445001
यवतमाळ : वणीत मनसे नेते राजु उंबरकर यांनी शक्तिप्रदर्शन करीत भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी विधानसभेसाठी मनसे नेते राजु उंबरकर यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. चौथ्यांदा ते नशीब आजमवित आहे. यावेळी शहरातून भव्य रैली काढण्यात आली. वणीच्या भाजप आमदारांनी कास्तकारांच्या टाळूवरील लोणी खाल्ले आहे, युवक, महिला, कास्तकारांना सत्तेतील पक्ष आणि विरोधकांनी वाऱ्यावर सोडून गोंधळ घातल्याने जनता यावेळी मनसेला साथ देईल असा विश्वास राजु उंबरकर यांनी व्यक्त केला.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
मराठा आरक्षण पर जल्द निर्णय की मांग: सातारा में मराठा क्रांती मोर्चा का बंद
Satara, Maharashtra:मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज सातारा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या बंदच्या आवाहनाला साताऱ्यात संमिश्र प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतो आहे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक प्रशांत नलावडे यांनी साताऱ्यातून मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट केले आहे. जरांगे यांच्या उपोषणाचा दहावा दिवस असूनही प्रशासनाने अद्याप दखल न घेतल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मराठ्यांचा हा उग्र रूप सरकारला काही दिवसांत दिसेल असा इशारा देत, आता गाजर दाखवणे बंद करून मराठा आरक्षणावर लवकर निर्णय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.0
0
Report
रायगढ़ में वीर शिंग्रोबा धनगर के नाम पर कनेक्टिंग लिंक रखने की मांग
Khopoli, Maharashtra:कनेक्टिंग लिंकला शिंग्रोबा धनगरांचे नाव द्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील नव्या कनेक्टिंग लिंकला वीर शिंग्रोबा धनगर यांचे नाव देण्याची मागणी रायगड जिल्हा धनगर समाजाने केली आहे. यासंदर्भात खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सरकारने सर्वोच्च न्यायालयातील लढाई पूर्ण ताकदीने लढावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. यासोबतच आमदापूरच्या बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये धनगर समाजाला प्रतिनिधित्व, चर्चगेट रेल्वे स्थानकाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यासह चार मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आक्रोश मोर्चाला रायगड धनगर समाजाने जाहीर पाठिंबा दिला आहे.0
0
Report
खारपाडा टोलनाके पर भरत गोगावले का एक्शन मोड में, कल मुख्यमंत्री फडणवीस से मिलेंगे
Chendhare, Maharashtra:खारपाडा टोलनाका मुद्द्यावर भरत गोगावले ॲक्शन मोडवर उद्या मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार. गणेशोत्सवापूर्वी टोलनाका बंद करण्यासाठी प्रयत्न. टोलनाका बंद करण्याच्या मागणीचे समर्थन त्यांनी केलं. या संदर्भात उद्या मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितलं. टोलनाका बंद करण्याच्या मागणीचे त्यांनी पुन्हा एकदा समर्थन केलं. जर रस्त्याचं काम पूर्ण झालं तर जरूर टोल घ्यावा असं ते म्हणाले.0
0
Report
Advertisement
किसानों ने नाल्यावर पुल बनाने की मांग पर नाल्यात अनोखा आमरण उपोषण शुरू किया
