Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444002

अकोला जिल्ह्यात हरणांनी उधळले शेतकऱ्यांचे पिक, चिंता वाढली!

JAYESH JAGAD
Jul 02, 2025 02:01:08
Akola, Maharashtra
Anchor : राज्यातील अनेक भागांत पेरणीला सुरुवात झालेली आहे, आणि काही ठिकाणी शंभर टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत..मात्र अकोला जिल्ह्यातील मुंडगाव परिसरातील शेतकऱ्यांवर एक मोठा संकट उद्भवला आहे.. या परिसरात पेरलेले पीक हरणांच्या कळपांनी उधळले आहेय..यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे, कारण हरणांच्या हुलकावणीमुळे त्यांच्या मेहनतीला पाणी फेरले जात आहेय..तर या समस्येवर उपाय शोधण्यासाठी वनविभाग आणि स्थानिक प्रशासनाने देखील लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement