Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur440001
नागपुर में भारी बारिश से फसलें उजड़!, मंत्री बावनकुले बोले राहत पैकेज की तैयारी
AKAMAR KANE
Sept 29, 2025 07:48:30
Nagpur, Maharashtra
Ngp Bawankule Byte 121 live u ने फीड पाठवले ------------------------ ( नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातही अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्याचा मोठा फटका फळबाग, पिकांना बसला आहे.... संत्रा अनेक ठिकाणी गळून पडला आहे.... त्याची पाहणी करण्याकरता नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दाढेरा आणि तिडंगा या गावात जाऊन पाणी केली आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या... त्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान याची नागपूर जिल्ह्यातील आणि राज्यातील परिस्थिती बाबत आणि सरकार मदतीच्या दृष्टीने कोणते पाऊल उचलत आहे याबाबत माहिती प्रसिद्धी माध्यमांना दिली ) ( चंद्रशेखर बावनकुळे यांचा 121ही केला आहे ) नागपूर चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री. - पाऊस मोठ्या प्रमाणात झाला, नागपुरात 60, हजार हेक्टर पिकाच नुकसान झालं. सोयाबीन,कपास,संत्रा हे सर्वच पीक उद्धवस्त झालेल आहे. शेतकऱ्यांचा संपूर्ण संत्रा झाड उलमडून पडले आहे...शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी. यासाठी प्रयत्न करत आहे पण नुकसान फार मोठ झाला आहे. - संत्राचे बगीचे उध्वस्त झालेले आहे...सोयाबीन पिकाचे नुकसान झाल.. शेतात काही शिल्लक राहिलेलं नाही. शेतकरी आज संकटात सापडलेला आहे. राज्यात संपूर्ण पंचनामे लक्ष ठेवून आहे. रोज पंचनाम्याचे आकडे घेत आहे. * *ऑगस्ट महिन्यात 25 लक्ष हेक्टर तर सप्टेंबरमध्ये 22 लक्ष हेक्टरवर पंचनामे झाले आहे... सुमारे 50 लाख हेक्टरवर नुकसान झालं आहे...* - पुढील महिन्यात चार पाच तारखेपर्यंत अंदाज येईल... पुढील चार-पाच दिवसात एकूण किती नुकसान झालं, किती जनावर वाहून गेले, घर, जनावर, वेगवेगळा पंचनामा करावा लागतोय... महसुल विभागाने पंचनामे करत ग्राम्ससभेने दाखवले गेले पाहिजे, जेणेकरून कोणीही वंचित राहू नये. On जिल्हाधिकारी सूचना - * *जिल्हाधिकारी विभागीय आयुक्तांना सूचना दिलेल्या आहे. कुठल्याही शेतकरी पिक विमा पासून वंचित राहू नये.... नियमावर बोट ठेवून न चालता, काही नुकसान हे नैसर्गिक आहे कारण बांधावरचे पूर्णतः जमीन ही खरडून निघालेली आहे बरोबर आहे.* - फिल्डवर आमचे अधिकारी राहील तरच शेतकऱ्यांना न्याय मिळेल, आपापल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत बसून सर्व तलाठी, महसुली अधिकारी ग्रामविकास अधिकारी फिल्डवर जाऊन प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात जात आहे... खरं नुकसान शेतकऱ्यांपर्यंत आलं पाहिजे. * *सरकारकडे जर आकडे चुकीचे आले, तर शेतकऱ्यांचे नुकसान होईल. * *बांधावर गेलेच पाहिजे. पण दौऱ्यामुळे संपूर्ण यंत्रणा शेतकरी हवालदील.... असं होऊ नये किंवा होऊ देणार नाही.* On निधी दिवाळी पूर्वी - * *NDRF निकषाप्रमाणे केंद्र सरकार मदत करत आहे. पाच तारखेपर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट झाल्यावर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महत्त्वाचे नेते बसून जास्तीची मदत शेतकऱ्यांना दिली पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे सरकार त्याचा योग्य विचार करणार आहे...* - * *दिवाळीपूर्वी मदत करणे सुद्धा शक्य आहे. कारण मायनस अकाउंट मध्ये सुद्धा पैसे देता येतात. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कुठली भूमिका घ्यावी लागली तरी देवेंद्र फडणवीस सरकारची भूमिका घेईल. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत कशी होईल यासाठी प्रयत्न केले जाणार आहे शेतकऱ्यांना मजबूत केल्याशिवाय राज्य विकासाकडे जाऊ शकत नाही.* - * *संपूर्ण पंचनामे चार पाच तारखेपर्यंत होईल. एकंदरीत राज्याचा आढावा घेऊन *संपूर्ण नुकसान भरपाई करिता, यात घर, जनावर हे सगळे आकडेवारी आल्यावत चीत्र स्पष्ट होईल...त्यासाठी किती खर्च येईल किती नुकसान भरपाई द्यावी लागेल सरकारवर किती बोजा येईल याचा सगळ्या अभ्यास करून निर्णय होईल.* - * *सप्टेंबर महिन्यात 22 लक्ष पंचनामे आले आहेत. निकषानुसार आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात जे अश्रू आहे..हे सरकार पाठीशी असेल.* (on केशव उपाध्ये- ठाकरे दसरा मेळावा) - शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी आलो, यात माधव भंडारी यांच्या विषयावर आता बोलणार नाही.. - * *जमाबंदी आयुक्त कामी लागले, इ पंचनामे करत आहे. संपूर्ण महसुल अधिकरी यांना आदेश दिले आहे.. यादी ग्रामपंचायतला दाखवा असे आदेश दिले आहे..* - आकडेवारी आल्यावर नुकसानीचा आढावा घेऊन राज्याचा विचार करेल. (On हर्षवर्धन सपकाळ) - * *हर्षवर्धन सपकाळ मुख्यमंत्र्यासह पंतप्रधान यांना भेटायला गेले होते का? असा उपहासात्मक टोला बावनकुळे यांनी सपकाळ यांना लगावला.. मुख्यमंत्री पंतप्रधान यांच्याशी बोलत असताना तिथे यांनी काही व्यक्ती ठेवला होता का? केवळ शेतकऱ्यांची काहीतरी थट्टा करण्याचं काम करत आहे... राजकीय बाबी सोडून शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहण गरजेचे आहे....शेतकऱ्यांवर जेव्हा अशी परिस्थिती येते तेव्हा सर्वांनी पाठीशी रहाणे गरजेचे आहे. पॉलिटिकल आखाडे नंतर करता येईल... राजकारणाच्या गोष्टी करून काही फायदा नाही.* On क्लायमेट बदलले - पडणाऱ्या पावसाचे नियोजन करण्याची गरज आहे. नदीजोड प्रकल्प प्रमाणे संपूर्ण जिल्ह्याचे नाले हे जोडले गेले पाहिजे... येणारा पाऊस नाल्यांना वितरित झाला पाहिजे... जेणेकरून पूर परिस्थिती शहरात निर्माण होणार नाही वॉटर grid करून त्या जिल्ह्याचा पाणी नियोजन झाल पाहिजे. VNIT सर्व्हे - संपूर्ण शहराचा नव्या पद्धतीने जल निसारण मल निसारण पुनर्विलोकन होणे आवश्यक आहे. प्रत्येक शहरात आज अशी परिस्थिती आहे...एका तासात दोनशे मिलिमीटर पाऊस पडला तर पूर्ण शहर पाण्याखाली जातं.. अनेक भागात पाण्याची खाली गेलेली आहे. त्यासाठी वॉटर मॅनेजमेंट झालं पाहिजे याचा विचार करण्याची गरज आहे. On कर्जमाफी मागणी - शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने कर्जमाफी झाली पाहिजे किंवा गरज असणारे शेतकरी शोधण्यासाठी समिती काम करत आहे... काही शेतकऱ्यांच्या शेतात फार्म हाऊस आहे. अकृषक शेतीवर रहिवासी शेतीवर कर्ज आहे. खऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होण्यासाठी सर्वेक्षण झालं पाहिजे तो यातून वगळला जाऊ नये. ज्यांनी फार्म हाऊस बांधले... काही जमिनीवर लेआउट पडलेले आहे ते जमिन अकृषक दाखवलेली आहे... निश्चित आकडा दाखवण्यासाठी ही समिती पूर्ण रिपोर्ट देणार आहे आणि मगच कर्जमाफीचा निर्णय होईल. - * *संपूर्ण राज्यभरात वेगवेगळ्या भागांमध्ये शेतकरी अडचणी सापडलेला आहे.... महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत आहे...पन्नास वर्षात झालं नाही एवढं नुकसान यावर्षी झालेला आहे.... नुकसानीतुन शेतकऱ्यांना बाहेर काढायचा आहे...चार प्रोजेक्ट नाही झाले तरी चालतील, शेतकऱ्याने नुकसान भरपाईतून बाहेर काढलं गेलं पाहीजे...* -
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
NMNITESH MAHAJAN
Sept 29, 2025 09:23:30
Jalna, Maharashtra:FEED NAME | 2909ZT_JALNA_BHOKARDAN(5 FILES) जालना : भोकरदनचे आमदार संतोष दानवेंच्या घरासमोरही धनगर समाजाचं ढोल बजाओ आंदोलन धनगर समाजाला ST प्रवर्गात आरक्षण देण्याची केली मागणी आमदार दानवेंनीही केली आंदोलकांशी चर्चा अँकर : जालन्यातील भोकरदन मतदार संघाचे आमदार संतोष दानवे यांच्या भोकरदन येथील घरासमोर धनगर आंदोलकांनी ढोल बजाओ आंदोलन केले आहे.धनगर आंदोलकांनी या आंदोलनाच्या माध्यमातून धनगर समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली.आंदोलन सुरू झाल्यानंतर आमदार संतोष दानवे यांनी आंदोलकांशी चर्चा केली.तसेच आंदोलकांच्या मागण्यांचं निवेदन देखील स्वीकारलं.तसेच धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सहकार्य केल जाणार असल्याचं आश्वासन दिलं आहे
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 29, 2025 09:07:04
Parbhani, Maharashtra:अँकर- हिंगोली जिल्ह्यात सततच्या मुसळधार पावसामुळे शेती पिकांचे मोठं नुकसान झाल आहे, कनेरगावनाका ते जिंतूर मार्गावरील हाताळा पाटी येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी स्वतःची चिता रचून त्या चितेवर बसून ओला दुष्काळ आणि संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केले आहे. या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती. जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानंतरही शासनाकडून केवळ पंचनामे करण्याचे सोपस्कार पूर्ण केले जात आहे. शासनाच्या निकषानुसार शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक अडचण कायम राहणार आहे. त्यामुळे आता ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत घ्यावी आणि आता शेतकरी पीक कर्ज भरुच शकत नसल्याने शेतकऱ्याची तात्काळ संपूर्ण कर्जमाफी करावी यासाठी शेतकऱ्यांनी भर रस्ता अडवून ठिय्या दिला. हिंगोली जिल्हयातील शेतकऱ्यांना पिक विमा द्यावा या मागणीसाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच विमा कंपनीचे कार्यालय फोडले होते.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 29, 2025 09:06:52
Kalyan, Maharashtra:डोंबिवली पश्चिमेत गोपी चौक परिसरातील हृदयद्रावक घटना KDMC नाल्यामध्ये पडून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू नाल्यावर झाकण नसल्याने त्यात पाय घसरून पडल्याने वाहून गेला मुलाच्या मृत्यूनंतर KDMC ला आली जाग ,नाल्यावर बसवले झाकण Anchor :- नाल्याला झाकण नसल्याने नाल्यात आयुष कदम पडून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचे दुर्दैवी घटना डोंबिवली पश्चिमेकडील गोपी चौक जगदंबा मंदिर परिसरात घडली.नवरात्र निमित्त गोपी चौक परिसरात असलेल्या जगदंबा मंदिरात भंडाऱ्याचा कार्यक्रम होता काल रात्रीच्या सुमारास आयुष हा या कार्यक्रमानिमित्त मंदिर परिसरात गेला जेवण झाल्यानंतर हात धुण्यासाठी तो या नाल्याजवळ गेला असता झाकण नसल्याने तोल जाऊन तो नाल्यात पडला . या दुर्घटनेत आयुष मृत्यू झालाय . नाल्याला झाकण नसल्याने या आयोजकांनी या नाल्याच्या बाजूला बॅरिगेटिंग केले होते मात्र काल भंडाऱ्याचा कार्यक्रम असल्याने आयोजकांनी नाल्यात सांडपाणी सोडायचं असल्याने ते बॅरिगेटिंग काढले होते मात्र या नाल्याला गेल्या अनेक दिवसांपासून झाकण तुटलेल्या अवस्थेत होते त्यामुळे नेमकी चूक कोणाची असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित झालाय तर दुसरीकडे घटना घडल्यानंतर केडएमसी कडून मात्र घाई घाईत या नाल्यावर झाकण बसवण्यात आले आहे . byte... स्थानिक नागरिक
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Sept 29, 2025 09:01:43
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Sept 29, 2025 08:51:41
Baramati, Maharashtra:JAVED MULANI SLUG 2909ZT_BARAMTIPKG BYTE 2 भरल्या सभेत अजित पवारांनी व्यवस्थापनावर नाराजी व्यक्त बाजार समितीच्या वार्षिक सभेत उधारीवर दिल्या जाणाऱ्या पेट्रोल डिझेलचा विषय Anchor_ कामकाजात पारदर्शकता स्पष्ट वक्तेपणा आणि शब्दाचे पक्के नेते म्हणून राज्याच्या राजकारणात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपली ओळख निर्माण केली आहे असं ते स्वतः वारंवार सांगतात.याच दादांसमोर बारामती मधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सभेत उधारीवर दिल्या जाणाऱ्या पेट्रोल डिझेलचा विषय आला आणि दादांची तळपायाची आग मस्तकाला गेली. भरल्या सभेत अजित पवारांनी व्यवस्थापनावर नाराजी व्यक्त करीत कारवाईचा इशारा दिलाय पाहूयात यावरच एक रिपोर्ट..... Vo 1 _ उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांच्याच ताब्यात असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवाला थेट सज्जड दम भरलाय... त्याचं झालं असं की, अजित पवारांना भाषणादरम्यान एक निवेदन आलं आणि त्यामध्ये बाजार समिती अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या पेट्रोल पंपाच्या उधारीचा विषय होता. पुढे काय झालं तुम्हीच ऐका.... साऊंड बाईट_ उपमुख्यमंत्री अजित पवार (अजित पवार यांचा जो पारा चालला आहे तो भाग चालवणे) Vo 2_उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हजेरी लावली.याच सभेत अजित पवारांना एकानं निवेदन देतं बाजार समितीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला होता. भाषणा दरम्यान अजित पवारांनी हे निवेदन वाचायला घेतलं, ज्यावेळी बाजार समिती अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या पेट्रोल पंपाच्या दोन कोटी रुपयांच्या उधारीचा विषय समोर आला तेव्हा अजित पवारांचा पारा चढला. "तुझ्या बापाची कृषी बाजार समिती आहे का? तू कशाला पेट्रोल उधार देतोय मी तुला जेलमध्ये टाकेल" असं म्हणत बाजार समितीच्या व्यवस्थापकाला अजित पवारांनी झापलं.बाजार समितीच्या सभापतीने किंवा अन्य कोणीही सांगितलं तरी पेट्रोल डिझेल कोणाला उधारीत द्यायचं नाही, मी वरून पैसे आणायचे आणि या नालायकांनी दीड दीड दोन दोन कोटीचं डिझेल पेट्रोल उधारीत द्यायचं असं म्हणत दादांनी संताप व्यक्त केला. साऊंड बाईट_ उपमुख्यमंत्री अजित पवार ( दीड दीड दोन दोन कोटी रुपये हा मुद्द्याचा बाईट चालवणे) Vo 3_ आता एवढी मोठी पेट्रोल डिझेलची उधारी कोणाची झाली ज्यामुळे अजित दादांचा पारा चढला याबाबत सचिवांनी खुलासा केलाय..... बाईट_ अरविंद जगताप,सचिव बाजार समिती
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Sept 29, 2025 08:51:29