Amravati, Maharashtra:नाल्यावर पूल बांधण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी चक्क नाल्यात सुरू केले उपोषण; अनोख्या उपोषणाची जिह्यात जोरदार चर्चा अँकर :- अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड परिसरातील शेतकऱ्यांनी खारवगळ नाल्यावर पक्का पूल बांधण्याच्या मागणीसाठी चक्क नाल्यात अनोखे आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अनोख्या उपोषणाची जिल्ह्यात जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी नाल्यातच ट्रॅक्टर-ट्रॉली उभी करून पाण्यात बसून आंदोलनाला सुरुवात केली आहे. पावसाळ्यात नाल्याला पूर आल्याने शेतात जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून ठोस निर्णय न झाल्याने हे आंदोलन करण्यात येत आहे. आश्वासन नको पुलाचे प्रत्यक्ष काम सुरू करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या आंदोलनाची दखल घेऊन काय भूमिका घेतात याकडे परिसराचे लक्ष लागले आहे. बाईट :- अनिल वानखडे, आंदोलक शेतकरी बाईट :- संजय गिरुळकर, आंदोलक शेतकरी बाईट :- जनार्दन शेंडे, आंदोलक शेतकरी0
0
Report
सांगोल्या में सूखे के कारण किसान ने दो एकड़ खरबूजे की फसल उखाड़ दी
Pandharpur, Maharashtra:सांगोल्यात दुष्काळाची दाहकता... पाण्याअभावी शेतकऱ्याने दोन एकर खरबुजाचे उभे पीक उपसून टाकले! गेल्या ५० दिवसांहून अधिक काळ पावसाने पाठ फिरवल्याने सांगोल्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर बनली आहे. बंडगरवाडी येथील नवनाथ बंडगर यांनी दोन एकर खरबुजाची लागवड केली होती. टँकरच्या पाण्यावर पीक जगवण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याचा खर्च परवडत नसल्याने अखेर फळाला आलेले उभे पीक उपसून टाकण्याची वेळ त्यांच्यावर आली. तालुक्यात अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती असून सध्या आठ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. शेतकऱ्यांची नजर आता आभाळाकडे लागली आहे...0
0
Report
कोल्हापुर के बहिरेश्वर में पुलिस ने डॉल्बी पर कार्रवाई; 8 डॉल्बी सिस्टम और 8 ट्रैक्टर जब्त
Kolhapur, Maharashtra:आता एक महत्त्वाची बातमी कोल्हापुरातून. डॉल्बीचा दणदणाट करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेश्वर गावात पोलिसांनी कारवाई करत तब्बल आठ डॉल्बी सिस्टीम आणि आठ ट्रॅक्टर जप्त केलेत. बहिरेश्वर गावात श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त आयोजित केलेल्या यात्रेत या डॉल्बीचा वापर करण्यात आला होता. कोल्हापुर शहरातील करवीर पोलिसांनी डॉल्बी विरोधात जोरदार कारवाई केल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील डॉल्बी चालक, सार्वजनिक गणेश मंडळाचे कार्यकर्ते यांचे धाबे दनाणलेत. याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.0
0
Report
Advertisement
सोलापुर में गोकुळ शुगर के बकाये ऊस बिल के खिलाफ किसान उग्र प्रदर्शन
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - गोकुळ शुगरकडून थकीत ऊस बिलासाठी शेतकरी आक्रमक जिल्हा परिषद येथील पुनम गेट येथे शेतकऱ्यांचे सुरु आहे अर्धनग्न आंदोलन सोलापुरात थकीत ऊस बिलासाठी शेतकऱ्यांनी काढला मोर्चा थकित ऊस बिलाच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक याविषयीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी0
0
Report
नांदेड में सूखा घोषित करने की मांग, किसान फसल बचाने को चिंतित
Nanded-Waghala, Maharashtra:तब्बल महिनाभरापासून पाऊस गायब झाल्याने शेतातील उभी पिके कोमेजली आहेत. त्यात ऊन वाढत असल्याने पिके करपून जात आहेत. यावर्षी पर्जन्यमान कमी असल्याने शेतातील विहिरींनाही पाणी नाही आणि बोरही कोरडे पडत चालले आहेत. त्यामुळे पीक जगवावी कशी असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा टाकलाय. अजूनही पावसाची कुठलीही शक्यता दिसत नसल्याने नांदेड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. कोरडा दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.0
