445001
यवतमाळ : वणीत मनसे नेते राजु उंबरकर यांनी शक्तिप्रदर्शन करीत भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी विधानसभेसाठी मनसे नेते राजु उंबरकर यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. चौथ्यांदा ते नशीब आजमवित आहे. यावेळी शहरातून भव्य रैली काढण्यात आली. वणीच्या भाजप आमदारांनी कास्तकारांच्या टाळूवरील लोणी खाल्ले आहे, युवक, महिला, कास्तकारांना सत्तेतील पक्ष आणि विरोधकांनी वाऱ्यावर सोडून गोंधळ घातल्याने जनता यावेळी मनसेला साथ देईल असा विश्वास राजु उंबरकर यांनी व्यक्त केला.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
पटगोवारी में जमीन अधिग्रहण: किसानों के मुआवजे और नीति बनाने पर जोर
Nagpur, Maharashtra:आशिष जयस्वाल, राज्यमंत्री, शिवसेना नेते, पटगवारी गाव जमीन अधिग्रहण पर बात कर रहे हैं। पाण्याची उपलब्धता, रस्ते संपर्क जैसी चीजें महत्त्वपूर्ण हैं और MIDC जागे की feasibility देखती है। शेतकऱ्यांना पाचपट पैसे द्यावेत, इस धोरण पर विचार जारी है। पूर्वी के प्रकल्पग्रस्तों के घर उजड़ने की घटनाओं को देखते हुए नई नीति बन रही है ताकि शेतकऱ्यांचा विरोध कम हो और जमीन संपादन के बाद लोगों की राह नियंत्रित हो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और चंद्रशेखर बावनकुळे से चर्चा हुई है कि किसानों की जमीन स्थायी जाए तो उनके बच्चों के भविष्य पर प्रभाव क्या होगा, इस पर भी हर प्रकल्प के लिए विचार चल रहा है। औद्योगिक प्रगति के लिए सही स्थान चयन आवश्यक है ताकि हर इलाके में रोजगार व आय बढ़े। राजनीतिक दल अक्सर भ्रम फैलाते हैं और आंदोलन में बिना जरूरत के लोग आते हैं; लोकतांत्रिक तरीके से ही प्रश्न पूछने चाहिए।0
0
Report
नागपूर मामले में विकास निधि भ्रष्टाचार पर जांच शुरू, कचरा समस्या गम्भीर
Nagpur, Maharashtra:नागपूर - विकास ठाकरे, आमदार काँग्रेस; विकास निधी संदर्भात स्पर्धा झाली होती. टेंडर झाले नाही. अंदाज (इस्टिमेट) प्रक्रिया पूर्ण झाली. विशिष्ट कंत्राटदाराला देण्यासाठी ही प्रक्रिया झाली आहे. हिवाळी अधिवेशन समोर आहे. दरवर्षी रवि भवन, नाग भवन येथे कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. कामात अनियमितता आहे. यासंदर्भात पुराव्यासहित निदर्शनास आणून दिले आहे. चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर आणि कंत्राटदार मिळूनच भ्रष्टाचार केला जात आहे. तुकडे-तुकडे करून कामे वाटून घेतली जात आहेत. चौकशी झाल्यानंतर आणखी काही निर्णय होतील, ते पाहावे लागेल. कचरा संकलन: नागपूर शहरात जागोजागी कचऱ्याचे ढिगारे आहेत. आयुक्त वस्त्यांमध्ये फिरत आहेत. महानगरपालिका प्रशासन त्यांना पैसा देते. त्या कचरा कंपनीकडून महानगरपालिकेने काम करून घेतले पाहिजे. अधिकारी या कचरा कंपनीशी साटेलॉटे केल्यात, तर अशा संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे. अशा कंपन्या बंद झाल्या पाहिजेत. नवीन एजन्सी आल्या पाहिजेत. देशात नागपूर स्वच्छतेत ७व्या क्रमांकावर होता, आता २७व्या क्रमांकावर आहे. नागपूरची परिस्थिती सुधारली पाहिजे. पावसाळ्याचे दिवस आहेत. रोगराई वाढते, त्यामुळे मनपा प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. दिल्ली प्रकरण: दिल्ली प्रकरणात कोण गुन्हेगार होता, यावर संबंधित यंत्रणा कारवाई करेल. लोकशाहीमध्ये विषयावर आवाज उठवणे हे जनतेचे काम आहे. खड्डे: खड्डे वगैरे हे प्रशासनाचे काम आहे. प्रशासनाने याकडे लक्ष दिले पाहिजे.0
0
Report
नाना पटोले बोले: पेपर फूटने से युवाओं का भविष्य बर्बाद, सरकार जिम्मेदार
