Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune412210

पुणे के कोळवडी में तेज बारिश से बाढ़, किसानों की फसलें डूबीं

HCHEMANT CHAPUDE
Sept 16, 2025 03:33:02
Shirur, Maharashtra
Feed 2C Slug: Pune Kolavadi Rain Loss File:02 Rep: Hemant Chapude(Pune) Anc: पुण्याच्या कोलवडी परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्या नाल्यांना पूर आला असून या पुरामुळे शेतीमालाचं प्रचंड नुकसान झालंय, मुसळधार पावसामुळे शेतांनाही तळ्याचे स्वरूप आलं असून शेताचे बांध फुटून मातीही पुराच्या पाण्यात खरडून गेलीय त्यामुळे शेतकय्रांची चिंता वाढलीय,या नुकसान ग्रस्त शेतांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी... Wkt+121: प्रतिनिधी हेमंत चापुडे To नुकसान ग्रस्त शेतकरी... प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया हवेली पुणे..
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
APAMOL PEDNEKAR
Sept 16, 2025 06:17:16
Mumbai, Maharashtra:संजय राऊत *ऑन राज्य सरकार कर्ज* * गेल्या तीन महिन्यातच जे राज्य 24 हजार कोटीचे कर्ज घेत आहे राज्य चालवायला त्या राज्याची अवस्था ही मी म्हणेन नेपाळ सारखी झाली बेरोजगारी आहे विकासाची काम ठप्प आहेत फक्त मुख्यमंत्री यांच्या जवळच्या लोकांकडे एसआरएची काम सुरू आहेत त्यांना काम मिळत आहेत एफएसआय विकला जात आहे त्यातून पैसे मिळत आहेत कबुतरांना दाणे टाकण्याचे काम सुरू आहे नागरी वस्तीमध्ये या पलीकडे महाराष्ट्रात कोणतेही काम चालू नाही * जात विरुद्ध जात असे भांडण लावून लोकांचे लक्ष विचलित केले जात आहे फक्त आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रत्येक जात रस्त्यावर आणले जात आहे शिक्षणापासून रोजगारापर्यंत या महाराष्ट्राने या सरकारच्या काळात काय प्रगती केली हा विषय मुख्यमंत्री यांना एकदा जाहीरपणे पत्रकारांशी संवाद साधला पाहिजे * इतकी लूट या महाराष्ट्रात सुरू आहे आणि त्या लुटीचा परिणाम या महाराष्ट्रावर दहा लाख कोटींचा वर कर्जाचा डोंगर झाला * राज्याचे आर्थिक दुरावस्था मी कधीच झाली नव्हती आर्थिक शिस्त लावणारे अजित पवार यांच्यावर ते काय भाष्य करणार आहेत का त्यांना आर्थिक सृष्टीचे फार काळजी असते पण स्वतःच्या लोकांना महाराष्ट्र लुटू द्यायचा हे धोरण आहे मग *देवेंद्र फडणवीस यांचा असेल मुख्यमंत्री म्हणून अर्थमंत्री म्हणून अजित पवार असतील आणि दुसरे ते डाकू मानसिंग बसलेले आहेत अमित शहा यांच्या कृपेने हे डाकू मानसिंग ची स्टोरी आहे चंबळ खोऱ्यातून बहुतेक आले आहेत येथे महाराष्ट्र लुटायला* * काय होणार या महाराष्ट्राचं या महाराष्ट्रातल्या पुढल्या पिढीचं नऊ लाख कोटीचा कर्ज कोणी केलं का झालं तुमच्या योजनांमुळे झालं चारही बाजूने महाराष्ट्र ओरबडला जातो जो पैसा राज्याच्या तिजोरीत त्याला हवा तो पैसा कोणाच्या तरी खिशात जात आहे तीन-तीन हजार कोटीचे टेंडर करून हा पैसा लुटला जातो समृद्धी महामार्ग शक्तीपीठ महामार्ग अशा अनेक योजनांची दोन लाख कोटींची काम मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात आली त्याचा कुठे आता नाही कागदावर आहे ठेकेदारांकडून कमिशन घेतलं 25% ही लूट आहे * एस आर ए मध्ये जाऊन बघा मुंबईच्या एस आर ए मध्ये महिंद्रा कल्याणकर नावाचे अधिकारी बसले आहेत त्यांच्याविषयी रोज एवढी माहिती येते काय करत आहेत राज्याचे मुख्यमंत्री एस आर ए प्रकल्प कोणत्या पद्धतीने गरिबांच्या हक्कांवर गदा आणून हा पैसा कुठे जात आहे कोणत्या राजकीय पक्षाकडे जात आहे कोणत्या नेत्याच्या किंवा त्या नेत्याच्या गटाकडे जात आहे याबाबत महाराष्ट्राला आता चिंता लागून राहिली * आम्ही नेपाळचा संदर्भ दिला की यांना मिरच्या झोपतात मग ते आम्हाला माओवादी आणि नक्षलवादी शरदच नेपाळ असं लुटला राज्यकर्त्यांनी आणि त्यातून तो उद्रेक झाला तो अत्यंत धक्कादायक होता मी त्याचा समर्थन करत नाही पण लोकांच्या संयमांचा बाण इथे तुटत आहे दहा लाख कोटींचं कर्ज या राज्यावर आणि या राज्याला तुम्ही प्रगती पथावरच राज्य म्हणतात अनेक योजना फक्त राजकीय फायद्यासाठी आणल्या * अनेक योजना शेतकरी कर्जमाफी करा म्हणत आहोत पण हे करत नाही आहेत अधिक कर्ज घ्या आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करा दहा लाख कोटी कर्ज आहे मग ते 11 लाख कोटी करा शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवा या राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या किती झाल्या आहेत एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये दोन हजाराच्या वरती आत्महत्या होत आहेत मग हे कर्ज आहे दहा लाख कोटीचा कोणाच्या खिशात गेलं शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव तुम्ही देत नाही शेतकऱ्याला हमीभाव देत नाही शेतकरी नुकसान भरपाई देत नाही मग हे कर्ज झालं का कोणासाठी कर्ज घेतलं फक्त लाडक्या बहीण योजनेसाठी कर्ज झाला असेल ते तुमच्या खिशातून द्या मग कारण याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार झाला लाखो असे खातेदार आहेत जे बेकायदेशीर आणि बोगस आहेत जे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत हा सगळ्यात जास्त मोठा भ्रष्टाचार मंगल प्रभात लोढा यांच्या कौशल्य खात्याच्या विभागात होत आहे हे माहिती आहे का तुम्हाला बोगस नाव आहेत हजारो आणि लाखो त्यांना या कौशल्य विकास योजनेतून महिन्याच्या महिन्याला पैसे दिले जात आहेत हे सगळे भाजपचे कार्यकर्ते आहेत सी लिस्ट मी आजच पाठवली आहे लोढा कडे कोण आहेत आणि सगळ्यात जास्त ओरबाडंन नागपूर आणि विदर्भ मध्ये सुरू आहे आणि हे सगळे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांना हे कौशल्य विकास योजनांचा भ्रष्ट मार्गाने लाभ दिला जातो जसे तुम्ही बोगस स्वातंत्र्य सैनिकांना पेन्शन द्यायचे स्वातंत्र्य मिळून 80 वर्षे झाली तरी पेन्शन लाभ चालू आहे त्या पद्धतीने लाडकी बहीण योजना आणि कौशल्य विकास योजना आणि तिसरी एस आर ए योजना याच्यामध्ये प्रचंड घोटाळे आणि भ्रष्टाचार सुरू आहे महाराष्ट्रावर दहा लाख कोटींचं कर्ज झालं याचं कोणाला आश्चर्य वाटणार नाही याला जबाबदार स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री अजित पवार आणि अर्थात मानसिंग *ऑन नेपाळ शरद पवार विधान* * मी तेच सांगत आहे तुम्ही शरद पवार साहेबांना नक्षलवादी किंवा माओवादी ठरवाल का आम्ही जेव्हा असा इशारा देतो जेव्हा बाजूच्या देशात किंवा बाजूच्या राज्यात काय चाललं आहे ते पहा त्यांची लोक आमच्या वरती जाऊन गुन्हे दाखल करा असा आग्रह भारतात हे माओवादी विचारांचे आहेत नक्षलवादी विचारांची आहेत आम्ही कोणत्याही विचाराचे नाही आम्ही महाराष्ट्र धर्माचे पालन करणारे मराठी माणस आहोत आम्ही कार्यकर्ते आहोत आम्ही शिवसैनिक आहोत पण शरद पवार यांनी जो काही विचार मांडला तो आमचा विचार आहे बाजूला काय चाललं आहे ते पहा मग तुम्ही शरद पवार यांना माओवादी म्हणाल का किंवा नक्षलवादी सांगा ना * अत्यंत योग्य भूमिका पवार साहेबांची आहे जी आमची आहे महाराष्ट्राचा लुटला जात असेल अशा प्रकारे आम्ही शेतकऱ्या आणि कष्टकरी यांची लूट होणार असेल सरकारी पेजवली लुटालाही शिल्लक नाही कर्ज काढले जातात ते ही लोकं जात आहे राज्य प्रगतीपथावर हे या राज्यात गुंतवणूक येत आहे कुठे आहे गुंतवणूक * उद्या नरेंद्र मोदी 75 वा वाढदिवस साजरा करत आहे कर्जाच्या पैशातून सरकार साजरा करत आहे अनेक योजनांच्या माध्यमातून काय गरज काय * देशभरामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला हे करण्याची गरज काय जनता साजरा करेल ना जनतेला हवा असेल तर पंडित नेहरूंचा वाढदिवस जनता साजरी करते महात्मा गांधींचा वाढदिवस जनता साजरी करते बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस जनता साजरी करते अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवस जनता साजरी करते मग नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सरकारने का साजरा करावा सरकारच्या पैशाने मोदींनी हे थांबवलं पाहिजे महाराष्ट्र कर्जबाजारी असताना हे करू नये कर्जबाजारी असताना मोदींच्या वाढदिवसाचा केक कापून हा आर्थिक अपराध आहे आर्थिक गुन्हा आहे *ऑन मोदी 75* * मोदींच्या अस्तित्वाची दखल सध्या देश घेत नाही आहे सुरुवातीला मोदी काहीतरी करतील किंवा मोदींच्या रूपाने आशाची किरण दिसले म्हणून लोकांनी मतदान केलं नंतर बोट चोरी करून निवडणुका जिंकला बसच्या मार्गाने जिंकल्या त्याच्यामुळे मोदी हे काय लोकांच्या मताने निवडून झालेल्या पंतप्रधान नाही मोदी हे लोकनेते नाही मोदी हे भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलने फुगवलेल्या फुगा आहे अनेक नेते त्यांचे भाजपचे त्याच्यामुळे मोदी यांनी कोणती घोषणा केली मोदींनी घोषणा केली पाकिस्तान ताब्यात घेऊ घेतला का ट्रम्प देतो तरी मोदी बोलत नाही ट्रम्प रोज दम देतो असा पंतप्रधान या देशाला लाभला हे देशाचा दुर्भाग्य एवढेच मी सांगेन * 26 महिलांचा सिंदूर पुसला गेला आणि नरेंद्र मोदी पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळायला लावतात आमच्या क्रिकेटपटूंना अशा पंतप्रधान विषयी आम्हाला असता का असावी आणि कोणालाही असू नये भारतीय जनता पक्षाचा हा एक व्यापारी डाव आणि व्यापारी खेळ आहे आणि त्या खेळातले सीओ हे नरेंद्र मोदी आहेत *ऑन भारत-पाक सामना* * एक लक्षात घ्या पाकिस्तानच्या कप्तान यांच्याबरोबर आमच्या लोकांनी हस्तालोंदन केलं नाही म्हणून पापक शालन होत नाही तुम्ही त्या मैदानावर खेळलात तुम्ही पाकिस्तानच्या इतर पदाधिकाऱ्यांची हात मिळवणे करताना आम्ही पाहिलं हे ढोंग कसली करत आहात मोदींसारखी हे ढोंग मोदींना शोभतात सूर्यकुमार यादव जो कोन कॅप्टन आहे तुम्ही म्हणताना खेळ आहे खेळण्यासारखा मग का खेळला नाही तुमच्यावर कोणता दबाव होता एक तर तुम्हाला खेळायचं नव्हतं तुम्ही मैदानातून बाहेर पडला पाहिजे होतं * तुमचे त्या सामन्याचे पैसे गेले असते भारतीय संघाच्या नोकरदार जय शहा यांचा नोकरदार संघ आहे त्यांच्यामध्ये राष्ट्रभक्तीची थोडी तरी ठिणगी असती तर ते मैदानात गेले नसते हात नाही मिळाला मी पाहिलं नाही ही असे उदाहरण कारणे देऊ नका तुम्ही शेण खाल्ला आहे आणि तुमच्या तोंडाला शेणाचा वास येत आहे
0
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Sept 16, 2025 06:17:07