0
Report
वाशीम में किसानों ने महावितरण के खिलाफ ठिय्या आंदोलन, 8 घंटे बिजली की मांग
Washim, Maharashtra:वाशीम : महावितरण कडून वीज पुरवठा सुरळीत होत नाहीये. त्या मुळं शेतकऱ्यांना पिकाला पाणी देतांना अडचण होतेय. रिठद, सोमठाणा, शिरसाळा. ताकतोडा, दापुरी गावातील शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयात संतप्त होतं रिठद येथील महावितरणच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं आणि वीज पुरवठा सुरळीत करून दिवसा आठ तास वीज देण्याची मागणी केली.0
0
Report
Advertisement
अकोला की कावड़ यात्रा ने सर्वधर्म एकता और उत्साह का जलवा दिखाया
Akola, Maharashtra:आज सारं अकोला शहर हर-हर महादेव, बम-बम भोले के गजरों से दुमदुमून गया था. यह स्वागत स्वातंत्रपूर्व काल की काल्पनिक पार्श्वभूमी वाली विदर्भ की अकोला की प्रसिद्ध कावड यात्रा के लिए था, जो 82 वर्ष की परंपरा रखती है और श्रावण महीने के अंतिम सोमवार को निकलती है. अकोलेकरांचा ग्रामदैवत श्री राज राजेश्वराला 17 कि.मी. दूरी के गांधीग्राम से पुर्णा नदी के जलाभिषेक के साथ अभिषेक किया जाता है और अकोला में बारिश की मान्यता होती है. यह महोत्सव सभी धर्मों के people के बीच समभाव की धारा है. आज संपूर्ण अकोला शहर एक नई खुशी और उत्साह में नहाए थे. अकोल्याची कावड यात्रा भारत की एकल प्रकार की सबसे बड़ी यात्रा मानी जाती है, जिसकी शुरुआत स्वतंत्रता आंदोलन के दौरान एक जल अभिषेक की परंपरा से मानी जाती है. 1944 के दशक में अकोला शहर को भीषण पानी की तंगी का सामना करना पड़ा था, तब कुछ युवाओं ने ग्रामदैवत राजेश्वर के जलाभिषेक का संकल्प किया और गांधीग्राम से पुर्णा नदी का जल लाकर अभिषेक किया गया, और तब से यह परंपरा चली आ रही है. राजेश्वर महाराज के मंदिर को जागृत देवस्थान माना जाता है. यात्रात प्रमुख आकर्षण रहती है हरिहर पेठ की 1111 भरण्याची कावड, जो 250 फूट लम्बी और 14 फूट चौड़ी होती है, इसमें लगभग एक हजार से अधिक युवक शामिल होते हैं. इस वर्ष यात्रा में लगभग 200 कावड़ और 150 पालखी शामिल हैं. यह यात्रा देश के भीतर और बाहर सभी को एक साथ लाने का प्रयास करती है ताकि शांतता और किसान सुख बरकरार रहे. कावड यात्रा के बाद अब अकोला के लोगों को गणेश उत्सव की तैयारी का आभास होता है. जयेश जगड, अकोला0
0
Report
सांगली में धनगर समाज के लिए आरक्षण समेत प्रमुख मागों पर धरणे आंदोलन
Sangli, Maharashtra:धनगर समाजाच्या विविध बांधण्यासाठी सांगलीमध्ये आक्रोश आंदोलन करण्यात आले. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समस्त धनगर समाजाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. पारंपारिक ढोल ताशाच्या गजरात सरकारला जाग आणण्यासाठी आक्रोश आंदोलन केले.. यावेळी परिसर दणाणून सोडला.धनगर समाजाला आरक्षण द्या, बाळूमामा ट्रस्टच्या व्यवस्थापनामध्ये मेंढपाळ बांधवांना योग्य प्रतिनिधित्व देऊन, मेंढपाळ बांधवांमधूनच अध्यक्षाची नियुक्ती करण्यात यावी, ‘मिसिंग लिंक’ला वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर यांचे नाव देण्यात यावे, या सहित विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.0
0
Report
तहसीलदार के निजी इंस्टाग्राम रील ने नियमों की उड़ाई धज्जियाँ, जांच तय
Washim, Maharashtra:अँकर: वाशिम च्या रिसोड तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी आपल्या शासकीय पदाचा आणि कार्यालयाचा वापर वैयक्तिक प्रसिद्धीसाठी करण्यास मनाई असताना देखील त्यांनी चक्क तहसील कार्यालयातच 'प्रोफेशनल सिनेमॅटिक रील' शूट करून शासनाच्या आदेशाला हरताळ फासली आहे.'लाईट, कॅमेरा आणि ॲक्शन'च्या थाटात तयार केलेल्या ही रील व्हायरल होत असून प्रशासकीय वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत आहे.नियम मोडणाऱ्या या जबाबदार अधिकाऱ्यावर तात्काळ शिस्तभंगाची कडक कारवाई होणार का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापरामबाबत महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 28 जुलै 2025 रोजी स्पष्ट परिपत्रक जारी केलं आहे. या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे प्रत्येक शासकीय अधिकाऱ्यासाठी बंधनकारक आहे. मात्र रिसोड तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी सर्व नियमांना पायदळी तुडविल्याचे त्यांच्या इंस्टाग्राम वरील रिल वरून दिसून येत आहे.शासनाच्या परिपत्रकातील नियम 10 नुसार, वैयक्तिक सोशल मीडिया अकाउंटवर फोटो,रील किंवा व्हिडिओ अपलोड करताना शासकीय पदनाम,लोगो, गणवेश तसेच शासकीय इमारत व वाहनांचा वापर करण्यास सक्त मनाई आहे.मात्र रिसोड तहसिलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी आपल्या रीलमध्ये, वैयक्तिक प्रसिद्धीच्या मोहापोटी तहसील कार्यालयातच व्यावसायिक कॅमेरामन लावून हे चित्रीकरण केल्याचे स्पष्ट दिसत आहे.यावर आता वरिष्ठ अधिकारी आणि शासन या 'रीलस्टार' तहसीलदारावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर या संदर्भात उपविभागीय अधिकारी यांना विचारले असता त्यांनी चौकशी करून योग्य ती कारवाई करणार असल्याचे सांगितले. इंस्टाग्राम पोस्टची लिंक. https://www.instagram.com/reel/Dc0wSMAvBsd/?igsi=MjlpdDdxa2Y4NnZm0
0
Report
Advertisement
मराठा आरक्षण पर सरकार की सख्ती, आंदोलनों के बीच समिति गठित करने की बात
Shirdi, Maharashtra:मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील बाईट पॉईंटर ऑन मराठवाडा अधिकारी बैठक जरांगे पाटलांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर शासन स्तरावर कारवाई सुरू... व्हीसीद्वारे मराठवाड्यातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली... ज्या नोंदी सापडल्यात त्या पुढील तीन दिवसात ग्रामपंचायत मध्ये डिस्प्ले करणार... 10 ते 17 तारखेपर्यंत सर्व जिल्ह्यांमध्ये प्रमाणपत्रांबाबत कॅम्प सुरू होत आहे... कार्यवाही कुठेही थांबलेली नाही... शासन एक एक पाऊल पुढे टाकत आहे... जे काही कायदेशीर आणि नियमात आहे, त्याबाबत शासनाने पावले उचलली आहेत... शासन केवळ आश्वासन जरांगे आरोप काही बाबतीत कायदेशीर गुंतागुंती असतात... त्यातूनही आपण मार्ग काढतोय... बहुतांश मुद्द्यांवर कार्यवाही झाली आहे.. जे बाकी असतील त्यावरही कार्यवाही करू... ऑन मराठा धनगर ओबीसी आंदोलन शासन नियम सोडून काहीही कार्यवाही करत नाही... अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का लावायचा नाही, ही आमची पहिल्यापासून भूमिका... काही मंडळी विनाकारण राजकारण करण्याचा प्रयत्न करताय... त्यांनी हे थांबवलं पाहिजे... सामाजिक तेढ निर्माण करणं राज्याला परवडणार नाही... अंतरवली ओबीसी आंदोलन सरकार जरांगेंसोबत चर्चा करतय... काही लोकांना त्या पायघड्या वाटत असतील, मात्र