Back
दुष्काळी जतमध्ये बोटिंग स्पर्धा: थरारक अनुभवाची गारंटी!
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - चक्क दुष्काळी जत तालुक्यात पार पडल्या राज्यस्तरीय बोटिंग स्पर्धा..
अँकर - दुष्काळी सांगलीच्या जत मध्ये चक्क राज्यस्तरीय बोटिंग स्पर्धा पार पडल्या. जतच्या बिरनाळ तलावामध्ये भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावतीने 16 व्या राज्यस्तरीय कयाकिंग ,कॅंनोईग व ड्रॅगन बोट अजिंक्य स्पर्धांचा आयोजन करण्यात आला होता.आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते स्पर्धांचे उद्घाटन पार पडले.ज्यामध्ये मुंबई, ठाणे,रत्नागिरी, नाशिक ,अमरावतीसह महाराष्ट्रातील जवळपास 25 हुन अधिक संघानी सहभाग घेतला होता.अत्यंत चुरशीच्या आणि थरारक अश्या या बोट स्पर्धा पार पडल्या.जत हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो, पाण्याची नेहमीचं टंचाई असणाऱ्या दुष्काळी तालुक्यामध्ये यंदा पाण्याचे तलाव जवळपास भरलेली आहेत,त्यामुळे दुष्काळग्रस्त जनतेला बोटिंग स्पर्धांचा थरार अनुभवायला मिळावा,या उद्देशाने राज्यस्तरीय बोटींग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.तर जत तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाचं अश्या पध्दतीच्या बोटिंग स्पर्धा पार पडल्याचा दावा आयोजकांकडुन यावेळी करण्यात आला.
बाईट - गोपीचंद पडळकर - आमदार, भाजपा, जत.
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Mumbai, Maharashtra:
Anchor: घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो सेवेमध्ये एका मेट्रोमध्ये सकाळच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाल्यामुळे या मेट्रोची सेवा रद्द करण्यात आली होती त्यामुळे २० मिनिटे मेट्रो सेवा ठप्प झाली होती त्याचा फटका सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांना बसला मोठी गर्दी पाहायला मिळाली यानंतर हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करून मेट्रो सेवा पुन्हा सुरळीत करण्यात आली परंतु कामावर जाण्याच्या वेळी मेट्रो सेवा रखडल्यामुळे प्रवाशांचा संताप पाहायला मिळाला याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी
0
Share
Report
Parbhani, Maharashtra:
अँकर- स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका त्या त्या ठिकाणच्या परिस्थिती बघून लढविल्या जातील. याबाबतचा निर्णय आम्हाला आमचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस जे सांगतील,तो त्या वेळी निर्णय आम्ही घेऊ, आम्ही सध्या संघटनात्मकदृष्ट्या अतिशय चांगली बांधणी कशी होईल हे बघतोय,निवडणुकीच्या कामाला सर्व ताक्तीनिशी लागलो आहोत,पक्षवाढीसाठी आम्ही काम करीत आहोत अस भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले,ते यावेळी परभणी येथे बोलत होते.
