Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Osmanabad413501

धाराशिव में मांजरा नदी फिर से प्रलय, गांव पानी में डूबे

DPdnyaneshwar patange
Sept 28, 2025 06:45:48
Dharashiv (Osmanabad), Maharashtra
धाराशिव DHARA_MNJRA_FLOD मांजरा नदीला पुन्हा पूर नदीकाठच्या गावांना पाण्याचा वेढा पाथर्डी, खोलला गावालगत नदीचं पाणी शिरल धोक्याची पातळी ओलांडून वाहतेय मांजरा नदी प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा अँकर धाराशिव जिल्ह्यातील मांजरा नदीला पुन्हा महापूर आला आहे. पाथर्डी आणि खोलला या गावालगत नदीचं पाणी शिरल्याने स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. काल रात्री बीड आणि वाशी तालुका परिसरात झालेल्या पावसामुळे नदीचं पाणी आणखीन वाढलं असून धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे दरम्यान, नदीची पाणी पातळी वाढत असल्याने प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीकाठच्या गावकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAABHISHEK ADEPPA
Sept 28, 2025 08:16:17
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरातील महापुरामुळे अनेक ठिकाणी सापडतायत साप, घाबरून जाण्याचे प्राणी मित्रांचे आवाहन ( 1 to 1 ) - सोलापुरात सीना नदीला आलेल्या महापुरामुळे विविध भागात सापडतायत साप - दोनच दिवसांपूर्वी उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी येथील शेतकऱ्याचा साप चावल्याने झाला होता मृत्यू - साप किंवा इतर प्राणी चावल्याचे समजताच योग्य ती काळजी घेण्याचे प्राणी मित्र भरत छेडा यांचे आवाहन - अनेक प्राणी हे विषारी नसल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये साप चावल्यानंतर कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी प्राणीमित्र भरत छेडा यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी.... ( WKT )
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 28, 2025 08:04:27
Chandrapur, Maharashtra:Feed slug:-- 2809ZT_CHP_BITE ( Single file sent on 2C) टायटल:--मराठवाड्यासाठी पुढील दोन-तीन दिवस महत्त्वाचे, विसर्ग पाहून बचाव पुनर्वसन करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चंद्रपुरात माहिती अँकर:--- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथील दौऱ्यात मराठवाड्याच्या पूरग्रस्त भागातील परिस्थिती विषयी माहिती दिली आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी सकाळी संपर्कात आहे. आता सध्या तिथे चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे मदत आणि पुनर्वसनाबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. ज्या लोकांना आपण वाचवून तात्पुरत्या कॅम्पमध्ये आणले आहे त्या सर्वांची योग्य सोय झाली पाहिजे. चारा खरेदी करून जनावरांसाठी उपलब्ध करण्याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. आपण दोन हजार कोटी रुपये जे रिलीज केले आहे त्याचं वाटप देखील सुरू आहे. घरात पाणी शिरलेल्या सर्वांना दहा हजार रुपये तातडीची मदत देण्यासही सुरुवात झाली आहे. रेशन किट देण्यास सुरुवात झाली असून अन्नधान्य देखील दिले जात आहे. फिल्डवरची यंत्रणा योग्य रीतीने काम करत आहे की नाही हे बघण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. आता काही ठिकाणी धरणाचे विसर्ग सुरू झाले आहेत. त्याचा अभ्यास करून पुढील पावले उचलायची आहेत. उद्याचा दिवस ,विशेषतः परवाचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. नंतर बंगालमधील कमी दाबाचा पट्टा कमी होत जाणार आहे. त्यामुळे कुठलीही हानी होणार नाही याची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लोकांना अधिकाधिक मदत करण्याची मानसिकता सरकारची आहे. निकष फार कठोर ठेवू नका ,त्यात माणुसकी दाखवा असेही निर्देश देण्यात आले आहेत. सरसकट पंचनामे करा असेही म्हटले आहे. सर्व माहिती आल्यानंतर अधिकची काय मदत करायची आहे हे ठरवणार आहोत. बाईट १) देवेन्द्र फडणवीस, मुख्यमंत्री आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Sept 28, 2025 08:04:06
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Sept 28, 2025 08:01:31
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 28, 2025 07:22:48
