445001
यवतमाळ : वणीत मनसे नेते राजु उंबरकर यांनी शक्तिप्रदर्शन करीत भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी विधानसभेसाठी मनसे नेते राजु उंबरकर यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. चौथ्यांदा ते नशीब आजमवित आहे. यावेळी शहरातून भव्य रैली काढण्यात आली. वणीच्या भाजप आमदारांनी कास्तकारांच्या टाळूवरील लोणी खाल्ले आहे, युवक, महिला, कास्तकारांना सत्तेतील पक्ष आणि विरोधकांनी वाऱ्यावर सोडून गोंधळ घातल्याने जनता यावेळी मनसेला साथ देईल असा विश्वास राजु उंबरकर यांनी व्यक्त केला.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नाशिक में भारी बारिश से गोदावरी नदी बाढ़, 400 नागरिक सुरक्षित स्थानांतरित; प्रशासन अलर्ट
Yeola, Maharashtra:नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आला असून जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. जिल्हा परिषद आणि पोलीस प्रशासनाने तरुणांच्या मदतीने 400 नागरिकांचे स्थलांतर केले असून या नागरिकांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. धरण क्षेत्रामध्ये पाऊस सुरू राहिल्यास पुराचा धोका आणखी वाढणार असल्यामुळे प्रशासन अलर्ट मोड वर असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्याधिकारी ओंकार पवार यांनी दिली आहे. या संदर्भात आढावा घेतला आहे.0
0
Report
नाशिक के पश्चिम में तेज बारिश से गोदावरी महापूर, चांदोरी-सायखेडा में बाढ़
Yeola, Maharashtra:गेल्या दोन दिवसांपासून नाशिकच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस सुरू असून गंगापूर,दारणा, नांदूर मधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने गोदावरी नदीला महापूर आल्याने चांदोरी, सायखेडा नांदूर मधमेश्वर या गावांना पुराचा वेढा बसला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. चांदोरी व सायखेडा या दोन गावांचा संपर्क तुटला असून पुलावरून 10 फूट पाणी वाहत असल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घटना स्थळावरून आढावा घेतला आहे.0
0
Report
نवी मुंबई नगरपालिका کی صفائی ریلی سے بچوں میں پلاسٹک سے मुक्त महाराष्ट्र کا پیغام
Navi Mumbai, Maharashtra:स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 मधील सफाई अपनाओ, बिमारी भगाओ या अभियानांतर्गत आषाढी एकादशीचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका आणि ज्ञानदीप सेवा मंडळाच्या प्राथमिक शाळेच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हजारो वर्षांची परंपरा असलेल्या वारीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची दिंडी यात्रा काढत विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, प्लास्टिक मुक्त महाराष्ट्र अश्या सामाजिक संदेशाची जनजागृती करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेमध्ये मनपा आयुक्त अधिकारीगणांच्या सह शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.0
0
Report
Advertisement
कल्याण में कांग्रेस का रास्ता रोको, धर्मेंद्र प्रधान से राजीनामे की मांग
