Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Kolhapur416005

इचलकरंजीतील सांडपाण्याचा संकट: प्रशासनाची उदासीनता नागरिकांना भेडसावत आहे!

Pratap Naik1
Jul 07, 2025 04:05:55
Kolhapur, Maharashtra
Kop Ichal Water Issue Feed:- 2C Anc:- इचलकरंजी शहरातील आसरा नगर मध्ये असलेल्या महापालिकेच्या एसटीपी प्रकल्पाच्या चेंबर मधून अत्यंत फेसाळलेले सांडपाणी बाहेर पडत आहे. गेल्या काही दिवसापासून हा प्रकल्प सुरू आहे, पण प्रशासनाच्या वतीने कोणत्याच उपाययोजना करण्यात आलेल्या नाही, त्यामुळे फेसाळलेला पाण्याचा नागरिकांच्या आरोग्यासह शेतीवर मोठा परिणाम लागला आहे. त्यामुळे इचलकरंजी महानगरपालिकेने या पाण्यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. इचलकरंजी महानगरपालिकेला अशा कृतीबद्दल वारंवार विचारण्यात आले, पण गेंड्याच्या कातडीचे प्रशासन प्रदूषण रोखण्यासंदर्भात ठोस उपाययोजना करताना दिसत नाहीये. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. Byte:- विश्वास बालेघाट, पर्यावरणवादी कार्यकर्ता
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement