Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune413133

बारामती में ओबीसी आरक्षण पर तेज राजनीतिक हंगामा

JMJAVED MULANI
Sept 25, 2025 10:58:22
Baramati, Maharashtra
JAVEDMULANI SLUG 2509ZT_BARAMATIHAKEBYTE BYTE 1 बारामती लक्ष्मण हाके बाईट पॉईंटर *ऑन_बारामती शहर पोलीस ठाणे* अजित पवारांच्या सांगण्यावरून बारामती जो ओबीसी मोर्चा झाला त्यात 14 जणांवरती गुन्हे दाखल झाले. पोलिसांनी बोलवल्यामुळे आम्ही हजर झालो आम्हाला अटक करा अशी मागणी केली. लोकशाही मार्गाने आंदोलन केलं मोर्चा काढला म्हणून गुन्हा दाखल होत असेल तर ज्या मनोज जरांगे यांनी धनगर समाजाच्या पार्श्वभागात लाकडं घातली बोलणारावर गुन्हा दाखल करून घेत नाहीत. *हे शासन मनोज जरांगे चालवतात का त्यांच्या सांगण्यावरून गृह विभाग गृह विभाग त्यांना घाबरत का हा आमचा सवाल आहे* असा गुन्हा परत करू नये असं आमच्याकडून आज पोलिसांनी लिहून घेतल आहे. उद्यापासून आम्ही भाषण करायचं नाही का आम्ही संविधान घेऊन आलो आहोत. ओबीसीचे हक्क अधिकार वाचवण्यासाठी आम्ही भाषण केलं हा आमचा गुन्हा आहे का. *अजित पवारांच्या सांगण्यावरून तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल केले का हा आमचा प्रश्न आहे* *ऑन_अजित पवारांना बदनाम करण्याचे षडयंत्र आहे का* अजित पवारांनी आकसने आमच्यावर कारवाई केली आहे. *ज्या बीडचे आणि बारामतीचे अजित पवार पालकमंत्री आहेत तिथेच माझ्यावरती गुन्हे दाखल झाले आहेत आणि तिथेच माझ्यावरती हल्ले झाले आहेत अजित पवारांच्या आमदारांनी हल्ले केले आहेत* पवन करवर नावाच्या कार्यकर्त्याचे दोन्ही हात पाय मोडले आहेत. परवा नवनाथ वाघमारे यांची गाडी जाळली. काल जीव घेणा हल्ला झाला त्या आरोपींना अद्याप अटक झाली नाही. शांततेच्या मार्गाने आम्ही महाराष्ट्रात आंदोलने करत आहोत. *अजित पवारांनी आमच्या तिजोरीवर डल्ला मारून स्वतःचे कारखाने दारूचे कारखाने केले आहेत पण आमचं आरक्षण ही संपवल आहे.* आमच्या महाज्योतीला निधी देत नाहीत. *ऑन_गृहखात मुख्यमंत्र्यांकडे* अभिजीत वंजारी नावाच्या काँग्रेसच्या आमदाराकडून विधानसभेत महाज्योती संदर्भात प्रश्न विचारला गेला. त्यावेळी उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं का ? अजित पवारांचा आणि आमचा बांधाला बांध नाही. *ऑन_मुख्यमंत्री* मुख्यमंत्र्याला जबाबदार आम्ही धरत आहोत आम्ही जीआर फाडला म्हणजे आम्ही मुख्यमंत्र्यांच समर्थन करत नाही. आम्ही काय फक्त बारामतीत आंदोलन केलं नाही. अजित पवार सुप्रिया सुळे यांना आम्ही बारामतीत मतदान दिलं नाही का. आमच्या मताचे तुम्ही हे उपकार फेडले का ? *अजित पवार यांची आम्हाला लाज वाटते* बारामतीच्या लोकांना हे सांगायला आलो आहे ज्या दिवट्यांना तुम्ही वारंवार निवडून दिला आहे पुन्हा पुन्हा, सुप्रिया सुळे यांना उत्कृष्ट संसद पटू पुरस्कार मिळतो आणि या म्हणतात आर्थिक निकषावर आरक्षण मिळावं, काय तुम्ही उत्कृष्ट संसद पटू. *तुमचा निषेध व्यक्त करतो भिक्कार व्यक्त करतो* *ज्या दिवट्यांना तुम्ही निवडून दिलं त्यांनी ओबीसीच आरक्षण संपवल आहे.विरोधक म्हणून शरद पवार सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांनी संपवल आहे.* *सत्ताधारी देवेंद्र फडणवीस यांच्या मंडेला मांडी लावून बसणारे अजित पवार सत्तेत आहेत* *ऑन_सुप्रिया सुळे* रोहित पवारांच्या मतदारसंघात गेल्या दोन दिवसापूर्वी एका पारधी समाजाच्या महिलेचा मृत्यू झाला, तिच्यावर अंत्यसंस्कार करायला जागा मिळाली नाही. ती पारध्याची होती म्हणून तिला अंत्यसंस्काराला जागा मिळाली नाही. सुप्रिया सुळे तुम्हाला जात वास्तव काय कळणार तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन शरद पवारांच्या घरात जन्माला आला. आम्ही ज्यांना मतदान दिलं ज्या लोकांनी ओबीसी आरक्षणाबद्दल चकार शब्द काढला नाही आरक्षण घालवणाऱ्या माणसांना पाठिंबा दिला आहे त्या बारामती मधल्या मूग गिळून गप्प बसलेल्या ओबीसी बांधवांना जाग करायला आलो आहे. *बारामतीतून येऊन बोलत आहे त्याच बारामतीतून महाराष्ट्राची सत्ता चालते, तेव्हा तुम्हाला बारामती दिसत नाही का* *ऑन_अजित पवार* ई डब्ल्यू एस तुम्हाला दिली आहे मग का नको आहे. का मग जरांगे पाटलांना पाठिंबा देताय तुम्ही. गेवराई अजित पवारांच्या आमदाराने जे आंदोलन मुंबईत आणून उभा केलं त्यावेळी अजित पवारांना कळत नव्हते का. *तुम्ही जीआर काढून झाला दाखले काढायचे प्रत्येक तालुक्याला तहसीलदाराला टार्गेट दिले एक एक हजार दाखले काढले गेले पाहिजेत म्हणून आणि आज म्हणत आहात आर्थिक निकषावर आरक्षण द्या* *ओबीसींना येड्यात काढण्याचं काम अजित पवारांनी करू नये जीआर वरती सही करणारे अजित पवार का त्यावेळी तुम्ही बोलला नाही आर्थिक ने कशावर आरक्षण मिळावे म्हणून आणि आज बोलत आहात* *ऑन_बारामतीत गुन्हा दाखल झाला त्याला जबाबदार कोण* आमचे मोर्चे 100 पेक्षा जास्त झाले कुठेच गुन्हा दाखल झाला नाही. बारामतीतच कसं काय गुन्हा दाखल झाला. मुंबईत जरांगेंनी जी काय व्यवस्था चॅलेंज केली तिथे त्यांना पोलीस स्टेशनला बोलावलं का. जरांगे एका उच्च वर्गात जन्माला आला म्हणून त्याला एक न्याय आम्ही ओबीसीची बाजू मांडतोय म्हणून आम्हाला वेगळा न्याय. *सत्ता तुमच्या हातात तीही आमच्या मतांवर आणि तुम्ही आम्हाला चुतीया बनवताय* आम्हाला काही कळत नाही या भानगडीत अजित पवारांनी पडू नये. *गृहखात घाबरत आहे का यांना आणि म्हणून आमचं ओबीसीचं आरक्षण संपवल आहे का* प्रत्येक गोष्ट न्यायालयातून आम्हाला मंजूर करून घ्यावी लागत असेल तर तुम्ही सत्तेत कशासाठी गेला आहात. *ऑन_अजित पवारांवर टीका का* सत्तेत बसलेल्यांनी आमचं ज्यांनी शोषण केलं आहे त्यांच्या विरोधात आम्ही उभे आहोत. मुख्यमंत्र्यांनी काढलेला जीआर आम्ही दुसऱ्या दिवशी फागला. दादांचा आणि आमच्या काय बांधाला बांधून नाही. सुप्रिया सुळेंना दादांना आम्ही निवडून दिलं बारामतीत आल्यानंतर आम्ही त्यांच्याबाबतच बोलणार ना. *महाराष्ट्रातील राजसत्तेत नेहमी पवार बसले आहेत* *पवार साहेबांनी भूमिका घेतली जीआर काढून झाल्यावर सामाजिक विन उसवते जीआर काढायच्या अगोदर सामाजिक विन उसवत नाही का* *ऑन_अहिल्यानगर मेळावा* 27 सप्टेंबरला अहिल्यानगर मधील शेवगाव आणि पाथर्डी च्या बॉण्ड्री वर माझा मेळावा आहे. आमचे आंदोलन सुरू आहेत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आम्ही बोलत आहोत वैयक्तिक कोणाबद्दल आकस असण्याचे कारण नाही. जरांगे यांना एक न्याय आणि ओबीसी आंदोलकांना एक न्यायासाठी आम्ही हाती संविधान घेतल आहे.
3
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSarfaraj Musa
Sept 25, 2025 12:37:04
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Sept 25, 2025 12:33:34
Raigad, Maharashtra:स्‍लग – बंदी असतानाही ऑनलाईन गेमिंग जुगार सुरूच ........ रायगड पोलीसांनी केला पर्दाफाश ......... राजस्‍थानमधून एकाला घेतले ताब्‍यात, पाचजणांचा शोध सुरू ......... 19 कोटी 44 लाख रूपये रकमेची 44 बँक खाती गोठवली ........... अँकर- भारतात ऑनलाईन जुगाराला बंदी असतानाही अॅप्‍सच्‍या माध्यमातून जुगाराचे प्रकार राजसोसपणे सुरू असल्याचे समोर आले आहे. रायगड पोलीसांच्या सायबर सेल विभागाने अशाच एका ऑनलाईन जुगाराचा उलगडा गेला आहे. राजस्थान मधून एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून, या प्रकरणात कोट्यावधींचे व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले आहे. महत्वाचे म्हणजे यात काही बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही सहभाग असण्याची शक्यता पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी भारमल हनुमान मिना याला राजस्‍थानच्‍या सवाई माधवपूर येथून ताब्यात घेतले आहे. अन्य पाच आरोपींचा शोध सुरू आहे. पोलीसांनी 44 बँक खाती त्‍यातील 19 कोटी 44 लाख रूपयांच्‍या रकमेसह गोठवली आहेत. बाईट - आँचल दलाल , पोलिस अधीक्षक
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Sept 25, 2025 12:18:35
Satara, Maharashtra:TUSHAR TAPASE 7 FILES SLUG NAME -SAT_VISHBADHA सातारा - नवरात्र उत्सवातील उपवासादरम्यान वरीचा पिठाची भाकरी खाल्ल्याने 20 हून अधिक महिलांना विषबाधा तर 10 हून अधिक पुरुषांना विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.वरी पिठाची भाकरी खाल्ल्याने 8 हून अधिक नागरिकांना खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.बाधित झालेल्या रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.माण- खटाव भागातील मांडवे, पळशी, दहिवडी, बोंबाळे,किरकसाल, वडूज यांसारख्या अनेक गावांमधील महिला पुरुष यांना ही विषबाधा झाली आहे.वैभव ट्रेडर्स, अरियंत ट्रेडर्स, साई बाजार या दुकानातून स्थानिक दुकानदारांना वरीच्या पिठाचे विक्री ग्राहकांना त्याचबरोबर अन्य दुकानदारांना केली होती.. या दुकानांना सील करण्यात आला आहे.वरी पिठाची भाकरी उपवास असलेल्या लोकांनी खाऊ नये असा आव्हान देखील आता प्राथमिक आरोग्य केंद्र कडून करण्यात येत आहे.. बाईट्स -
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Sept 25, 2025 12:05:38
Raigad, Maharashtra:स्‍लग – पेणमध्‍ये हुतात्‍मा नाग्‍या कातकरी यांचा स्‍मृतीदिन साजरा अँकर – भारतीय स्‍वातंत्रय लढयातील चिरनेर जंगल सत्‍याग्रहातील आदिवासी हुतात्‍मा नाग्‍या कातकरी यांचा स्‍मृतीदिन आज पेणमध्‍ये साजरा करण्‍यात आला. यानिमित्‍ताने अंकुर ट्रस्‍ट व इतर सेवाभावी संस्‍थांच्‍या वतीने पेण शहरात रॅली काढण्‍यात आली. या आदिवासी बांधव आपल्‍या पारंपारीक वेशभूषेत मोठया संख्‍येने सहभागी झाले होते. महात्‍मा गांधी वाचनालयात झालेल्‍या सभेत सामुहिक वनहक्‍क दावे मंजुर करावेत अशी मागणी करण्‍यात आली. अंकुर ट्रस्‍टच्‍या डॉ. वैशाली पाटील, खासदार धैर्यशील पाटील या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Sept 25, 2025 12:05:24
Shirdi, Maharashtra:Anc - अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात दोन गटात तुंबळ राडा झाल्याची घटना काल रात्री घडली आहे.. मोहनीराजनगर भागात किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे.. दोन्ही गटांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यात पोलिस वाहनावर दगडफेकीसह दोन पोलिस जखमी झाले आहेत.. याप्रकरणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांच्या स्विय सहाय्यकावर देखील गुन्हा दाखल झाला आहे.. V/O - कोपरगाव शहरात काल रात्री दोन गटात तुफान राडा झाला आहे.. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.. घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.. सुरुवातीला पोलिसांची कुमक कमी असल्याने जमावाने पोलीस वाहनावर दगडफेक केल्याची माहिती समोर येत आहे.. नंतर काही क्षणात पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाल्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आले.. पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करून परिसर शांत केला.. या प्रकरणात संबंधित दोन्ही गटातील 63 जणांवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन्ही बाजूच्या 16 आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय.. Byte - अमोल भारती, उपविभागीय पोलिस अधिकारी V/O - या प्रकरणात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांच्या स्वीय सहाय्यकावर देखील गुन्हा दाखल झाला आहे.. आमदार काळे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत झालेल्या प्रकारावर चर्चा केली.. माझ्या स्वीय सहाय्यक गुन्हा दाखल झाला असला तरी हा वाद गाडीचा धक्का लागल्याच्या कारणातून झाला असल्याने, या प्रकरणाला राजकीय वळण देऊ नये असे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटलंय... Byte - आशुतोष काळे, आमदार राष्ट्रवादी अजित पवार गट
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 25, 2025 12:02:43
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - राष्ट्रवादीच्या मोर्चाला भाजपा देणार प्रत्युत्तर,एक ऑक्टोबर रोजी इशारा मोर्चा व रावण दहन कार्यक्रम - चंद्रकांत पाटलांकडुन जाहीर.. अँकर - आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त विधानानंतर राष्ट्रवादीकडून काढण्यात आलेल्या महाराष्ट्र संस्कृती मोर्चाला भाजपाकडून देखील प्रत्युत्तर देण्यात येणार आहे.एक ऑक्टोंबर रोजी सांगलीमध्ये भाजपाकडून इशारा सभा आणि रावण दहन कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचा भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांकडून जाहीर करण्यात आलाय,जयंत पाटील सह राष्ट्रवादीच्या नेत्यांवर निशाणा साधत,एक ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांचा समाचार इशारा सभेतून घेऊ असा गर्भित इशारा देखील चंद्रकांत पाटलांनी देत गोपीचंद पडळकरांच्या पाठीशी भाजपा ठाम असल्याचे स्पष्ट केलं आहे,तसेच कुणी अंगावर आलं तर शिंगावर घ्या,असा आदेश देत हम किसेंको टोंकेगे नाही,टोकेंगो तो छोडोंगे नाही,असा गर्भित इशारा देखील चंद्रकांत पाटलांनी दिला, सांगलीमध्ये भाजपा कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी सभेमध्ये बोलत होते. साउंड बाईट - चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री. Sng_bjp_on_ncp स्लग - राष्ट्रवादीच्या मोर्चानंतर भाजपा देखील उतरणार मैदानात,राष्ट्रवादीला प्रत्युत्तर देण्यासाठी एक ऑक्टोबर रोजी इशारा मोर्चा व रावण दहन कार्यक्रम - चंद्रकांत पाटलांकडुन जाहीर.. अँकर - आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त विधानानंतर राष्ट्रवादीकडून काढण्यात आलेल्या महाराष्ट्र संस्कृती मोर्चाला भाजपाकडून देखील प्रत्युत्तर देण्यात येणार आहे.एक ऑक्टोंबर रोजी सांगलीमध्ये भाजपाकडून इशारा सभा आणि रावण दहन कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचा भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांकडून जाहीर करण्यात आलाय,जयंत पाटील सह राष्ट्रवादीच्या नेत्यांवर निशाणा साधत,एक ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांचा समाचार इशारा सभेतून घेऊ असा गर्भित इशारा देखील चंद्रकांत पाटलांनी देत गोपीचंद पडळकरांच्या पाठीशी भाजपा ठाम असल्याचे स्पष्ट केलं आहे,तसेच कुणी अंगावर आलं तर शिंगावर घ्या,असा आदेश देत हम किसेंको टोंकेगे नाही,टोकेंगो तो छोडोंगे नाही,असा गर्भित इशारा देखील चंद्रकांत पाटलांनी दिला, सांगलीमध्ये भाजपा कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी सभेमध्ये बोलत होते. साउंड बाईट - चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री.
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 25, 2025 11:50:56
Parbhani, Maharashtra:अँकर- सततची अतिवृष्टी आणि माजलगाव, जायकवाडी धरणातून गोदावरीमध्ये केल्या जात असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे परभणी जिल्ह्यात हाहाकार माजलाय. पिकांची अक्षरशहा माती झालीय,गोदावरीला आलेल्या पुरामुळे 19 गावांना पिकांचा वेढा पडलाय. हे पुराचे पाणी हजारो घरात शिरून जनजीवन विस्कळीत झालंय, जिल्ह्यातील 52 मंडळापैकी 50 मंडळात अतिवृष्टी ची नोंद झालीय,यापैकी 10 मंडळात तर सलग 10 वेळा अतिवृष्टी झालीय,यावरूनच ही परिस्थिती किती भीषण आहे,हे लक्षात येणार आहे,बघुयात या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट व्हीओ- शेतात दिसत असलेले हे पोहोणपाणी,पिकांची झालेली नासाडी,खरडून गेलेले शेत,गावाला पडलेला पुराचा वेढा येथील लोकांना अक्षरशहा देशोधडीला लावणारा आहे. यंदाच्या पावसाने होत्याच नव्हतं केलंय,शेतकऱ्यांचा पूर्ण खरीप हंगाम वाया गेलाय,पैश्याची जमवा जमाव करून शेतकर्यांची सोन्यासारखी पिके पिकवली होती,हाताच्या फोडाप्रमाणे वाढवली होती. पण जुलै,ऑगस्ट आणि सप्टेंबर या सगळ्याच महिण्यात झालेल्या धोधो पावसाने शेती पिक उध्दवस्त झालीयेत, यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबायचं नाव घेत नाहीयेत, आठ दिवसांपासून पीक पाण्यात आहेत, सोयाबीन जाग्यावर काळवंडले गेले असून सोयाबीनला शेंगा राहिला नाहीये, कापसाची बोंडे सडली आहेत. भाजीपाला वर्गीय पिके उध्दवस्त झालीयेत.जी काही शेतात पीक हिरवेगार दिसतायेत,ते पिके ही अति पावसामुळे मरून जाणार आहेत. आता मंत्र्यांचे तफे शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत. पालकमंत्री मेघना बोर्डीकर हे पाहणी दौऱ्यावर गेले असता. काजळी रोहिणी आणि राजवाडी येथील शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. आज मदत व पुनर्वसनमंत्री यांचं ताफा पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथे आला असता येथील सावित्रीबाई काळे यांनी मंत्र्यासमोर हंबरडा फोडला. काळे यांच्या शेतातील सर्व पीक आणि शेतातील टिन पत्र्याचे घर पुरात वाहून गेल्याने त्यांना अश्रू अनावर झाले होते. बाईट- सावित्री काळे- महिला शेतकरी व्हीओ- परभणी जिल्ह्यात दरवर्षी 761 मिलिमीटर एवढा सर्वाधिक पाऊस पडत असतो, पण यंदा वार्षिक सरासरीच्या 108 टक्के एवढा पाऊस झालाय,त्यामुळे जिल्ह्यातील एलदरी,सिद्धेश्वर,निम्न दुधना धारणामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. तर माजलगाव आणि जायकवाडी धरणातून गोदावरीच्या पात्रात पाणी सोडल्यामुळे पाच तालुक्यातील 36 गावांचा संपर्क तुटला होता. या गावातील 1238 नागरिकांना रेस्क्यू करून सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले. एकूण 52 मंडळांपैकी 50 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे, विशेष बाब म्हणजे 10 मंडळात 4 वेळा अतिवृष्टी झालीय. यामुळे पिकांमध्ये अक्षरशहा पोहोनपाणी झालंय, बाईट- रमेश रायमले- शेतकरी व्हीओ- जिल्हा प्रशासनाने पुराची भयावह परिस्थिती बघून परभणी जिल्ह्यात सैन्यदल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाला पाचारण केले होते. यामध्ये १२३८ जणांना स्थलांतरित केले आहे. अशांना शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्रात आश्रय द्यावा लागलाय. शेतकऱ्यांच्या पिकांबरोबर शेतकेयांची स्वप्न ही बेचिराख झाली आहेत, त्यांनी वर्ष काढायचा कस हा सवाल त्यांच्या समोर आव ठोकून उभा ठाकलाय. आता मुला मुलींची शिक्षण कशी करायची,मुलींची लग्न करायची,पीक कर्ज फेडायचे ही चिंता शेतकऱ्यांना सतावू लागलीय, अलीकडच्या आठ महिन्यात मराठवाड्यातील 707 शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला आणि नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांमधून ओला दुष्काळा बरोबर कर्ज माफीची ही मागणी होऊ लागलीय,पण मंत्री मात्र हे चित्र मंत्रीमंडळा समोर मांडू अस म्हणतायत. बाईट- मकरंद पाटील- मदत व पुनर्वसनमंत्री एन्ड व्हीओ- पीक विम्याचे बदलले ट्रिगरमुळे आता शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याची शक्यता कमी झालीय,कारण शेतात पिकच राहिली नाहीत,तर पीक कापणी प्रयोगावरून घेणार कसे आणि पीक कापणी प्रयोगातून शेतकर्यांना पीक विमा देणार कसे असा सवाल उपस्थित झाला आहे. त्यामुळे निसर्गाच्या प्रकोपामुळे शेतकर्यांची झालेली वाईट परिस्थिती सुधारण्यासाठी आता मायबाप सरकारने कागदी घोडे नाचविण्यापेक्षा आणि नियम लावन्यापेक्षा शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्यासाठी शेतकऱ्यांचा आधार बनण्याची गरज निर्माण झालीय... गजानन देशमुख, झी मीडिया,परभणी
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 25, 2025 11:45:41
Akola, Maharashtra:Anchor : राज्य सरकारने मराठा आरक्षणा करिता हैदराबाद गॅझेट लागू केलेल्या निर्णयाला ओबीसी समाजाकडून जोरदार विरोध होत आहे. या निर्णयाविरोधात अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ ओबीसी बांधवांकडून तब्बल 11 दिवसांपासून उपोषण सुरू होतं.सरकारने शेवटी या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे उपोषणकर्त्यांनी हे उपोषण तात्पुरतं मागे घेतलं आहे. मात्र, राज्य सरकारने ओबीसी बांधवांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर उपोषणकर्त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे तर याला कारणीभूत राज्य सरकारच ठरणार, असा इशाराही देण्यात आला आहे.ओबीसी समाजाच्या मागण्यांकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावं, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली आहे. Byte : उपोषणकर्ता
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Sept 25, 2025 11:22:44
Nashik, Maharashtra:feed send by 2c reporter-sagar gaikwad slug-nsk_protest *वडनेर दुमाला येथील बिबट्याचा हल्ल्यात दोन वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर गावकरी आक्रमक* *वनविभागाच्या कार्यालयात मांडला ठिया; बिबट्याला पकडण्याची केली मागणी* अँकर नाशिकच्या वडनेर दुमाला परिसरात काल एका २ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केल्याची हृदय पिळून टाकणारी घटना घडली, यात दोन वर्षाच्या श्रुतिक गंगाधरण याचा मृत्यू झाला यानंतर वडनेर दुमाला सह पंचक्रोशीतील नागरिक आक्रमक झाल्या असून आज त्यांनी वनविभागाच्या कार्यालयावर धडक दिली आणि मुख्य वनसंरक्षक कार्यालयात गावकऱ्यांनी या मांडत आपला आक्रोश व्यक्त केला वनविभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत परिसरात आणखी पिंजरे वाढविण्याची मागणी केली जर पाच दिवसात बिबट्याला पकडले नाही तर मोठे आंदोलन करण्याचा इशारा दिला याच बरोबर वन विभागाच्या कार्यालयात बिबट्या सोडण्याचा इशारा दिलाय बाईट - केशव पोरजे ( माजी नगरसेवक) बाईट - श्री जी मल्लिकार्जुन ( मुख्य वनरक्षक अधिकारी)
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Sept 25, 2025 11:20:58
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 25, 2025 11:15:33
Chandrapur, Maharashtra:ATTN HINDI DESK...ATTN HINDI DESK.. फ़ीड स्लग:--- 2509ZT_CHP_SUICIDEE_1_2_3_4_5_6 ( 5 files sent on 2C) टाईटल:- चंद्रपुर ज़िले के नवरगाँव में 19 वर्षीय छात्र ने की आत्महत्या, MBBS में प्रवेश के लिए निकल रहा था गोरखपूर, सुसाईड नोट मे लिखा, नही बनना है डॉक्टर एंकर:- किसी फिल्म की कहानी का तथ्यांश था. युवावस्था मे जिस क्षेत्र मे रुची हो...वही बनाओ करियर. फिल्म का सार अभी जनमानस ने शायद समझा नही है. चंद्रपुर ज़िले के नवरगाँव में 19 वर्षीय छात्र ने की आत्महत्या कर ली. छात्र MBBS में प्रवेश के लिए गोरखपूर निकल रहा था. सुसाईड नोट मे लिखा, नही बनना है डॉक्टर.... व्ही. ओ. १) चंद्रपुर ज़िले के सिंदेवाही तालुका के नवरगाँव में 19 वर्षीय छात्र अनुराग अनिल बोरकर ने NEET परीक्षा कडी मेहनत कर तिसरे अटेंप्ट मे पास कर ली. वो MBBS में एडमिशन के लिए गोरखपूर रवाना होनेवाला था. उसने जाने से पहले की रात मे घर मे ही फैन को रस्सी बांध फांसी लगाकर आत्महत्या कर ली. अनुरागने NEET UG 2025 परीक्षा में 99.99 प्रतिशत अंकों के साथ OBC वर्ग में 1475 वीं रैंक हासिल की थी। उसकी सफलता की खूब प्रशंसा हुई थी। डॉक्टर बनने का उसका सपना जल्द ही पूरा होने वाला था। हालाँकि, उसकी आत्महत्या के बाद यह सपना अधूरा रह गया। इस घटना से इलाके में हड़कंप मच गया है। परिवार सदमे मे है...माता-पिता इस घटना को समझ नही पा रहे.. बाईट १) अनिल बोरकर, अनुराग के पिता व्ही. ओ. २) अनुराग का एक संपन्न परिवार है. पिता का कृषी-खाद सेल्स स्टोर है. इसके अलावा पिता और भी व्यवसाय से जुडे है. स्थानीय व्यापारी संगठन के मुखींया भी है. घर- परिवार मे सब शिक्षा का माहोल है. छोटी बहन JEE की तय्यारी कर रही है. इस तालुका के सबसे अच्छे स्कुल मे उसकी नर्सरी से दसवी तक पढाई हुई. जिसके बाद ग्यारवी, बारहवी तथा NEET के लिये उसने नागपूर के कॉलेज को चुना. अनुराग को 2 अटेंप्ट मे अपेक्षित परिणाम नही मिला. तिसरी बार उसने कडी मेहनत कर NEET का किला जीत लिया. अनुराग के दसवी के टीचर उसके शैक्षीक ब्रिलीयन्स तथा मिलनसार स्वभाव को भुला नही पा रहे. बाईट १) श्रीमती धामेजा, अनुराग की टीचर व्ही. ओ. ३) अनुराग के NEET पास होने के बाद बोरकर परिवार ने खुशी मनाई थी. खुद अनुराग ने इन्स्टाग्राम बायो मे MBBS student लिख कर भविष्य मे कामयाब डॉक्टर बनने की ओर कदम बढाया था. लेकिन उसने यह कदम क्यो उठाया इस पर सभी हैरान है. विशेषज्ञ मानते है की परिवार मे आजकल कहना- सूनना यही संवाद रह गया है. खुलकर बात, और फिर मिलकर एक राह तय हो तो यह घटनाये रोकी जा सकती है... बाईट ३) डॉ. विवेक बांबोले, मानसोपचार विशेषज्ञ व्ही. ओ. ४) इस मामले की जांच पुलिस कर रही है। पुलिस ने बताया है कि इस मामले में जो सुसाइड नोट मिला है उसकी छानबिन की जा रही है, जबकी मोबाईल रेकॉर्ड भी खंगाले जा रहे है... इस आत्महत्या के पिछे क्या कोई और वजह भी है. सिर्फ दबाव को ना झेल पाना, रुची के क्षेत्र मे आगे ना बढने की लाव्हा का विस्फोट कितना चिंता का विषय फिर एक बार चर्चा का केंद्र बना है. ---------PTC-- आशीष अंबाडे----- आशीष अंबाडे ज़ी मीडिया चंद्रपुर महाराष्ट्र
0
comment0
Report
UPUmesh Parab
Sept 25, 2025 11:05:49
Oros, Maharashtra:आमदार दिपक केसरकर byte ---- ऑन वैभव नाईक आरोप( जर्मनी नोकरी ) ---- नियुक्ती पत्र खोट असेल तर फसवणुकीचा विषय येतो. काही विद्यार्थी परीक्षेला पास होऊ शकले नाहीत ही दुर्दैवाची बाब आहे. मी मुलांना वेळ देईन आणि त्यांचे प्रश्न समजावून घेईन ऑन महाराष्ट्राकडे दुर्लक्ष ( विरोधक टीका ) -- केंद्राचे पथक आल्यानंतर महाराष्ट्रासाठी मदत जाहीर होणार आहे. अगोदर बोलण्यात काही अर्थ नाही. सगळीकडे पूरपरिस्थिती आहे त्यामुळे क्रमांकाने सगळ्या राज्यांना मदत मिळणार. आपल्या राज्यात अजून किती नुकसान झालंय याचा आकडा अजून आलं नाही. जेव्हा आकडा येईल तेव्हा केंद्र मदत जाहीर करेल ऑन संजय राऊत ( मुख्यमंत्री दौरा भास ) ---- संजय राऊत यांना दिवसभर बोलायला काही तरी विषय लागतात. काही तरी विषय काढायचा आणि आरोप करायचे याशिवाय त्यांच राज्यासाठी काय महत्व.. त्यांनी एखादा विषय काढला आणि त्याचा फायदा राज्याला झाला असा एकतरी विषय आहे का??? काही पॉझिटिव्ह सूचना केल्या तर आम्ही त्याचं स्वागत करू.. ऑन वनमंत्री नाईक --- प्रत्येक जण काय विधान करतात त्याला उत्तर देणं मला योग्य वाटत नाही. ते कोणाला उद्देशून बोलले मला माहीत नाही. ऑन संभाजी भिडे --- ह्याच्यावर काही बोलणं मी योग्य समजत नाही. ऑन जयंत पाटील ( कर्ज माफी ) --- कर्ज माफी ही एक प्रक्रिया आहे. यापूर्वी आपल्या राज्यता झालेली आहे. सध्य परिस्थितीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणं गरजेचं आहे. ऑन अमली पदार्थ --- अमली पदार्थ बाबत कारवाई व्हावी अशी मी मागणी केली आहे. आणि ती झाली तर आमची पुढची पिढी व्यसनाधीन होणार नाही. ऑन शिंदे शिवसेनेने दिलेली मदत नाकारली --- प्रत्येक ठिकाणी मदत नाकारली जात नाही. एखाद्या दुसऱ्या पक्षाचा मनुष्य असतो तो दाखवण्यासाठी नाकारतो म्हणून मदत देणं चुकीच आहे का ?? ह्यात काही लोकांना राजकारण करण्यात सुख मिळत पण त्याचं उदाहरण घेऊन मदत करणे न थांबवता मदत करत राहील पाहिजे. Byte --- आमदार दिपक केसरकर feed on desk
1
comment0
Report
Sept 25, 2025 11:01:50
Waghapur, Maharashtra:यवतमाळ – काँग्रेस पक्षातील सातत्याने होणाऱ्या अपमानामुळे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकला आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत देशमुख यांनी राजीनाम्याची घोषणा केली. त्यांच्यासोबत अरुण राऊत, दिनेश गोगरकर आणि बाबू पाटील यांनीही काँग्रेसचा राजीनामा दिला. देशमुख यांनी पक्षावर गंभीर आरोप करताना सांगितले की – "विधानसभा निवडणुकीपासून आमच्यावर निराधार आरोप झाले. पक्षातील काही नेत्यांनी जाणीवपूर्वक आमचा अपमान केला. ‘धक्के मारून काढा, लाथा मारून काढा’ असे शब्द वापरले गेले. अशा अपमानास्पद परिस्थितीत राहण्यापेक्षा पक्ष सोडणे योग्य ठरले." त्यांनी स्पष्ट केले की, जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांच्या गटबाजीमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला.
0
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top