बाईट- रवींद्र चव्हाण-प्रदेशाध्यक्ष,भाजपा
0
Share
Report
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
2 FILES
SLUG NAME -SAT_RAIN_KHARIP
सातारा - सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाने उघडीप न दिल्याने खरीपा च्या पेरण्या होऊच शकल्या नाहीत. मे महिन्यापासून पावसाचा जोर कायम राहिल्याने पेरण्यासाठी लागणारा वाफसा मिळाला नसल्याने शेतकऱ्यांना शेतात पिकच घेता आलेले नाही.यामुळे सातारा जिल्ह्यातील अनेक भागातील शेतकरी हवालदिल झाला असून काय करावं हे शेतकऱ्यांना समजेनासे झालं आहे.खरिपामधे भुईमूग,सोयाबीन आणि घेवडा पीक घेतलं जाते मात्र ही पिके घेता न आल्याने त्याचा भविष्यात त्याचा भावावर देखील त्याचा परिणाम होणार असल्याचे शेतकऱ्याचे सांगणे आहे त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी
चौपाल
0
Share
Report
Navi Mumbai, Maharashtra:
story slug - हर्भर मार्गावरील वाहतूक सुरळीत
हार्भर मार्ग की लोकल शूरु
ftp slug - nm local train start
shots-
reporter - swati naik
navi mumbai
anchor- नेरूळ - सिवूड रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे ट्रॅक वरून इंजिन गाडीचे चाक खाली उतरल्याने रात्री हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्ग बंद करण्यात आला होते अखेर आता दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून,
सध्या पनवेल ते सीएसएमटी व पनवेल - ठाणे लोकल ट्रेन ८ ते १० मिनिटे उशिरा सुरू आहे
gf-
0
Share
Report
Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_KADU_ON_CM दोन फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे अमरावती 9503131919
जो पर्यंत शासन निर्णय निघत नाही आणि कर्जमाफीची तारीख जिथपर्यंत सांगत नाही तो पर्यंत आंदोलन सुरू राहणार – बच्चू कडू
अँकर :– प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुन्हा आक्रमक झाले आहे. आजपासून बच्चू कडू 7/12 कोरा.. कोरा..कोरा.. यात्रा काढणार आहे. स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या अमरावती जिल्ह्यातील जन्मभूमी पापळ पासुन ते यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण या देशातील पहिली शेतकरी आत्महत्याग्रस्त गावा पर्यंत ही पदयात्रा निघाली आहे. अन्नत्याग आंदोलनानंतर आम्ही पुन्हा पदयात्रा सुरू करत आहे जे बोलले ते त्याची अजून अंमलबजावणी झाली नाही. मंत्रालयात मीटिंग झाल्या, त्या मीटिंगमध्ये डझनभर मंत्री उपस्थित होते, मात्र जेव्हा पर्यंत शासन निर्णय निघत नाही आणि कर्जमाफीची तारीख जिथपर्यंत सांगत नाही तेव्हापर्यंत आमच आंदोलन सुरू राहणार आहे असे कडू यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की अधिवेशनामध्ये कर्जमाफी बाबत समिती स्थापन करू दिव्यांगांचे पगारवाढीबाबत निर्णय घेऊ मात्र ती अजून पर्यंत झाले नाही. त्यामुळे आमच्या आंदोलनाची धग कमी होऊ नये व लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी आम्ही ही पदयात्रा काढत आहे. दरम्यान वसंतराव नाईक यांच्या स्मारकाजवळ आम्ही या पदयात्रेचा समारोप करू व तिथून दुसऱ्या आंदोलनाची घोषणा करू असेही कडू म्हणाले.
बाईट :– बच्चू कडू, माजी राज्यमंत्री
0
Share
Report
Pune, Maharashtra:
pimpri river
kailas puri Pune 7-7-25
feed by 2c
Anchor - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पवना नदी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाचा पाणीसाठा जवळपास 78 टक्क्यांवर पोहोचला आहे. पवना धरण क्षेत्रात सतत पडत असलेल्या पावसामुळे पावना धरणातून 2800 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पवना नदी भरून वाहत आहे. .. त्यामुळे पवना नदीचे विहंगम दृश्य पाहायला मिळत आहे...! त्याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी...!
कैलास पुरी wkt+vis
0
Share
Report
Akola, Maharashtra:
Anchor : वेस्टर्न कोल लिमिटेड अर्थातच WCL मध्ये नोकरी लाऊन देण्याचा आमिष दाखवून अकोल्यातील 25 बेरोजगार युवक युवतींची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहेय..विशेष म्हणजे नोकरी न मिळाल्याने पैसे परत मागणाऱ्या या युवक युवतींना शिंदे गटाच्या एका माजी आमदाराच्या नावाने धमक्या देत असल्याचा आरोप बेरोजगार तरुणांसह कुटुंबीयांनी केलाय..
Vo 1 : अकोला आणि परिसरातील सुमारे 25 बेरोजगार मुलां-मुलींना 'वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड' अर्थातच 'WCL' मध्ये नोकरी लावून देतो, म्हणून प्रत्येकी 10 लाख रुपयांनी अकोला आणि नागपूरसह 4 जणांनी फसवणूक केलीय...अशाप्रकारे कोट्यावधी रुपयांनी नोकरीचं आमिष दाखवून गंडवलंय.. या नोकरीसाठी प्रत्येकी 20 लाखांमध्ये व्यवहार ठरवण्यात आला होता, यातील प्रत्येकाकडून दहा-दहा लाख रुपये वसूल करत अडीच कोटी रूपये लुबाडले..यासाठी नागपुरातील वासुदेव हालमारे आणि अकोल्यातील आशुतोष चंगोईवाला यांच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांकडून हे पैसे घेण्यात आले..