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:धाराशिव DHARA_TULJ_PUJA आई तुळजाभवानीची भवानी तलवार अलंकार महापूजा उत्साहात न्यूज स्क्रिप्ट : सध्या तुळजापूर येथे आई तुळजाभवानीचा शारदीय नवरात्र महोत्सव मोठ्या भक्तिभावात सुरू आहे. या महोत्सवानिमित्त आज तुळजाभवानी मातेस भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली. तुळजाभवानी मंदिरातील या पारंपरिक पूजेला विशेष मान्यता आहे. स्वराज्य स्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांना देवीने दिलेल्या भवानी तलवारीची आठवण या पूजेत जागवली जाते. त्यानुसार आज देवीला शिवकालीन दागिने परिधान करून भवानी तलवारीच्या रुपात अलंकार मांडण्यात आला. आई तुळजाभवानीच्या या पूजेला दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली
0
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Sept 29, 2025 08:49:22
Mumbai, Maharashtra:भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी मुलुंड स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्याच्या सूचना पालिका प्रशासनास दिल्या होत्या. यावेळी किरीट सोमय्या यांनी याठिकाणी असणारे फेरीवाले बांगलादेशी नागरिक असून त्यांच्यावर कारवाई व्हावी असे निर्देश दिले होते. यानंतर आता महाविकास आघाडीचे काँग्रेस प्रवक्ते राकेश शेट्टी यांनी किरीट सोमय्यांना आव्हान दिले आहे. त्यांनी पुन्हा एकदा फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासंदर्भात रेल्वेस्थानक परिसरात यावे आणि बांगलादशींचा मुद्दा स्पष्ट करावा त्यांना महाविकास आघाडी प्रतिउत्तर देईल असा इशारा त्यांनी दिला आहे. बाईट_राकेश शेट्टी
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 29, 2025 08:46:04
Jalna, Maharashtra: FEED NAME | 2909ZT_JALNA_DOCTOR(1 FILE) जालना :अंबड,घनसावंगी तालुक्यात डॉक्टर असोसिएशनचं पूरग्रस्तांसाठी मदतकार्य डॉक्टरांकडून मोफत तपासणी आणि औषध वाटप सुरू अँकर : जायकवाडी प्रकल्पातून गोदावरी नदीपात्रात पाण्याच्या विसर्ग करण्यात आल्यानं अंबड,घनसावंगी आणि परतूर तालुक्यातील गोदाकाठच्या गावांना फटका बसलाय.हजारो नागरीकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे.त्यामुळे अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील नागरीकांच्या जेवणाबरोबरच औषधी आणि तपासणीसाठी डॉक्टर असोसिएशन बरोबरच डॉ योगेश ढेंबरे यांनी पुढाकार घेतलाय.स्थलांतरीत करण्यात आलेल्या नागरीकांना मोफत उपचार,तपासणी,औषधी डॉक्टर असोसिएशनकडून पूरवण्यात येत आहे.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 29, 2025 08:31:11
Nashik, Maharashtra:Nashik breaking गिरीश महाजन points - पूर आता ओसरला आहे काल देखील मी पाहणी केली - खूप मोठा पूर आला होता खाली मोठ्या प्रमाणात पाणी जात आहे - प्रशासन 24 तास अलर्ट मोड वर आहे कुणाला यावेळी इजा झाली नाही - यावेळी रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला आहे त्याचा हा सगळा परिणाम आहे - मी गेल्या 15 दिवसापासून राज्यात फिरत आहे - ज्या ज्या ठिकाणी नुकसान झाला आहे मोठा नुकसान झालं आहे - जमीन वाहून गेला आहे माती वाहून गेली आहे - नुकसान बाबत पंचनामा सुरू आहे अजून दोन दिवस पंचनामा करण्यासाठी लागतील - शासन म्हणून आम्ही कुठे कमी पडणार नाही On जायकवाडी - जायकवाडी धरणावर मी काल जाऊन आलो - 3 लाख क्यूसेस च्या पाणी सोडण्यात आले आहे - सगळ्यांना वेळीच अलर्ट करण्यात आले होते On जनावर नुकसान मदत - जनावर वाहून गेले आहेत त्यांना देखील आम्ही मदत कर On ओला दुष्काळ जाहीर मागणी - ओला दुष्काळ जाहीर होऊ किव्हा नाही मदातबमिळणार आहे - पंचनामा झाल्यावर लगेच मदत मिळेल 2 ते 3 दिवसांत पंचनामा पूर्ण होतील
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 29, 2025 08:31:03
Nagpur, Maharashtra: 2c ला व्हिडिओ जोडले आहे 2c ला जोडल्या जात नसल्यामुळे व्हाट्सअप केले आहे ----------** नागपूर - नागपुर पोलिसांनी मानवी तस्करी चा प्रकार आणला समोर.. मध्य प्रदेश मधील मजुरांना 37 मजुरांना केलं मुक्त मध्य प्रदेशातील मजुरांना शिवणी येथे सोयाबीन कापणी साठी घेऊन जात असल्याच सांगून त्यांना सातारा कडे ट्रक मध्ये भरून घेऊन जात होते 23 महिला 5 पुरुष आणि काही अल्पवयीन यात होते सब काँट्रॅक्टर त्यांना सातारा घेऊन जात होते मात्र या मजुरांना तिकडे जायचे नव्हते , त्यांनी विरोध केला .. यातील एका मुलांकडे मोबाईल फोन त्यानं लपून ठेवला होता त्यावरून त्याने 112 नंबर वर फोन करून माहिती दिली .. या मजुरांकडून सब काँट्रॅक्टर ने सोडण्यासाठी 50 हजार रुपये सुद्धा घेतले नागपूर पोलीस आयुक्तांनी वाशीम एसी ला फोन करून माहिती दिली या लोकांची सुटका करत त्यांना नागपूरला आणले नागपूर पोलीस आता या सगळ्यांना त्यांच्या गावाला पाठवत आहे ज्या काँट्रॅक्टर आणि सब काँट्रॅक्टर ने याना घेऊन जात होते त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध घेतला जाणार आहे हा गंभीर प्रकार असून त्याविरोधात पोलिसांनी आता मोठी कारवाई सुरू केली ... बाईट - रवींद्रकुमार सिंगल , पोलीस आयुक्त नागपुर ...
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Sept 29, 2025 08:30:39
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:धाराशिव DHARA_Z_IMPACT झी 24 तास च्या बातमीचा इम्पॅक्ट झी 24 तासच्या बातमीनंतर परंडा तालुक्यातील कारंजा गाव व परिसरातील दहा हजार महिलांना सॅनिटरी पॅड वाटप. शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी केल सॅनिटरी पॅड च वाटप महिलांनी मानले झी 24 तासचे आभार. --- Anchor धाराशिव - आता बातमी आहे झी 24 तासच्या इम्पॅक्टची. मराठवाड्यात पूरस्थितीने उध्वस्त केलं, या परिस्थितीत सर्वात जास्त त्रास सहन करावा लागला तो महिलांना. कारण त्यांना अत्यंत गरजेचे असणारे सॅनिटरी पॅडसुद्धा उपलब्ध नव्हते. झी 24 तासने ही बाब अधोरेखित केली. या बातमीचा परिणाम म्हणून परंडा तालुक्यातील कारंजा व परिसरातील दहा हजार महिलांना सॅनिटरी पॅड वाटप करण्यात आलं. शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी पुढाकार घेत कारंजा व परिसरात सॅनिटरी बँक उभारली आणि महिलांना पॅडचे वाटप केले. यावेळी महिलांनी झी 24 तासचे आभार मानले. Byte महिला
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 29, 2025 08:19:43
Yavatmal, Maharashtra:मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज यवतमाळ मध्ये निळोणा येथील दीनदयाल प्रबोधिनीला भेट देऊन या ठिकाणी संस्थेतर्फे चालणारे सेंद्रिय शेतीतील प्रयोग समजून घेतले. त्यांनी प्रबोधिनी परिसरातील गोशाळा व दुर्मिळ देशी बियाणांच्या प्रदर्शनीची पाहणी केली. त्यांनी स्वतः बैलगाडी चालवून प्रबोधिनी ने नैसर्गिक प्रयोगाद्वारे फुलविलेल्या शेती चीं पाहणी केली. यावेळी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या अर्धाकृती पुतळ्याला त्यांनी माल्यार्पण केले. फडणवीस यांच्यासोबतच पालकमंत्री संजय राठोड, राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉ. अशोक उईके व माजी मंत्री मदन येरावार प्रामुख्याने उपस्थित होते.
3
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top