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:Pkg Sng_patil_vs_patil स्लग - चंद्रकांत पाटील आणि विशाल पाटलांच्या रंगली जुगलबंदी, उशीरा आल्याने चंद्रकांत पाटलांचा विशाल पाटलांना खोचक टोला.. अँकर - भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि सांगलीचे खासदार विशाल पाटील यांच्यात सांगली मध्ये चांगलीचं टोलेबाजी रंगली, कार्यक्रमाला उशिरा आल्यावरून चंद्रकांत पाटलांनी विशाल पाटील कदाचित मॉर्निंग वॉकला गेले असतील,नाहीतर संभाजी भिडे यांच्या दौड मध्ये गेले असतील ,असा खोचक टोला लगावला,तर चंद्रकांत दादा नेहमी वेळेत येतात त्याची सवय आम्हाला लावून घ्यावी लागेल,असा प्रति टोला विशाल पाटलांनी लगावला. व्ही वो - सांगलीच्या मिरजेमध्ये धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं.या कार्यक्रमाला सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.कार्यक्रमासाठी धर्मादाय आयुक्त विभागाकडून मान्यवरांना निमंत्रण देण्यात आलं होतं,या कार्यक्रमाला खासदार विशाल पाटील हे देखील येणार होते. पालकमंत्र्यांचे भाषण सुरू झाल्यानंतर विशाल पाटील कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल झाले,तर विशाल पाटलांच्या उशिरा येण्याच्या कारणावरून भाषणातच चंद्रकांत पाटलांनी विशाल पाटलांचा खोचक समाचार घेतला, कदाचित खासदार विशाल पाटील द मॉर्निंग वॉकला गेले असतील किंवा संभाजी भिडे यांच्या दौड ला गेले असतील त्यामुळे उशीर झाला असेल असा खोचक टोला चंद्रकांत पाटलांनी विशाल पाटलांना लगावताच सभागृहात एकच हशा पिकली. साऊंड बाईट - चंद्रकांत पाटील - पालकमंत्री सांगली. व्ही वो - भाषण संपल्यानंतर चंद्रकांत पाटील आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी निघून गेले यानंतर खासदार विशाल पाटलांनी भाषण करताना,कार्यक्रमाला उशिरा आल्याबद्दल उपस्थितांची माफी मागितली..तसेच चंद्रकांत दादा नेहमीच वेळेत येतात,त्यांची सवय आम्हाला लावावी लागेल,आम्ही राजकारनी 8 चा कार्यक्रम म्हंटला की साडे आठला येतो, असं सांगत मध्ये चंद्रकांत पाटलांना प्रति टोला लगावला. साऊंड - विशाल पाटील -खासदार, सांगली. व्ही वो - चंद्रकांत पाटील आणि विशाल पाटील यांच्यामध्ये नेहमीच जुगलबंदी रंगत असते, चंद्रकांत पाटलांकडून विशाल पाटलांना भाजप प्रवेश करण्यासाठी वारंवार देण्यात येते पण विशाल पाटलांकडून ती नाकारण्यात येते, त्यामुळे दोघां मध्ये नेहमीच टोलेबाजी रंगल्याचं पाहायला मिळतंय.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 28, 2025 07:06:01
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - आमची इच्छा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातच रहावे - मंत्री चंद्रकांत पाटील. अँकर - देवेंद्र फडणवीस यांनी 2029 नंतर केंद्रात जाण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी निर्णय केंद्र पातळीवर होतो,पण आमची इच्छा त्यांनी महाराष्ट्रातच रहावे अशी आहे, असं मत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.तसेच देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे प्रश्न सोडवले,ते प्रश्न सोडवण्यासाठी पर्याय उपलब्ध करणे गरजेचे आहे.त्यामुळे याच्यापेक्षा केंद्रात त्यांना नेण्याऐवजी महाराष्ट्रात ठेवावे हीच आमची इच्छा आहे.देवेंद्र फडणवीस यांनी इच्छा व्यक्त केली असली तरी केंद्र पातळीवर आमचा निर्णय होतो इच्छा कोणाची नसते इच्छा सर्वांची असते पण केंद्रीय नेतृत्व याच्यावर निर्णय घेतो,असे देखील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे,ते सांगली बोलत होते. बाईट - चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री. व्ही वो - राज्यातील पूर परिस्थिती गंभीर आहे,पण सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही,त्यांचे समाधान होईल,अशी मदत सरकार करेल,असा विश्वास देखील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. बाईट - चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 28, 2025 07:05:40
Nashik, Maharashtra:nsk_nandur feed by 2C anchor मराठवाड्यासाठी अधिक चिंतेची बातमी...नाशिक जिल्ह्यातील नांदूर माध्यमेश्वर जंक्शन मधून 50 हजार क्युसेक्स वेगापेक्षाही अधिक वेगाने गोदावरी मध्ये पाणी विसर्जित होत आहे सध्या 54,169 क्यू सिक्स वेगाने पाणी सुरू असल्याने जायकवाडी धरणाकडे संध्याकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात पाणी पोहोचणार आहे परिणामी जायकवाडीतून विसर्ग अधिक वाढवावा लागणार आहे मराठवाड्यात आधीच पूरग्रस्त परिस्थिती असताना नाशिकमध्ये पाऊस थांबत नसल्याने सर्व धरणातून विसर्ग करण्यात येतोय परिणामी नांदूर माध्यमेश्वर जंक्शन मधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडावे लागते. सध्या गोदावरी काठावरील सर्व गावांना आणि शेतकऱ्यांना सतरतेचा आवाहन करण्यात आला आहे
0
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top