव्याने नव्या राजकीय चर्चांना तोंड फुटले आहे. बीडच्या माजलगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमात बोलताना त्यांनी, " राजकारण जाती-पाती आणि धर्माच्या गलिच्छ वळणावर गेले आहे," अशी खंत व्यक्त केली. मात्र, सर्व समाजघटकांना सोबत घेऊन पुन्हा सत्ता प्रस्थापित करण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वसमावेशक राज्यकारभाराचा दाखला देत 18 पगड जातींना एकत्र आणण्याचे आवाहन त्यांनी केले. धनंजय मुंडे यांच्या या विधानाचे आता विविध राजकीय अर्थ काढले जात असून, राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे...
0
0
Report
Advertisement

किश्त्वार क्लाउडबर्स्ट: डीसी ने उरिगाड नाला का निरीक्षण किया, पुनर्वास युद्ध-स्तर पर तेज

Kishtwar, Following the devastating cloudburst in Chatroo Sub Division of Kishtwar district, the District Administration has intensified restoration and rehabilitation efforts in the affected areas. Deputy Commissioner Kishtwar, Pankaj Kumar Sharma, visited the cloudburst-hit Urigad Reshi Nallah to assess the damage and review the progress of ongoing restoration works. He inspected the affected sites, interacted with local residents, and assured them of all possible assistance. The Deputy Commissioner directed NHIDCL to continue the clearance of slush and debris and restore the damaged road as soon as conditions permit. He also asked the agency to explore the construction of a suitable cross-drainage structure to safely channel flash flood waters and reduce the impact of similar incidents in the future. He further instructed the Irrigation and Flood Control Department to prepare a Detailed Project Report for permanent flood protection works in the affected area. The SDM Chatroo was directed to closely monitor the restoration works, while all concerned departments were asked to expedite rehabilitation on a war footing and ensure the timely restoration of essential services. The Deputy Commissioner was accompanied by ADC Kishtwar Pawan Kotwal, SDM Chatroo Nayeem-ur-Rehman, Tehsildar Mughal Maidan, officers of the Irrigation and Flood Control Department, and other concerned officials during the inspection.
0
0
Report
Advertisement

हिट एंड रन कांड: मैक्स चालक गिरफ्तार, शव गंगनहर में मिला, साजिश का खुलासा

Noida, Uttar Pradesh:सलग : हिट एंड रन केस का सनसनीखेज खुलासा, दो कांवड़ियों की मौत, शव गंगनहर में फेंका एंकर : रायवाला थाना पुलिस ने एक दिल दहला देने वाले सड़क हादसे और साक्ष्य छिपाने की साजिश का पर्दाफाश किया है। पुलिस ने दो कांवड़ियों की मौत के मामले में मुख्य आरोपी मैक्स चालक और उसके मौसेरे भाई को गिरफ्तार कर लिया है। वी.ओ :रायवाला वन डिपो के पास एक तेज रफ्तार मैक्स ने दो कांवड़ियों को रौंद दिया था। हादसे में राजस्थान निवासी सत्यनारायण की इलाज के दौरान मौत हो गई थी, जबकि हरियाणा के 54 वर्षीय कांवड़िए प्रदीप राठी लापता चल रहे थे। परिजनों की शिकायत और सीसीटीवी फुटेज खंगालने के बाद पुलिस ने संदिग्ध मैक्स चालक रविन्द्र सिंह नेगी को हिरासत में लिया। कड़ाई से पूछताछ में चालक ने कबूला कि झपकी आने के कारण हादसा हुआ था। प्रदीप राठी गाड़ी में फंसकर घिसट गए थे। अस्पताल ले जाते समय रास्ते में प्रदीप की मौत हो गई, जिसके बाद आरोपी ने घबराकर अपने मौसेरे भाई सौरभ को बुलाया। दोनों ने साक्ष्य मिटाने के लिए शव को तिरपाल में लपेटा और रुड़की के पास गंगनहर में बहा दिया। पुलिस ने दोनों आरोपियों को गिरफ्तार कर घटना में इस्तेमाल वाहन, तिरपाल और मैट बरामद कर ली है।
0
0
Report

गोगामेड़ी में सावन के कलश यात्रा ने सोती गांव में भक्तों का मेला

Jhunjhunu, Rajasthan:झुंझुनूं सोती गांव की गोगामेड़ी में निकली भव्य कलश यात्रा सावन में सैकड़ों महिलाओं ने निकाली कलशयात्रा गोगामेड़ी से शिव-बालाजी मंदिर तक गूंजे बोल बम के जयकारे भगत बाबूलाल के सानिध्य में वैदिक मंत्रोच्चार के साथ हुई पूजा-अर्चना ग्रामीणों ने पुष्पवर्षा कर कलश यात्रा का किया भव्य स्वागत सावन में गोगामेड़ी मंदिर में उमड़ा श्रद्धालुओं की आस्था का सैलाब सावन माह के पावन अवसर पर झुंझुनूं जिले के सोती गांव स्थित गोगामेड़ी मंदिर में सोमवार को श्रद्धा और भक्ति का अद्भुत संगम देखने को मिला। मंदिर परिसर से निकाली गई भव्य कलश यात्रा में सैकड़ों महिलाओं ने उत्साहपूर्वक भाग लिया। पारंपरिक वेशभूषा में सजी महिलाओं ने सिर पर कलश धारण कर भक्ति गीतों और जयकारों के बीच यात्रा निकाली, जिससे पूरा क्षेत्र भक्तिमय वातावरण में सराबोर हो गया। जानकारी के अनुसार गोगामेड़ी पर भगत बाबूलाल के सानिध्य में वैदिक मंत्रोच्चार के साथ विधि-विधान से पूजा-अर्चना की गई। इसके बाद महिलाओं ने सजे-धजे कलश सिर पर रखकर गोगामेड़ी मंदिर से गुर्जरों की ढाणी स्थित शिव-बालाजी मंदिर तक भव्य कलश यात्रा निकाली। यात्रा के दौरान महिलाएं भजन गाते और नृत्य करते हुए आगे बढ़ीं। "जय गोगाजी महाराज" और "बोल बम" के जयकारों से पूरा मार्ग गूंज उठा। रास्ते में ग्रामीणों ने विभिन्न स्थानों पर पुष्प वर्षा कर कलश यात्रा का स्वागत किया ।
0
0
Report

पटना में मौसम ने बदला मिजाज, भारी बारिश से तापमान घटा, ट्रैफिक में जाम

Patna, Bihar:राजधानी पटना में आज मौसम ने ऐसा करवट बदला कि लोगों को भीषण गर्मी से बड़ी राहत मिल गई। झमाझम बारिश और तेज़ हवाओं ने पूरे शहर का मिजाज बदल दिया। बारिश के चलते तापमान में गिरावट दर्ज की गई, जिससे उमस और गर्मी से परेशान लोगों ने राहत की सांस ली। हालांकि, इस तेज़ बारिश ने शहर की रफ्तार भी थाम दी। कई प्रमुख सड़कों पर जलजमाव की स्थिति बन गई, जिसके कारण वाहनों की रफ्तार धीमी पड़ गई और जगह-जगह लंबा जाम देखने को मिला। दफ्तर जाने वाले लोगों से लेकर स्कूली बच्चों और राहगीरों तक को भारी परेशानियों का सामना करना पड़ा。 कई इलाकों में सड़कों पर पानी भर जाने से लोगों की आवाजाही प्रभावित हुई। वहीं मौसम विभाग ने अगले कुछ घंटों तक बारिश का सिलसिला जारी रहने की संभावना जताई है।
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top