Kalyan, Maharashtra:कल्याणात काँग्रेसचा छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेद प्रधान यांचा राजीनामा देण्याची मागणी. दिल्ली च्या जंतर मंतर येथे पोलिसांनी विद्यार्थ्यांवर आमनुष लाटीचार्ज च्या विरोधात देशभर आंदोलन सुरु आहे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या साठी कल्याण जिल्हा कॉग्रेसच्या वतीने कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेसचे जोरदार रास्ता रोको करत भाजप विरोधी घोषणाबाजी करत आंदोलन कर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले0
0
Report
अकोट में नीट पेपरफुटी के विरोध में प्रदर्शन, प्रधान से नैतिक जिम्मेदारी और इस्तीफे की मांग
Akola, Maharashtra:नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या पार्श्वभूमीवर आज अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात सर्वसामान्य नागरिकांसह विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अकोट शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आलेल्या या निषेध मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी आणि विविध पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी हातात फलक घेऊन नीट पेपरफुटीची निष्पक्ष चौकशी करण्याची, दोषींवर कठोर कारवाई करण्याची आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. मोर्चादरम्यान केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायद्याची अंमलबजावणी करावी, तसेच परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणावी, अशी मागणीही आंदोलकांनी केली. एकूणच, नीट पेपरफुटी प्रकरण आणि दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार্জच्या निषेधार्थ अकोटमध्ये काढण्यात आलेल्या या मोर्चामुळे परिसरात काही काळ आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले.0
0
Report
दिल्ली आंदोलन की गूंज: नाशिक के मालेगांव में महात्मा गांधी के सामने प्रदर्शन
Nashik, Maharashtra:दिल्लीच्या आंदोलनाचे नाशिकच्या मालेगावात पडसाद.. मालेगावकरांकडून शहरातील मोसम पुल भागात निषेध आंदोलन.. Anc: दिल्ली चालत आलेल्या आंदोलनाचे पडसाद आता देशात उमटू लागत असल्याने त्याचाच एक भाग म्हणजे नाशिकच्या मालेगावात देखील मालेगाव शहरातील नागरिकांकडून शहरातील मोसमपूल भागात महात्मा गांधी पुतळ्याजवळ घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला.0
0
Report
Advertisement
तीनों नावें मौसमी मछली पकड़नी पाबंदी के उल्लंघन में वरसोवा डॉक से पकड़ी गईं
Mumbai, Maharashtra:दिनांक २० जुलै २०२६ रोजी वरिष्ठ कार्यालयाच्या निर्देशानुसार, वर्सोवा खाडीबाहेर तीन ट्रॉलर्स (नौका) नांगर टाकून उभ्या असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार रात्रीच्या सुमारास तिकडे जाऊन खात्री करण्यात आली असता, सदर तीन नौकांनी मासेमारी करून आल्याचे व मासळी उतरवण्याच्या तयारीत असल्याचा संशय आले. त्या अनुषंगाने वर्सोवा जेटी येथे परवाना अधिकारी वर्सोवा व सुरक्षारक्षक यांनी रात्रभर गस्त घालून सदर नौका येत आहेत किंवा कसे, याबत खातरजमा केली. परंतु, त्या दिवशी वारा आणि पाऊस अत्यंत मुसळधार असल्यामुळे सदर नौका जेटीवर न थांबता, खाडीच्या आतल्या दिशेने साधारणतः रात्री ३:०० वाजता गेल्याचे निदर्शनास आले. अंधार व प्रतिकूल हवामानामुळे काहीही स्पष्ट दिसत नसल्यामुळे त्या नौका नेमक्या कुठे गेल्या आहेत हे पाहणे शक्य झाले नाही. तसेच, वर्सोवा येथे गस्ती नौका उपलब्ध नसल्यामुळे देखील एवढ्या रात्री कोणतीही नौका पाठलागासाठी उपलब्ध होणे शक्य झाले नाही. त्याप्रमाणे पुढच्या दिवशी सकाळी सदर नौका कुठे आहेत याचा sविस्तर तपास घेतला गेला. सागरी पोलीस, महाराष्ट्र सागरी मंडळ (MMB) आणि परवाना अधिकारी वर्सोवा यांनी संयुक्त धाड या नौकांवर टाकून सर्व तपासणी केली. तपासणी दरम्यान या नौका पावसाळी मासेमारी बंदी कालावधीचे उल्लंघन करत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. तसेच काही नौकांवर आवश्यक ते कायदेशीर कागदपत्रे देखील आढळून आली नाहीत. या प्रकरणी तपासणी केलेल्या त्या तीन नौकांचे सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहेत: १. *पहिली नौका - अमनाथ (AMARNATH)* *नोंदणी क्रमांक व दिनांक:* IND-MH-7-MM-2615 & ०४/०१/२०१९ *मालकाचे नाव व पत्ता:* श्री. महेंद्र पांडुरंग दंडेकर, दंडेकर हाऊस, गोमा गल्ली, जरीमरी कृपा, आंधेरी (पश्चिम), मुंबई - ४०००६१ *मासेमारी मूळ बंदर:* न्यू फेरिवाफ (New Ferrywharf) २. *दुसरी नौका - जय बाबा अमरनाथ (JAY BABA AMARNATH)* *नोंदणी क्रमांक व दिनांक:* IND-MH-7-MM-2683 & १३/०२/२०१९ *मालकाचे नाव व पत्ता:* सौ. नेत्रा विक्रंत कोळी, रुम नं. ५, आनंदी सदन, बुधा गल्ली नं. १, सत्यजित बार जवळ, वर्सोवा, आंधेरी (पश्चिम), मुंबई - ४०००६१ *मासेमारी मूळ बंदर:* ससून डॉक (Sasoon Dock) ३. *तिसरी नौका - जरीमरी तिसाई (JARI MARI TISAI)* *नोंदणी क्रमांक व दिनांक:* IND-MH-7-MM-2170 & १९/१२/२०१९ मालकाचे नाव व पत्ता: श्री. विलास पांडुरंग दंडेकर, दंडेकर हाऊस, पांडुरंग रामले मार्ग, जरीमरी कृपा, गोमा गल्ली, वर्सोवा, आंधेरी (पश्चिम), मुंबई - ४०००६१ मासेमारी मूळ बंदर: न्यू फेरिवाफ (New Ferrywharf) सदर नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियम व अधिनियम, १९८१ नुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करून तात्काळ प्रतिवृत्त दाखल करण्यात येत आहे.0
0
Report
चंद्रकांत पाटील बोले: आंबा चोर पर भी फांसी नहीं, समझाईश जरूरी
Sangli, Maharashtra:अँकर - एखाद्याने आंबा चोरला म्हणून, त्याची शिक्षा फाशी होत नाही, असे विधान भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.नीट पेपर फुटीवरून सुरू असलेल्या आंदोलनावरून मंत्री पाटील यांनी हे विधान केले आहे.एखाद्या पेपर फुटल्यानंतर,एखाद्याने आंबा चोरल्यावर फाशीची शिक्षा होत नाही,त्याला समज द्यावी लागते,आणखी काही चोरीची शिक्षा ठरलेली असते,त्यामुळे प्रत्येक गोष्टीची शिक्षा फाशी होत नसते,असं विधान मंत्री पाटील यांनी केले आहे。0
0
Report
आषाढ़ी वारी: पंढरपुर में भीड़, मंत्री गोरे ने भक्तों से हालचाल जानी
Pandharpur, Maharashtra:आषाढी वारी साठी पंढरपूर मध्ये विक्रमी गर्दी झालीं आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रात्री स्वतः दर्शन रांगेत जाऊन भाविकांची विचारपूस करत आहेत. काही अडचण आहे का ? पाणी चहा जेवण दर्शन रांगेत उपलब्ध आहे का ? याची देखील माहिती त्यांनी भाविकांकडून घेतली. आषाढी वारीला झालेली गर्दी पाहता या तात्पुरत्या सोयी सुविध तर आहेतच पण भविष्यात कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे प्रयत्न सरकार करेल असे मत व्यक्त केले0
0
Report
Advertisement
अकोला में अवैध देसी शराब बनाने के ठिकाने पर दबिश, 30 लाख की सामग्री जब्त
Akola, Maharashtra:अकला जिल्ह्यात अघाडीचा मासिकवाढीचा विस्तार: बाळापूर तालुक्यात सतार गावस्थित अंधार्या जागेवर चालणाऱ्या बंद कारखान्यावर छापा टाकला. बनावट दारू तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य व उपकरणे हस्तगत; सुमारे ४०० लिटर स्प्रिट, ५५ हजार प्लॅस्टिकच्या बाटल्या, बनावट लेबल्स, पुठ्ठे, बाटल्या सीलिंगची साधने. एकूण अंदाजे ३० लाख ९० हजार रुपयांचा माल जप्त. या अवैध धंद्याच्या मुळ सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी तपास सुरू.0
0
Report
आषाढ़ी वारी में एयर एम्बुलेंस: महाराष्ट्र सरकार की तात्कालिक उपचार सुविधा
Pandharpur, Maharashtra:आषाढी वारीत पहिल्यांदाच महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून एअर ॲम्ब्युलन्स सुविधा उपलब्ध केली आहे. पंढरपूर मध्ये लाखो भाविक दाखल झाले आहेत. यामध्ये भाविकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न तयार झाला तर गोल्डन अव्हर मध्ये त्या रुग्णाला तातडीचे उपचार पुणे मुंबई येथे मिळावा यासाठी आरोग्य विभागाने ही एअर ॲम्ब्युलन्स ठेवली आहे.0
0
Report
नागपूर में कांग्रेस के नेताओं का बड़ा प्रदर्शन: सरकार पर दबाव बढ़ा
Nagpur, Maharashtra:नागपूर विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते. - आमच्या पक्षाकडून पाच प्रश्न केले, राजीनामा, विद्यार्थ्यांवर गुन्हे मागे व्हावे, महिलांशी गैरवर्तन केले त्यावर गुन्हे दाखल व्हावे, - सोमन वंगचुक याना 27 दिवस वाट पाहावी लागली हे अपयश केंद्र सरकारचे आहे. लोकशाही मार्गाने आंदोलनास महत्व देत नाही अशी सरकारची मस्तीची भूमिका दिसून आली. ही विकृत आणि हुकुमशाही मानसिकता आहे, On ड्रग विनयभंग - विनयभंग झाला, रक्षक म्हणून सर्वांना दोष देत नाही. पण ही विकृती पोलीस विभागातील कीड आहे..ती स्वच्छ करण्याची गरज आहे. सत्तेचा उपयोग या पदाचा उपयोग आंदोलन उग्ररूप येतं की नाही,आंदोलनाला हाताळण्याची भूमिका पोलिसांची अपेक्षित आहे मात्र पोलिसांनी महिलांवर अत्याचार केला.... दिल्ली मुंबईत पाहिलं पोलीसवाले ड्रगची पुडी टाकू... अशी धमकी देत आहे.... याचा अर्थ पोलिसांकडे ड्रग आहे. आणि पोलीस पुडी टाकून कोणालाजी अडकवू शकतात. हे आता महाराष्ट्रात स्पष्ट झाल आहे. एखाद्याचा बळी घेऊन अडकवायचं असेल..तर पोलिसांकडचं ड्रग आणतात आणि त्या अडकवतात..* - *धमकी देऊन महाराष्ट्र पोलिसांचा खऱ्या रूपाने पुढे आणलं की काय अशी भीती आता वाटू लागतली आहे. पोलीस मंडळी चांगले आहे, अधिकारी चांगले आहे... मात्र या सगळ्यावर धाक पाहिजे तो गृह विभागाचा धाक कमी झाला का ? त्यामुळे पोलीस सुसाट वागत आहे का.. त्याने हा प्रकार केला त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. गुन्हे दाखल झाले पाहिजे? आणि निलंबन पाहिजे... काँग्रेस या सगळ्यांमध्ये शांत बसणार नाही.* On सिव्हिल ड्रेस आंदोलन/ परवानगी - *या राज्यात बेरोजगारी वाढली तरुणांना भविष्य सुरक्षित वाटत नाही... परीक्षेची तयारी मेहनत करून शिक्षण प्रणालीवर विश्वास राहिला नाही... पेपर फुटीला सरकारचे समर्थन आहे, सरकार पुरस्कृत पेपर फुटत आहे.. तरुणानं आता भडकले आहे ते राजीनामा घेतल्याशिवाय शांत होणार नाही....* On म्बब्स 1 वर्ष सक्ती - एमबीबीएस मुलावर सरकार म्हणून खर्च केला जातो... त्यातून त्यांनी दोन वर्ष सरकारी ग्रामीण रुग्णालय सेवा द्यावी असा निर्णय काँग्रेस सरकारने काढला होता... सरकारने पहिले एक वर्ष पाच लाख रुपये डिपॉझिट घेऊन कमी केले... आता ते ही कमी केले... मग ग्रामीण भागात डॉक्टर मिळणार नाही? कारण शहरात व्यवसाय मिळतो. ओढा शहरात असतो.... प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर कोण मिळणार तिथली सेवा राम भरोसे असणार ka? याचा पुनर्विचार सरकारने करावा अशी मागणी सरकारकडे करू... On कारागृहात ड्रग - महाराष्ट्र गृहाच्या अतिरिक्त सचिव यांच्याशी चर्चा झाली.... महाराष्ट्रातील जेलचे प्रमुख यांच्याशी चर्चा झाली आहे. कारागृहात मोबाईल मिळते. जेल सुप्रींटेनडेंट जर मजबूत असेल तर अश्या घटना घडणार नाही. कारागृहात मोबाईलचा वापर होत आहे... बाहेर आणि आत मध्ये धाक राहिलेला नाही... गुन्हेगारांना जेलचे भीती वाटत नाही.... अशी सरकारची अपेक्षा असते. दुर्दैवाने हे सगळ भ्रष्टाचाराचे अड्डे होत असेल तर महाराष्ट्र कायदा सुव्यवस्थेची धज्जा उडाली आहे असं म्हणावं लागेल. On हर्षवर्धन सपकाळ ठाकरे आंदोलन - आंदोलन हे काही घटकांसाठी आणि विद्यार्थ्यांचे भविष्यासाठी आहे. कोणाला कुठेही जाता येईल त्यात बंधन नाही. आंदोलन हुकूमशाही आणि सरकारच्या विरोधात असेल त्याच पक्षाचे बंधनाचा विषय येत नाही. तिथे कोणी जावा आणि आंदोलन मजबूत करावे. On कर्जमाफी यादी/ - *पूर्ण यादी येत असेल तर आनंद आहे. कीतिची यादी येते त्यावर आमचं लक्ष आहे. शेतकऱ्यांची लूट सुरू आहे.... ---------------- महाराष्ट्रात 45 लाख खरेदी विक्रीचे व्यवहार होतात. यात खरेदी विक्री करायची आहे तो जाहिरात देतो मात्र खाजगी कंपनीचे चोचले पुरवण्यासाठी महाराष्ट्रात एक कंपनी पुढे आली. त्या कंपनीचा सॉफ्टवेअर घेऊन पोर्टल करून खरेदी विक्री करणाऱ्यांनी नोटीसी पोटी चार हजार रुपये भरावे लागणार आहे... यातून 800 कोटी रुपये वसूल होते. 900 कोटी रुपये सरकारकडे जातील आणि 900 कोटी रुपये त्या खाजगी कंपनीकडे जाईल. 25 कोटीचा सॉफ्टवेअर तयार करून पाच वर्षाचा करार करण्याचा प्रपोजल पुढे आले आहे...* - कायद्यात खरेदी विक्री तयार असेल तर जाहिरात देण्याची गरज नाही. मात्र कमिशन काढण्यासाठी नवीन धंदा सरकारने आला आहे... IGR आणि महसूल सचिव यांच्याशी बोललो. 45 लाख सेल दीड होतात, 1800 कोटी गरिबांचे लुटण्यासाठी एजन्सी कम्पनी सरकारला घेऊन पूढे येत आहे... गरिबांचे पाकीट कापण्यासाठी आले आहे. त्यावर आम्ही लक्ष ठेवून आहे.. लूट होऊ देणार नाही.. आधी चक्कर हे प्रपोजल नेणारे आणि स्वीकारणाऱ्या नसेल तर हे दुर्दैव आहे. - *किती कर्जमाफी होते हे आम्ही आता बघू अशी 532 ची यादी आली... धाराशिव जिल्ह्यात गंभीर प्रकार घडला आहे...कृषी साहित्य दिल्याचा 21 कोटी रुपये काढून गेले... त्यांना ते साहित्य दिलेच नाही. धाराशिव जिल्ह्यात हा प्रकार आहे.. यादीत मृत शेतकऱ्यांचे 16 नाव आहे. 21 कोटी रुपये धाराशिव जिल्ह्यामध्ये घोटाळा करून काढून घेतले.. सरकारच लक्ष टक्केवारी घेऊन चूप बसत आहे..* On दोन राष्ट्रवादी - त्यांचं त्यांनी बघावं आम्हाला काही देणं घेणं नाही... पुढे काय होतं आम्ही ज्योतिषी नाही.. ज्यांचा याच्यावर विश्वास आहे त्यांनाच हा प्रश्न विचारला तर बरं होईल.0
0
Report
Advertisement
विटा में जंतर-मंतर समर्थक धरना; शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान से इस्तीफा मांग
Sangli, Maharashtra:जंतर-मंतर आंदोलनाच्या समर्थनार्थ विटा येथे धरणे आंदोलन दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनाच्या समर्थनार्थ आणि बलाठीhandler? च्या निषेधार्थ सांगलीच्या विटा मध्ये देखील आंदोलन करण्यात आले आहे. शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर विविध सामाजिक संघटना, पुरोगामी व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसह विद्यार्थ्यांना एकत्रित येत तिरंगा रॅली काढत धरणे आंदोलन केले. यावेळी दिल्ली आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. या आंदोलनामुळे विटा शहरातील वाहतूक काही काळ विस्कळीत देखील झाली होती.0
0
Report
नाशिक के चांदोरी में बाढ़ की विकट स्थिति, राहत व रेस्क्यू जारी
Niphad, Maharashtra:नाशिक के निफाड तालुक्यातील चांदोरी में पूर परिस्थिती गंभीर होत असून पोलीस प्रशासनाच्या वतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे गावातील नागरिकांना परिसरातील मंगल कार्यालय शाळा या ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत असून त्यांच्या अन्नपाण्याची व आरोग्याची व्यवस्था जिल्हा परिषद प्रशासनाकडून करण्यात येत आहे दरम्यान पूराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना ट्रॅक्टरच्या सहाय्याने रेस्क्यू करण्याचं काम युद्ध पातळ सुरू आहे या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी0
0
Report
उद्धव ठाकरे का अस्तित्व? राधाकृष्ण विखे पाटील के बयानों से सियासत गर्म
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - राज - उद्धव ठाकरेचे अस्तित्व संपलेले आहे आता बुडबुडे आहेत - मंत्री राधाकृष्ण विखे - पाटील राधाकृष्ण विखे पाटील बाईट पॉइंटर्स ऑन दिल्ली आंदोलन - वांगचुंग यांनी आंदोलन स्थगित केल आहे - मागण्या संदर्भात सरकारने कार्यवाही सुरू केली आहे - आता आंदोलन सुरू ठेवण्याची आवश्यकता नाही - दुर्दैवाने विद्यार्थ्यांच्या आडून देश विरोधी प्रवृत्या काम करत आहेत - काही राजकीय पक्ष आपल्या पोळ्या भाजून घेत आहेत - आंदोलन झाले तेव्हा पक्षविरहित होते... सरकारने भूमिका स्पष्ट केली आहे ऑन धर्मेंद्र प्रधान राजीनामा - आंदोलनामध्ये पाकिस्तानच्या घोषणा दिल्या जात आहेत.. रद्द केलेले 370 कलम संदर्भात घोषणा होतायत - हे घोषणा देणारे कोण आहेत? त्यामुळे हे आंदोलन आता पूर्णतः भरकटलेले आहे ऑन सीजेपी आंदोलन - प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार आहे... मात्र आता त्याला राजकीय स्वरूप प्राप्त झाले आहे - मग यामध्ये विद्यार्थ्यांचे काय हित होणार आहे? ऑन राज - उद्धव - राज ठाकरे नेहमीच बोलतात.. त्यांना कोणी गांभीर्याने घेत नाही - त्यांच्या पक्षाचे एवढे दुरावस्था झाली त्यामुळे त्यांनीच आत्मचिंतन केलं पाहिजे - लोक जर तुम्हाला बाजूला करत असतील तर तुम्ही कोणाला बाजूला करणार? ऑन पत्रकार टार्गेट - किती पोलीस अधिकारी कर्मचारी जखमी झाले... दगडफेकीत दगड आले कुठून? - वरिष्ठ पोलीस अधिकारी गंभीर स्वरूपात जखमी झाले आहेत... आंदोलनाला हिंसक वळण लावण्याचा प्रयत्न कोण करतय? - पत्रकारांना देखील धक्काबुक्की होतेय... विद्यार्थी हिताचे आंदोलन राहिले नाही - उच्चस्तरीय चौकशी करू.. सगळ्या दोषींवर कारवाई करू असे स्वतः पंतप्रधानांनी सांगितले आहे... ऑन मुंबई मोर्चा - त्यांचे अस्तित्व आता संपलेले आहे... ते आता यांचे बुडबुडे आहेत... यातून काहीतरी हातपाय हलवण्याचा प्रयत्न करत आहेत... बाईट - राधाकृष्ण विखे - पाटील ( जलसंपदा मंत्री )0
0
Report
Advertisement