Buldhana, Maharashtra:खडकपूर्णा प्रकल्पातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा Anchor : बुलढाणा जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे खडकपूर्णा प्रकल्प १००% भरला आहे. धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने, प्रशासनाने धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. पाटबंधारे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, खडकपूर्णा धरणाची पाणी पातळी ५२०.५० मीटर असून, सध्या प्रकल्पाचा एकूण उपयुक्त साठा ९३.४०४ द.ल.घ.मी. इतका आहे. आज सकाळी ८.३० वाजेपर्यंत धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. आज ४२ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, आतापर्यंत एकूण ७४९ मि.मी. पाऊस झाला आहे. पाण्याची आवक लक्षात घेता, प्रकल्पाचे १९ वक्रद्वारे ५० सेमीने उघडण्यात आले आहेत. यापैकी ६ वक्रद्वारे नव्याने उघडण्यात आले. सध्या ४६८५४.९६ घनफूट प्रतिसेकंद (cusecs) पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडला जात आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. नदीपात्रात कोणीही गुरेढोरे सोडू नयेत, मुलांना नदीपासून दूर ठेवावे आणि कोणीही मासेमारी किंवा वाहतुकीसाठी नदीपात्राचा वापर करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. धरणात पाण्याची आवक सुरूच असल्याने, विसर्ग कमी-जास्त करण्याची शक्यता आहे. खडकपूर्णा प्रकल्पाच्या पूर नियंत्रण कक्षाकडून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी तातडीने प्रशासनाशी संपर्क साधावा.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Sept 16, 2025 06:03:50
2
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 16, 2025 05:49:54
kolhapur, Maharashtra:Ngp Taywade Byte live u ने फीड पाठवले ------------ नागपूर बाईट - बबनराव तायवाडे, राष्ट्रीय ओबीसी महासंघ - मराठा समजतील मृतकाच कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात आली.. यात भरत कराडच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, ओबीसी समाजतील लोकांनी धीर ठेवावा... आत्महत्या कोणीच करू नये... On गैरसमज आत्महत्या - महाराष्ट्र मध्ये चुकीचा संदेश जात आहे, ओबीसीच आरक्षण संपलं, जवाबदारी पूर्वक वक्तव्य केले आहे.. दोन तारखेला जीआर काढला, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही, - मराठा समाजात दोन गट पडले आहे, एक गट म्हणतो यात कुणबी नोंद नसणाऱ्या कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही, - ओबीसीच आरक्षण संपलं म्हणणाऱ्या लोकाचा नेत्यावर विश्वास असतो, त्यामुळे आता लोकांमध्ये समज पसरत आहे.. नेत्यांनी सांगावे घाबरू नये, आम्ही लढा देत आहे.. On भुजबळ मेळावा - ज्यांना वाटत आपापल्या पद्धतीने समोर येत आहे.. मेळाव्याचे स्वागत करेल..पण मनोधैर्य वाढावे असे मार्गदर्शन करावे.. - नेत्याचं काम समाजाचे मनोधैर्य वाढवण्याचे आहे, माही आरक्षण रक्षण करण्यासाठी सक्षम आहि, पाठीशी आहे... On वडेट्टीवार मेळावा- कोर्टात जाणार - सगळ्याच भूमिकेचं स्वागत आहे, संविधान आरक्षण रक्षण करण्यासाठी जे पाऊल वाटते ते उचलावे, पण मनोधैर्य वाढवावे.. - 14 मागण्या घेऊन आंदोलन केले...मागण्या शिष्ट मंडळापुढे मागण्या मांडल्या, बैठक झाली, विषय मार्गी लागले.. ओबीसी उपसमितीच्या बैठकीत सुद्धा चर्चा झाली.. निधी कसा मंजूर करायचा, *On लसीकरण जात नोंद* - *1967 पूर्वी जी नोंद असले ते ग्राह्य धरली जाईल, ज्या नोंदी असेल 1967 पूर्वी महाराष्ट्रमध्ये असेल तर फायदा होईल, इतर राज्यात असल्यास फायदा होणार नाही.* - राजकारणी लोकांना प्रत्येक गोष्टीत राजकारण दिसते, मी समाजकारनी आहे, आम्ही सामाजिक विषय घेऊन धरणे देतो विषय मांडत असतो, - संभाजीनगर जिल्हाधिकारी यांनी सांगितलं, केवळ 8 हजार लोकांना जात वैधता प्रमाणपत्र मिळालेत..ते खरे कुणबी आहे..
