Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Mathura281401

गिरणा धरणात पाण्याची पातळी 41.18% वर पोहोचली!

Sudarshan Khillare
Jul 07, 2025 06:31:06
Nandgaon Rural, Uttar Pradesh
अँकर :-नांदगावं भागात असलेल्या गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सलग दमदार पाऊस होत असल्यामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत झपात्याने वाढ होत असून जून महिन्यात धरणात फक्त 26.51 टक्के इतकाच पाणी साठा शिल्लक होता त्या 14.67 टक्क्याने वाढ होऊन आज धरणातील पाणी साठा 41.18 टक्के इतका झाला आहे. या धरणाच्या पाण्यावर मालेगाव, नांदगावं सह जळगाव जिल्ह्यातील अनेक गाव आणि शेतीचे सिंचन अवलंबून आहे. धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ़ होत असल्यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top