icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

मराठा आरक्षण पर सरकार का सकारात्मक रूख, कोर्ट के फैसलों के बीच सुलह की तैयारी

Satara, Maharashtra:सातारा-मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी जरांगे पाटील हे मुंबईला जाण्यासाठी निघणार आहेत. त्यांच्या या निर्णयाबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत.मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे. आत्ता आंदोलनाला बसल्यानंतर सुद्धा विखे पाटील,प्रसाद लाड यांनी अनेक वेळा जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे.सातारा गॅजेट बद्दल समितीचा अहवाल आपण मागितलेला आहे. हैदराबाद गॅजेट जे लागू केलं त्याला कोर्टामध्ये चॅलेंज झालेल आहे परंतु ते रद्द झालेलं नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायदेशीक तरतुदी करून ते टिकवलेल आहे.सातारा गॅजेट आणि हैदराबाद गॅजेट या दोन्ही बाबत लागू होत असताना एक दिलं आणि दुसरं कोर्टाने उडवलं असं व्हायला नको हा प्रयत्न शासनाचा आहे.आपण गडबड करून निर्णय घेतले तर याला कोर्टात चॅलेंज होईल. त्यामुळे जर मिळालेला आरक्षण कोर्टामध्ये गेलं तर आता जे आंदोलन सुरू आहे त्यातून काहीच उत्पन्न होणार नाही.त्यामुळे माझी विनंती आहे की शासन आरक्षणाबाबत सकारात्मक आहे. काही कायदेशीर बाबी बघून निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे जरांगे पाटील यांनी सुद्धा थोडं शासनाला सहकार्य करावे आत्तापर्यंत ते करत आलेले आहेत.त्यामुळे विखे पाटील हे समितीचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय कायदेशीर बाजू बघून 100% होईल.शेवटी आरक्षण द्यायचा विषय हा छत्रपती घराणं म्हणून माझ्या सहीने होणार नाही त्याला शेवटी कोर्ट कायदा या सर्व गोष्टी आहेत.शिंदे समिती आहे.निवृत्त जज आहेत त्यांचाही यामध्ये सहभाग लागतो.त्यामध्ये देण्याबद्दल मी या परत परत सांगत आहे की सरकार कुठेही विरोधात नाही. कायदेशीर गोष्टी बघितल्या पाहिजेत कारण टिकणारं आरक्षण आपल्याला मिळालं पाहिजे नुसतच तोंडाला पान पुसून घेण्यात अर्थ नाही एवढीच यामागे भूमिका आहे.
0
0
Report

ठाणे खाड़ी सहित भारी बारिश के बीच केमिकलयुक्त पानी ने प्रदूषण बढ़ा दिया

Thane, Maharashtra:ठाणे जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असतानाच ठाणे खाडीत केमिकलयुक्त पाणी वाहून आल्याचा प्रकार समोर आला आहे. मुसळधार पावसामुळे वाहून आलेल्या पाण्यासोबत केमिकल खाडीत मिसळल्याने खाडीचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्याचे दिसून येत आहे. पाण्यावर केमिकलचा थर आणि बदललेला रंग नागरिकांच्या निदर्शनास आला आहे. या प्रकारामुळे खाडीतील जलचर आणि पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. नेमके कोणते केमिकल खाडीत वाहून आले आणि ते कुठून आले, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून होणे गरजेचे आहे.
0
0
Report

नवी मुंबई: क्लस्टर पुनर्विकास पर राजकीय घमासान, वनमंत्री की चेतावनी

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईत क्लस्टर पुनर्विकासनुसार राजकीय घमासान. वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यकाळ किती दिवसांचा हेच सांगितले. या शहराचा इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट झाल्यात शिवाय सिम्प्लेक्सचा पुनर्विकास क्लस्टरच्या माध्यमातून होणार नाही. गरज पडल्यास उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात जाऊ. वेळ पडली तर गणेश नाईक रस्त्यावर उतरेल, या शहराची वाट लावू देणार नाही. वल्गना करणाऱ्यांचा भविष्यकाळ किती हे पहा. यांचा भविष्य काळ किती 3 महिने 6 महिने. वल्गना करणाऱ्यांच्या गाडीतल पेट्रोल 6 महिने पुरेल इतकंच आहे, चढणीला येऊन गाडी बंद पडेल. बायट- गणेश नाईक- वनमंत्री
0
0
Report
Advertisement

गणेशोत्सव के दौरान सातारा के अनावाड़ी टोल पर रिकॉर्ड 60 हजार वाहन

Satara, Maharashtra:सातारा - उद्या राज्यात गणरायाचं आगमन होत आहे आणि त्यासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील गणेशभक्त मोठ्या संख्येने आपल्या गावी निघाले आहेत. त्यामुळे अनेक टोल नाक्यांवर वाहनांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने आणि अवजड वाहतूक या महामार्गावरील बंद केल्याने अनेक गणेशभक्तांनी आता मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गाचा पर्याय मार्ग म्हणून वापर करत आहेत. यामुळे मोठा प्रमाणात साताऱ्यातील आनेवाडी टोल नाक्यावर पाहायला मिळत आहे. काल तब्बल ६० हजार गणेशभक्तांची वाहने या टोल नाक्यावरून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने गेल्याची माहिती टोल प्रशासनाकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गणेशोत्सवाच्या काळात हा आतापर्यंतचा विक्रमी वाहनांचा आकडा असल्याचं टोल प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी... त्याच बरोबर गणेश भक्तांना शासनाकडून मोफत टोल माफीचे पत्र मिळाले असले तरी जो गाडीवर लावलेला fasttag आहे त्यामधून देखील पैसे कट होत असल्याची तक्रार देखील गणेश भक्त करत आहेत.
0
0
Report
Advertisement

नागपुर में कृष्ण जन्माष्टमी के बाद भी दहीहंडी क्यों जारी है?

Nagpur, Maharashtra:नागपुर में कृष्ण जन्माष्टमी हो चुकी है और आठवड़ा उलट जाने के बाद भी नागपुर में दहीहंडी जारी है। गणेश स्थापना के समय आज भी नागपुर जिले के कुछ स्थानों पर दहीहंडी फूटी जाएगी। नागपुर समेत विदर्भ के कई स्थानों पर कृष्ण जन्माष्टमी के बाद भी इतने दिनों तक दहीहंडी फोड़ने का यह उत्सव क्यों चलता है, इसका कारण जानेंगे। बाइट — सुबोध आचार्य, बडकस चौक मित्रपरिवार दहीहंडी। पॉइंटर — भंडारा-गोंदिया, छत्तीसगढ़ और नागपुर जिल्हे के कन्हान तथा आस-पास के क्षेत्रों में ठी eight से नौ पथक दहीहंडी फोड़ने के लिए उपलब्ध रहते हैं। इसलिए पथकों की सुविधाओं के अनुसार दहीहंडी आगे पीछे होती है। अधिकतम पथक भागीदारी के लिए दहीहंडी की तारीख आगे पीछे की जाती है। मैं गणेशाष्टमी के एक या दो दिनों में दहीहंडी लेने के प्रयास कर रहा/रही हूँ; लगभग 72 घंटों में दहीहंडी फूटेगा/फूटे यह हमारा प्रयास है।
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी के राजापुर हातिवले में चारपहिया वाहन दुर्घटना, 8–10 घायल

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी राजापूर हातिवले येथे चारचाकीचा भीषण अपघात; ८ ते १० जण गंभीर जखमी राजापूर : मुंबईहून गणपती उत्सवासाठी गावी निघालेल्या प्रवाशांच्या वाहनाला राजापूर तालुक्यातील हातिवले येथे भीषण अपघात झाला. रविवारी सकाळी हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या वाहनातून सुमारे १५ प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी ८ ते १० जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. हे सर्व प्रवासी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील कुणकावळे येथील असल्याचे समजते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक तरुणांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, राजापूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले असून अपघाताचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही。
0
0
Report

चिपळूण के महामार्ग पर भीषण ट्रैफिक जाम; उड़ान पुल अधूरा

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. चिपळूणमध्ये महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी; उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामामुळे कोकणवासीयांचे अतोनात हाल.. मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण पंचायत समितीसमोर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.. उड्डाणपुलाचे काम अपूर्ण राहिल्याने गणेशोत्सवासाठी निघालेल्या कोकणवासीयांना मोठा फटका बसला आहे.. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या रखडपट्टीमुळे कोकणवासीयांचा यंदाचाही प्रवास अत्यंत खडतर ठरत असून, नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.. चिपळूण पंचायत समिती परिसरातील महामार्गावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी
0
0
Report
Advertisement
Advertisement
Advertisement
Back to top