4
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Sept 16, 2025 05:46:58
Satara, Maharashtra:TUSHAR TAPASE 4 FILES SLUG NAME -SAT_MAHA_ANDOLAN सातारा - महाबळेश्वरच्या वेण्णा लेकवरून नगरपरिषदेला तब्बल ४ कोटी १५ लाखांचं उत्पन्न मिळते मात्र गेल्या वीस वर्षांपासून या ठिकाणी काम करणारे ५३ बोटमन कामगार आजही कायमस्वरूपी नेमणुकीपासून वंचित आहेत.या अन्यायाविरोधात आजपासून या कामगारांनी नगरपरिषदेच्या दारात बेमुदत उपोषण सुरू केले आहे .PF कपात होते,ओळखपत्रं मिळतात. पण कामगारांचे नियमितीकरण होत नाही. फक्त चार जणांचीच कायम नेमणूक केली आहे बाकी सर्वजण तात्पुरत्या तत्त्वावर आहेत.भाजप कामगार मोर्चाच्या नेतृत्वाखाली बोटमन कामगारांचं हे उपोषण सुरू असून, न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचे कामगारांनी सांगितलं आहे
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Sept 16, 2025 05:39:41
Pune, Maharashtra:Reporter name : Chaitralli Raajapurkar Location ; Maval File name : 1609ZT_MAVAL_PIKPANI Total files : 04 Headline: धामणे येथे भात करपा रोगाची पाहणी कृषी विभागाचे शेतकऱ्यांना सल्ला Anchor: मावळ तालुक्यात खरीप हंगामात भात हे प्रमुख पीक असून, सध्या पवनमावळ भागात करपा रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालाय…या पार्श्वभूमीवर धामणे येथे कृषी अधिकारी विकास गोसावी आणि अश्विनी खंडागळे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करपा बाधित भातपीकाची पाहणी केली आणि करपा रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना औषध फवारणीसह आवश्यक उपाययोजना करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच कृषी विभाग व्हॉट्सअॅप, वार्ताफलक आणि गावसभां मधून सातत्याने जनजागृती करून शेतकऱ्यांना मदत करत असल्याची माहिती दिली जातेय… बाईट : अश्विनी खंडागळे, कृषी अधिकारी (file no.03) बाईट : भात उत्पादक शेतकरी (file no.04)
4
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 16, 2025 05:34:46
Beed, Maharashtra:बीड: माजलगाव तालुक्यातील सरस्वती नदीला पूर, तर सांडस चिंचोली गावाला पुराचा वेढा; पुराच्या पाण्यातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास..! Anc- गेल्या तीन दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यातील कोथळा येथील सरस्वती नदीला पूर आला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तरीही काही नागरिकांचा पाण्यातून जीवघेणा प्रवास करण्याचा अनाठायी धाडस सुरू आहे. तर माजलगाव तालुक्यातून गोदावरी नदी वाहते, आणि सांडस चिंचोली गावाला याच गोदावरी नदीच्या पाण्याने वेढा घातला आहे. त्यामुळे या गावाचा पूर्णपणे संपर्क तुटला आहे. दरम्यान आज सकाळपासून पावसाने उसंत घेतली असून परिस्थिती पूर्वरत होईल अशी शक्यता आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 16, 2025 05:18:26
Kalyan, Maharashtra:ठाण्यातील बंटी-बबली दाम्पत्याचा कल्याणमध्ये कारनामा. ! ५० खाटांच्या हॉस्पिटलचं आमिष दाखवत डॉक्टरांना घातला ७० लाखांचा गंडा. डॉ. प्रसाद आणि वैशाली साळी यांनी फार्मासिस्ट व डॉक्टरकडून उकळले ७० लाख आरोपी दाम्पत्य फरार पोलिसांकडून शोधमोहीम सुरू Anc..कल्याण पश्चिमेकडील आरटीओ कार्यालयाजवळील आयकॉन बिल्डिंगमध्ये ५० बेडचा हॉस्पिटल सुरू करण्याचं आमिष दाखवून ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटमधील पलासिया बिल्डिंगमध्ये राहणारे डॉक्टर प्रसाद आणि त्यांची पत्नी वैशाली साळी यांनी तब्बल ७० लाख रुपयांची फसवणूक केली आहे.