विशेष म्हणजे, नागपुरात नेत या विद्यार्थ्यांना नकली अधिकाऱ्याची भेट घालून देण्यात आली असल्याच फसवणूक झालेल्याचं म्हणणं आहेय..सुमारे आता आठ महिने उलटूनही नोकरी न मिळाल्यानंतर पैसे परत मागणाऱ्या लोकांना यातील मध्यस्थ आशुतोष चंगोईवाला हा शिंदे गटाचे उपनेते आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या नावाने धमक्या देत असल्याचा आरोप बेरोजगार तरुणांसह कुटुंबीयांनी केला आहेय..
Byte : सुनील बंचावारे , फिर्यादी.
Vo 2 : मात्र गोपाकिशन बाजोरियांनी हे सर्व आरोप फेटाळलेय.. आशुतोष चंगोईवाला याला ओळखतो खरी मात्र गेल्या पाच वर्षापासून हा आपल्या संपर्कात नसून नागपूरचा वासुदेव हालमारे याला आपण ओळखतच नसल्याचे त्यांनी म्हंटलय..तर या दोघांनी फसवणूक केली असेल तर दोघांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया ही त्यांनी दिलीय..
Byte: गोपीकिशन बाजोरिया , माजी आमदार..
Vo 3 : अकोला येथील सिव्हिल लाईन्स पोलिसात आशुतोष चंगोईवाला , नागपूर येथील वासुदेव हालमारे यांच्यासह चार जणांवर अकोला येथील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहेय..
Byte: मालती कायंदे, ठाणेदार , सिव्हिल लाईन पोलीस
Final Vo : 'डब्ल्यूसीएल' मध्ये नोकरीच्या नावाखाली फसवणूक करणारं एक मोठं रॅकेटच राज्यभरात पसरलं असल्याचं या घटनेवरून दिसून येत आहेय..पोलिसांनी याचा खोलात जाऊन तपास केल्यास आणखी मोठे मासे हाती लागतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहेय..
जयेश जगड,
झी मीडिया,
अकोला..
0
Share
Report
Yeola, Maharashtra:
अँकर:-
बदलते वातावरण व सतत पडणाऱ्या पावसामुळे कोबी पिकावर किडीसह रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत असल्याने अक्षरशा महागडी औषधे फवारण्याची वेळ कोबी उत्पादक शेतकऱ्यावर आली आहे. तरी सरकारने भाजीपालाचे दर स्थिर ठेवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडे होत आहे. याच कोबी उत्पादक शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
१२१
0
Share
Report
Yeola, Maharashtra:
अँकर :
येवला तालुक्यात तसेच येवला शहराच्या परिसरात रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. सतत चालणाऱ्या या पावसामुळे नक्कीच कोळपणी झालेल्या पिकांना हा पाऊस लाभदायक असला तरी देखील रोगाचा प्रादुर्भाव देखील पिकांवर वाढणार आहे. निफाडच्या चांदोरी येथे गोदावरी नदीला पूर आला असून नदीपात्राच्या बाहेर पाणी आल्याने खंडेराव मंदिराला पाण्याने वेढा देखील घातला आहे.
दरम्यान सततच्या संतधारेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे
0
Share
Report
Nandgaon Rural, Uttar Pradesh:
अँकर :-नांदगावं भागात असलेल्या गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सलग दमदार पाऊस होत असल्यामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत झपात्याने वाढ होत असून जून महिन्यात धरणात फक्त 26.51 टक्के इतकाच पाणी साठा शिल्लक होता त्या 14.67 टक्क्याने वाढ होऊन आज धरणातील पाणी साठा 41.18 टक्के इतका झाला आहे. या धरणाच्या पाण्यावर मालेगाव, नांदगावं सह जळगाव जिल्ह्यातील अनेक गाव आणि शेतीचे सिंचन अवलंबून आहे. धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ़ होत असल्यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
0
Share
Report