Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413304

बाढ़पीड़ित पशुओं को चारा दिलाने आगे आया मनसे, चार एकड़ से ताजा मका

SKSACHIN KASABE
Sept 29, 2025 06:15:22
Pandharpur, Maharashtra
29092025 Slug - PPR_ANIMAL_FODDER file 03 =============================== Anchor - माढा करमाळा तालुक्यात सीना नदीच्या पुराने सर्व काही उध्वस्त झाल्यानंतर माणसांसाठी जीवनावश्यक वस्तू पुरवण्याची जबाबदारी अनेकांनी घेतली. मात्र, मुक्या जनावरांसाठी महाराष्ट्र नव निर्माण सेना पुढे आली आहे. मनसे नेते सहकार सेना प्रमुख दिलीप धोत्रे यांनी आपल्या शेतातील चार एकर मका पूर बाधित भागातील पशुधनाला पुरवायला सुरुवात केली आहे. सीना नदीला आलेल्या पुरा मुळे शेतातील हिरवा चारा इतर पिके पाण्यासह वाहून गेली. शेतात पिकांचा चिखल झाला आहे. अनेक शेतकऱ्यांची जनावरे चाऱ्या अभावी मागील काही दिवसापासून उपाशी आहेत. मुक्या जनावरांची ही समस्या लक्षात घेत महाराष्ट्र नव निर्माण सेना पुढे आली आहे. मका पिकाचा ताजा हिरवा चारा आता पूर ग्रस्त भागातील पशुधनाला मिळणार आहे. --- Byte - दिलीप धोत्रे, मनसे नेते
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
LBLAILESH BARGAJE
Sept 29, 2025 07:55:58
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 29, 2025 07:48:30
Nagpur, Maharashtra:Ngp Bawankule Byte 121 live u ने फीड पाठवले ------------------------ ( नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातही अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्याचा मोठा फटका फळबाग, पिकांना बसला आहे.... संत्रा अनेक ठिकाणी गळून पडला आहे.... त्याची पाहणी करण्याकरता नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दाढेरा आणि तिडंगा या गावात जाऊन पाणी केली आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या... त्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान याची नागपूर जिल्ह्यातील आणि राज्यातील परिस्थिती बाबत आणि सरकार मदतीच्या दृष्टीने कोणते पाऊल उचलत आहे याबाबत माहिती प्रसिद्धी माध्यमांना दिली ) ( चंद्रशेखर बावनकुळे यांचा 121ही केला आहे ) नागपूर चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री. - पाऊस मोठ्या प्रमाणात झाला, नागपुरात 60, हजार हेक्टर पिकाच नुकसान झालं. सोयाबीन,कपास,संत्रा हे सर्वच पीक उद्धवस्त झालेल आहे. शेतकऱ्यांचा संपूर्ण संत्रा झाड उलमडून पडले आहे...शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी. यासाठी प्रयत्न करत आहे पण नुकसान फार मोठ झाला आहे. - संत्राचे बगीचे उध्वस्त झालेले आहे...सोयाबीन पिकाचे नुकसान झाल.. शेतात काही शिल्लक राहिलेलं नाही. शेतकरी आज संकटात सापडलेला आहे. राज्यात संपूर्ण पंचनामे लक्ष ठेवून आहे. रोज पंचनाम्याचे आकडे घेत आहे. * *ऑगस्ट महिन्यात 25 लक्ष हेक्टर तर सप्टेंबरमध्ये 22 लक्ष हेक्टरवर पंचनामे झाले आहे... सुमारे 50 लाख हेक्टरवर नुकसान झालं आहे...