हे आरोप बिन बुडाचे... मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला विरोध करण्यासाठी काही लोक अशी भाषा वापरतात... हे चुकीच आहे... विनाकारण सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू... सरकार त्यांचीही बाजू समजून घेण्यासाठी तयार... काहीही चुकीचं करण्याची आमची भूमिका नाही... मराठा आरक्षण तिढा ARक्षणाचा प्रश्न सुटलेला आहे... दहा टक्के SEBC आरक्षणामुळे मराठा समाजातील मुलांचा फायदा झाला... ई डब्ल्यू एस मधून देखील SEBC मध्ये जाण्याची मुभा दिली... 95 टक्के मुलांनी SEBC ला प्राधान्य दिले... कुणबी प्रमाणपत्र वाटप अधिकाऱ्यांना सूचना प्रमाणपत्र वाटपाबाबत पाठपुरावा करा... कॅम्पच्या ठरलेल्या तारखा पाळल्या गेल्या पाहिजे... ग्रामपंचायत मध्ये याद्या डिस्प्ले करण्याची कार्यवाही झाली पाहिजे... विखे पाटलांच्या अधिकाऱ्यांना सूचना... मराठा आंदोलक वर्षा बंगल्यावर आंदोलन इशारा मराठवाड्यात साडेतीन लाख दाखले दिले आहेत... मराठा समाजाच्या मुलांनी एस ई बी सी साठी हे दाखले घेतले... शंभर टक्के लोक आरक्षण मागताय असं नाही... साडेतीन लाख मुलं SEBC दाखले घेताय, याचा अर्थ काय?... नियमावली पाडून कार्यवाही करावी लागेल... कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही... ऑन पुणे MPSC आमदार विक्रम पाचपुते शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटले... मुख्यमंत्र्यांनी याबाबत चौकशी समिती नेमली आहे... मात्र प्रत्येक प्रश्नात राजकारण करण्याची फॅशन सुरू झाली, हे दुर्दैवी...0
0
Report
मराठा आरक्षण के लिए लातूर में प्रदर्शन, राजमार्ग यातायात ठप्प
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... बोरगाव काळे येथे मराठा आरक्षणासाठी एल्गार... रस्ता रोकोमुळे लातूर-बार्शी महामार्ग ठप्प.... मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लातूर तालुक्यातील बोरगाव काळे येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आज भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं... संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या दहाव्या दिवशी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले... बोरगाव काळे, मांजरा पट्टा, मुरुड सर्कल आणि पश्चिम लातूर परिसरातील मराठा बांधवांनी या आंदोलनात सहभागी होत आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली... 'आरक्षण आमचा हक्क आहे, तो मिळालाच पाहिजे' और 'एकच मिशन, मराठा आरक्षण' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला... आंदोलकांनी लातूर-बार्शी महामार्गावर ठिय्या दिल्याने महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी घटनास्थळी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.0
0
Report
मराठा आरक्षण के समर्थन में युवक ने टॉवर पर चढ़कर दिया प्रदर्शन, सरकार से immediate हस्तक्षेप की मांग
Latur, Maharashtra:मराठा समाजातील तरुणाचं टॉवरवर चढून आंदोलन, मागच्या दोन तासापासून तरुण टॉवर वर... AC ----मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी रेनापुर तालुक्यातील कोरेगाव येथील मराठा समाजातील तरुण टावर वर चढून शोले स्टाईल आंदोलन करतो आहे, मागच्या दोन तासापासून हा तरुण टावर वर चढून बसलाय. सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची तात्काळ दखल घ्यावी, तसेच मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी हा तरुण करतोय... साऊंड बाईट :- आंदोलक0
0
Report
Advertisement