डॉ. राहुल दुबे आणि फार्मासिस्ट प्रज्ञा कांबळे यांनी मे २०२४ मध्ये आरोपी दाम्पत्याने “हॉस्पिटल सुरू करण्यासाठी मोठी रक्कम हवी” असा सांगून मेडिकल स्टोअर सुरू करण्याचं आश्वासन दिलं. या बहाण्याने त्यांनी ८० लाख मागितले होते, मात्र दोघांनी मिळून ७० लाख रुपयांची रक्कम चेकद्वारे दिली.साळी दाम्पत्याने तीन महिन्यांत हॉस्पिटल सुरू करण्याचं वचन दिलं होतं. मात्र एक वर्ष उलटूनही हॉस्पिटल सुरू झालं नाही आणि पैसेही परत केले नाहीत. याबाबत प्रज्ञा कांबळे आणि डॉ. दुबे यांनी खडकपाडा पोलिस ठाण्यात लेखी करार व कागदोपत्री पुरावे दाखल करत तक्रार नोंदवली.या फसवणुकीत आणखी काही डॉक्टर, फार्मासिस्ट आणि पॅथॉलॉजिस्ट यांचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी डॉ. प्रसाद आणि वैशाली साळी यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.दरम्यान, फसवणूक झालेल्या डॉक्टर आणि फार्मासिस्ट यांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे Byte :- डॉ. राहुल दुबे Byte:- प्रज्ञा कांबळे
6
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 16, 2025 05:15:57
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरातल्या छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळील नाल्यातून वाहून गेलेल्या रिक्षाचालकाचा अद्याप शोध नाही सोलापुरातल्या छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळील नाल्यातून वाहून गेलेल्या रिक्षाचालकाचा अद्याप शोध नाही रविवारी मध्यरात्री 1 च्या सुमारास रिक्षाचालक सतीश शिंदे हे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले जवळपास 56 तास उलटून गेले असले तरी सतीश शिंदे अद्याप ही बेपत्ता आहेत जिल्हा आपत्ती व्यवस्थापनच्या पथकाने बोटच्या साहाय्याने देखील सतीश शिंदे यांना शोधण्याचा प्रयत्न केला मात्र अद्याप सतीश शिंदे यांचा कोणतंही तपास लागलेला नाही दरम्यान सतीश शिंदे वाहून गेल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज चौक ते मडकी वस्ती रोडवरील जुना दगडी पूल बंद करण्यात आलाय प्रशासनावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत काही संघटनांच्या वतीने आज मोर्चा काढण्याचा इशारा
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Sept 16, 2025 05:15:34
Nanded, Maharashtra:Satish Mohite Slug - Ned_River Feed on - 2C -------------------------- Anchor - विष्णुपुरी प्रकल्पाचे तेरा दरवाजे उघडण्यात आल्याने नांदेड शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीला पुर आलाय. गोदावरी नदीला पुर आल्याने नांदेड शहरातील मुख्य स्मशानाभूमी असलेली गोवर्धन येथील शांतिधाम स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. परभणी तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने तसेच जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने गोदावरी नदीमध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरु आहे. सर्व छोटे मोठ्या प्रकल्पाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. विष्णुपुरी प्रकल्पातही पाण्याची आवक सुरु असल्याने तेरा दरवाजे उघडण्यात आले आहेत. गोदावरी नदीकाठी असलेली शांतिधाम स्मशाननभूमी पूर्ण पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे नागरिकांनी सिडको येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करावेत अशी सूचना महापालीकेने केली आहे. -------------------
0
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 16, 2025 05:15:11
0
comment0
Report
Advertisement
Back to top