* - पुढील महिन्यात चार पाच तारखेपर्यंत अंदाज येईल... पुढील चार-पाच दिवसात एकूण किती नुकसान झालं, किती जनावर वाहून गेले, घर, जनावर, वेगवेगळा पंचनामा करावा लागतोय... महसुल विभागाने पंचनामे करत ग्राम्ससभेने दाखवले गेले पाहिजे, जेणेकरून कोणीही वंचित राहू नये. On जिल्हाधिकारी सूचना - * *जिल्हाधिकारी विभागीय आयुक्तांना सूचना दिलेल्या आहे. कुठल्याही शेतकरी पिक विमा पासून वंचित राहू नये.... नियमावर बोट ठेवून न चालता, काही नुकसान हे नैसर्गिक आहे कारण बांधावरचे पूर्णतः जमीन ही खरडून निघालेली आहे बरोबर आहे.* - फिल्डवर आमचे अधिकारी राहील तरच शेतकऱ्यांना न्याय मिळेल, आपापल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत बसून सर्व तलाठी, महसुली अधिकारी ग्रामविकास अधिकारी फिल्डवर जाऊन प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात जात आहे... खरं नुकसान शेतकऱ्यांपर्यंत आलं पाहिजे. * *सरकारकडे जर आकडे चुकीचे आले, तर शेतकऱ्यांचे नुकसान होईल. * *बांधावर गेलेच पाहिजे. पण दौऱ्यामुळे संपूर्ण यंत्रणा शेतकरी हवालदील.... असं होऊ नये किंवा होऊ देणार नाही.* On निधी दिवाळी पूर्वी - * *NDRF निकषाप्रमाणे केंद्र सरकार मदत करत आहे. पाच तारखेपर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट झाल्यावर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महत्त्वाचे नेते बसून जास्तीची मदत शेतकऱ्यांना दिली पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे सरकार त्याचा योग्य विचार करणार आहे...* - * *दिवाळीपूर्वी मदत करणे सुद्धा शक्य आहे. कारण मायनस अकाउंट मध्ये सुद्धा पैसे देता येतात. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कुठली भूमिका घ्यावी लागली तरी देवेंद्र फडणवीस सरकारची भूमिका घेईल. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत कशी होईल यासाठी प्रयत्न केले जाणार आहे शेतकऱ्यांना मजबूत केल्याशिवाय राज्य विकासाकडे जाऊ शकत नाही.* - * *संपूर्ण पंचनामे चार पाच तारखेपर्यंत होईल. एकंदरीत राज्याचा आढावा घेऊन *संपूर्ण नुकसान भरपाई करिता, यात घर, जनावर हे सगळे आकडेवारी आल्यावत चीत्र स्पष्ट होईल...त्यासाठी किती खर्च येईल किती नुकसान भरपाई द्यावी लागेल सरकारवर किती बोजा येईल याचा सगळ्या अभ्यास करून निर्णय होईल.* - * *सप्टेंबर महिन्यात 22 लक्ष पंचनामे आले आहेत. निकषानुसार आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात जे अश्रू आहे..हे सरकार पाठीशी असेल.* (on केशव उपाध्ये- ठाकरे दसरा मेळावा) - शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी आलो, यात माधव भंडारी यांच्या विषयावर आता बोलणार नाही.. - * *जमाबंदी आयुक्त कामी लागले, इ पंचनामे करत आहे. संपूर्ण महसुल अधिकरी यांना आदेश दिले आहे.. यादी ग्रामपंचायतला दाखवा असे आदेश दिले आहे..* - आकडेवारी आल्यावर नुकसानीचा आढावा घेऊन राज्याचा विचार करेल. (On हर्षवर्धन सपकाळ) - * *हर्षवर्धन सपकाळ मुख्यमंत्र्यासह पंतप्रधान यांना भेटायला गेले होते का? असा उपहासात्मक टोला बावनकुळे यांनी सपकाळ यांना लगावला.. मुख्यमंत्री पंतप्रधान यांच्याशी बोलत असताना तिथे यांनी काही व्यक्ती ठेवला होता का? केवळ शेतकऱ्यांची काहीतरी थट्टा करण्याचं काम करत आहे... राजकीय बाबी सोडून शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहण गरजेचे आहे....शेतकऱ्यांवर जेव्हा अशी परिस्थिती येते तेव्हा सर्वांनी पाठीशी रहाणे गरजेचे आहे. पॉलिटिकल आखाडे नंतर करता येईल... राजकारणाच्या गोष्टी करून काही फायदा नाही.* On क्लायमेट बदलले - पडणाऱ्या पावसाचे नियोजन करण्याची गरज आहे. नदीजोड प्रकल्प प्रमाणे संपूर्ण जिल्ह्याचे नाले हे जोडले गेले पाहिजे... येणारा पाऊस नाल्यांना वितरित झाला पाहिजे... जेणेकरून पूर परिस्थिती शहरात निर्माण होणार नाही वॉटर grid करून त्या जिल्ह्याचा पाणी नियोजन झाल पाहिजे. VNIT सर्व्हे - संपूर्ण शहराचा नव्या पद्धतीने जल निसारण मल निसारण पुनर्विलोकन होणे आवश्यक आहे. प्रत्येक शहरात आज अशी परिस्थिती आहे...एका तासात दोनशे मिलिमीटर पाऊस पडला तर पूर्ण शहर पाण्याखाली जातं.. अनेक भागात पाण्याची खाली गेलेली आहे. त्यासाठी वॉटर मॅनेजमेंट झालं पाहिजे याचा विचार करण्याची गरज आहे. On कर्जमाफी मागणी - शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने कर्जमाफी झाली पाहिजे किंवा गरज असणारे शेतकरी शोधण्यासाठी समिती काम करत आहे... काही शेतकऱ्यांच्या शेतात फार्म हाऊस आहे. अकृषक शेतीवर रहिवासी शेतीवर कर्ज आहे. खऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होण्यासाठी सर्वेक्षण झालं पाहिजे तो यातून वगळला जाऊ नये. ज्यांनी फार्म हाऊस बांधले... काही जमिनीवर लेआउट पडलेले आहे ते जमिन अकृषक दाखवलेली आहे... निश्चित आकडा दाखवण्यासाठी ही समिती पूर्ण रिपोर्ट देणार आहे आणि मगच कर्जमाफीचा निर्णय होईल. - * *संपूर्ण राज्यभरात वेगवेगळ्या भागांमध्ये शेतकरी अडचणी सापडलेला आहे.... महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत आहे...पन्नास वर्षात झालं नाही एवढं नुकसान यावर्षी झालेला आहे.... नुकसानीतुन शेतकऱ्यांना बाहेर काढायचा आहे...चार प्रोजेक्ट नाही झाले तरी चालतील, शेतकऱ्याने नुकसान भरपाईतून बाहेर काढलं गेलं पाहीजे...* -
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Sept 29, 2025 07:46:32
Shirdi, Maharashtra:Anc_ अहिल्यानगर जिल्ह्यातून वाहणा-या गोदावरी नदिला पूर आल्याने नदिकाठचे अनेक नागरीक पुराच्या पाण्यात अडकल्याच्या घटना घडल्या आहेत..नेवासा तालुक्यातील जुने भालगाव येथे गोदावरी नदिच्या पाण्याचा विळखा बसला असुन प्रशासन आणी ग्रामस्थांच्या मदतीने एकोनपन्नास जनांना सुखरुप बाहेर काढले आहे.. रात्री सुरू झालेली मोहीम आजही सुरू होती बोटीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढलेल्या नागरीकांची गावातील जिल्हा परीषद शाळेत तात्पूरती व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर भालगाव येथील बानगंगा ओढ्याला आलेल्या पुरामुळे साठ ते सत्तर लोकसंखेच्या लोकवस्तीलाही पाण्याचा विळखा बसला असुन त्यांचा संपर्क तुटलेला आहे. त्यांनाही बाहेर काढण्यासाठी आपत्कालीन व्यवस्था काम करत आहे..
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 29, 2025 07:34:00
Beed, Maharashtra:बीड : हिंगणीतील 13 शेतकऱ्यांना पुराच्या पाण्यातून वाचवण्यात यश, एनडीआरएफ च्या पथकाने रेस्क्यू करून लोकांना काढले बाहेर ड्रोन दृश्य : शरद गर्जे Anc : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात जोरदार पावसामुळे सिना, मेहकरी आणि कांबळी नद्यांना पूर आला असून हिंगणी गावाला पुराच्या पाण्याने वेढा घातला होता. या पूरस्थितीत गावातील 13 शेतकरी नदीच्या पाण्यात अडकले होते. मात्र तात्काळ कारवाई करत एनडीआरएफच्या पथकाने धाडसी बचाव मोहिम राबवत या सर्व शेतकऱ्यांना सुखरूप बाहेर काढले आहे. ड्रोनद्वारे घेतलेल्या दृश्यांमध्ये या बचाव मोहिमेचे थरारक चित्रण दिसून येत आहे. पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार सुरेश धस यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून प्रशासनाने या भागातील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी मदतकार्य सुरू आहे. बाईट : सुरेश धस, आमदार
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 29, 2025 07:31:18
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Sept 29, 2025 06:48:02
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Sept 29, 2025 06:47:44
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Sept 29, 2025 06:46:44
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Sept 29, 2025 06:32:50
0
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Sept 29, 2025 06:30:33
Mumbai, Maharashtra:* *खासदार संजय राऊत* अतिवृष्टी थांबत नाही आहे. हा निसर्गाचा प्रकोप आहे. निसर्ग कोपला की त्याच्याशी सामना करणाऱ्या शासकीय यंत्रणेने तत्परतेने उतरून मदत करायची असते देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या कडे डिझायर मॅनेजमेंटची जबाबदारी आहे. तामिळनाडू मध्ये झालेली चेंगराचेंगरी, महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती असेल महाराष्ट्रातील जबाबदारी गिरीश महाजन यांच्या कडे आहे ते उंटावळून शेळ्या हाकत आहे. BCCI अध्यक्ष कोण निवडायचा पूरग्रस्त ठिकाणी गेले नाही मुख्यमंत्री आता जाताना दिसत आहे पण मदतीचं काय आजही शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहे 50 हजार हेक्टरी हे नुकसान मिळण गरजेचं आहे. आणि कर्ज वसुली थांबवा सरकार कडे भरपूर पैसे आहे उधळायला कंटेनर च्या कंटेनर आहेत. काल मराठवाड्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली राज्याचे मुख्यमंत्री यांनी ही वेदना दिल्ली दरबारी मांडायला हवी. त्यांनी बंड केलं पाहिजे. मुख्यमंत्री पदाची पणाला लावली पाहिजे. मदत केली म्हणजे तुम्ही उपकार करतात का ? विरोधक म्हणजे सरकारला आरसा दाखवतो उद्धव ठाकरे त्याभागात जाऊन त्या महिलेला घरी गेले म्हणून विरोधी पक्ष नेत्याची गरज आहे कारण तो आरसा दाखवतो जिथे सरकार पोहोचत नाही तिथे विरोधक पोहोचतात दुर्गम शोषितांच्या गावात * *ऑन दसरा मेळावा मदत* त्यांनी आम्हाला सल्ला देण्याची गरज नाही. या मेळाव्यातून राज्याच्या राजकारणाच्या दिशा मिळेल भाजप कडून आम्हाला शिकण्याची गरज नाही मुख्यमंत्री असताना किती मदत केली हे प्रफुल पटेल यांना माहीत असायला हवं आमच्या वेळी पहिल्याच कॅबिनेट मध्ये शेतकऱ्यांना कर्ज माफी दिली. त्यांनी विड्या ओढत बसावं त्यांचा व्यवसाय आहे. प्रफुल्ल पटेल हे कोणत्या जगात वावरतात ही नौटंकी आहे तुम्ही मैदानावर खेळत आहात. पाकिस्तान बरोबर खेळायला विरोध आहे ही लोकभावना आहे काल अनेक ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न झाला हाणून पडला काल जिंकला अस कळलं . तुम्ही ट्रॉफी घ्यायला नकार दिला पाण तुम्ही खेळतात तुम्ही देशाला मूर्ख बनवतात का ? देशाच्या पंतप्रधान कडून प्रेरणा घेतली आहे जय शाह आल्या पासून भारतीय क्रिकेट बोर्डात महाराष्ट्र दिसत नाही * *ऑन ट्रेंड ऑपरेशन तिलक* भाजप चे हे ट्रेंड आहे. मैदानावर राजकारण नको अस हेच म्हणतात तिलक झिलक हे काय आहे.
0
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top