Nagpur, Maharashtra:न Nana Patole, काँग्रेस नेते नागपूर नाना पटोले, काँग्रेस नेते सीबीआय वकील नाही आले पेपर फुटीसाठी सरकार जबाबदार आहे... भारतीय जनता पक्षाचे नेते त्या पेपरफुटीमध्ये समाविष्ट आहेत... ज्या काही चौकशी लावल्या, त्यात भाजपचे लोक आहेत... या सगळ्यांना मुलांचं भविष्य उध्वस्त करण्याची भूमिका नरेंद्र मोदी सरकारची दिसत आहे... झेनजीलाही ही भूमिका मान्य नाही... भाजपला सत्तेतून बाहेर काढणे हाच पर्याय असल्याची भूमिका घेतलेली दिसत आहे. दादा भुसे राजीनामा पेपरफुटी प्रकरणात फडणवीस यांचा राजीनामा मागितला पाहिजे... ज्या पद्धतीने आश्वस्त भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात मांडली होती की, पेपर फुटणार नाही... त्यामुळे केवळ दादा भुसे यांची जबाबदारी नसून राज्यातील फडणवीस सरकारची जबाबदारी आहे. एमपीएससीच्या परीक्षेत व्हॉट्सअॅपवर पेपर फोडण्यात आला... त्यापासूनची तक्रार झाली आहे... या दोन मुलांनी तक्रार केली. त्यांच्यावर दबाव टाकण्याचं काम पाप लपवण्यासाठी सरकार करत आहे. सरकार या सगळ्या घोटाळ्यामध्ये जबाबदार आहे, हे त्यातून सिद्ध होत आहे. सीईटी पेपर फुटला? सीईटीचा असो, एमपीएससीचा असो की नीट, काही स्पर्धा परीक्षा घेतल्या जात आहेत... या सगळ्या तरुणांच्या भविष्याबरोबर खेळण्याचा प्रयत्न सरकारने सुरू केला आहे... या तरुणांच्या होणाऱ्या परीक्षा बरबाद करून त्यांना उध्वस्त करणे, जसं शेतकऱ्यांना उध्वस्त केलं, तसंच तरुणांना उध्वस्त करण्याचा निर्णय भाजपने घेतल्याचा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला. शरद पवार NDA सोबत जाणार? आज कोण कोणत्या पक्षात चाललं, यापेक्षा देशातील तरुणांचा जो आवाज आहे, ज्या पद्धतीने आंदोलनकरी यांच्यावर AK-47 च्या गोळ्या चालवण्याची भूमिका आहे... तरुणांना आतंकवादी आणि शहरी नक्षलवादी घोषित करण्याचा प्रयत्न केला गेला आहे... त्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत... शेतकऱ्यांनी आंदोलन केलं तर त्यांना आतंकवादी म्हटलं जातं, तरुणांना नक्षलवादी म्हणण्याचा प्रयत्न政府 करत आहे... तो जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे. CJP गुन्हे मागे घेण्यात आले... नरेंद्र मोदी सरकारवरच गुन्हे दाखल केले पाहिजेत. हे आंदोलन सरकारच्या चुकीमुळे झालं आहे... तरुणांच्या भविष्याशी खेळ खेळत असल्यामुळे जंतरमंतरवर एकत्र येऊन आंदोलन केलं... काही चुकीचे लोक घुसले असतील... मात्र तेथील मुलांनी आरोप केला आहे... हे आरएसएस आणि भाजपचे लोक होते... या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न आरएसएस आणि भाजपकडून झाला, असा आरोप मोर्चेकरी करत आहेत. रस्ते खड्डे महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये रस्ते विकासाच्या नावाने सरकारने जो भ्रष्टाचार केला, तो खड्डेमय महाराष्ट्र झाला आहे... या भ्रष्टाचारी सरकारचा खरा चेहरा लोकांसमोर आलेला आहे.0
0
Report
Advertisement
जात प्रमाणपत्र के लिए उच्चस्तरीय आयोग स्थापित, ऐतिहासिक दस्तावेजों की गहन समीक्षा
Nagpur, Maharashtra:जात वैधतेच्या अडचणी दूर होणार,शासनाने नेमली समिती अनुसूचित जाती जमातीतील नागरिकांना जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सुलभपणे मिळण्यासाठी वारंवार अडचणींचा सामना करावा लागत होता. याबाबतचा विषय आमदार प्रवीण दटके यांनी पावसाळी अधिवेशन 2026 मध्ये उचलला होता. नागपूर आणि विदर्भातील हलबा अनुसुचित जमातीच्या नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत दटके यांनी भूमिका मांडली होती. त्यानंतर आता रक्ताच्या नात्यातील व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र देण्याच्या मागणीचा सर्वकष अभ्यास करण्यासाठी आता राज्य सरकारने उच्चस्तरीय अभ्यास समिती स्थापन केली आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाने या संदर्भातील शासन निर्णय जारी केला. यामुळे ऐतिहासिक दस्तावेजांचा अभ्यास शक्य होणार आहे.उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती के. एल. वडणे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्यरत राहणार असून, रवींद्र कोळी, शरण खानापुरे, सतीश धडे, महादेव व्हांकळी, दीपक चव्हाण, प्रा. डॉ. हमराज उईके यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे उपसचिव सदस्य सचिव असतील. ही समिती सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांचा, ब्रिटिशकालीन, निजामकालीन तसेच सी. पी. अँड बेरार प्रांतातील महसुली अभिलेख, जनगणना अहवाल, मानववंशशास्त्रीय, समाजशाश्त्रीय आणि ऐतिहासिक विविध दस्तऐवजांची पडताळणी करून त्याचा सखोल अभ्यास करणार आहे. विशेषतः अनुसूचित जमातीतील हलबा, कोष्टी समाजाची मूळ जमात, उपजमाती आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील नोंदींचा अभ्यास करून शासनाला शिफारशी सादर केल्या जाणार आहेत.0
0
Report
सुंदरी गाँव के तालाब के पार फटने से 15-20 हेक्टेयर धान की फसल बर्बाद
Bhandara, Maharashtra:तलावाची पार फुटल्याने 15 ते 20 हेक्टर भातशेतीचे नुकसान... रात्रीच्या पावसाचा फटका.... तलावातील पाणी आणि माती शेतात शिरल्याने भातपीक जमीनदोस्त... भंडारा जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविली होती. त्यामुळे शेतकरी चिंतेत होते. दुसरीकडे आता जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा संपली असून जिल्ह्यात चांगलाच पाऊस बरसत आहे. तर याच पावसामुळे सुंदरी गावातील तलावाची पार फुटल्याने शेतकऱ्यांच्या शेतीचा मोठा नुकसान झाला आहे... भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील सुंदरी गावातील तलावाची पारफुटली. कालपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. सततच्या पावसामुळं तलावाची माती हळूहळू खचू लागली. व रात्रीच्या सुमारास पार फुटली. या तलावाची पाणी परिसरातील 15 ते 20 हेक्टर शेतीमध्ये शिरल्याने सर्वत्र जलमय परिस्थिती पाहायला मिळत आहे. या पाण्यासह तलावातील माती देखील शेतकऱ्यांच्या शेतात साचू लागल्याने शेतकऱ्यांचं मोठ नुकसान झालं आहे. आता प्रशासनाने तात्काळ पार बांधून द्यावी व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत...0
0
Report
केळघर घाट में विशाल दरड़ से सातारा–महाबळेश्वर मार्ग बंद, बचावकार्य जारी
Satara, Maharashtra:सातारा - सातारा–महाबळेश्वर रस्त्यावरील केळघर घाटातील काळा कडा परिसरात काल सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसामुळे कोसळलेल्या महाकाय दरडीमुळे हा मार्ग अद्यापही पूर्णपणे बंद आहे. रस्त्यावर दगड आणि मातीचा मोठा ढिगारा साचल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली असून, वाहनचालकांना मोठा फटका बसला आहे.काल या ठिकाणी दरड हटवण्यासाठी गेलेला jcb देखील अडकून पडला आहे. आज सकाळपासून दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असले, तरी सततच्या पावसामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. दरड हटवित असतानाच आणखी एक दरड कोसळल्याने काम काही काळ थांबवावे लागले. यापूर्वी दरड हटवण्याच्या प्रयत्नात एक जेसीबीही अडकल्याची घटना घडली होती.घटनास्थळी प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक सह्या्द्री ट्रेकर्सचे सदस्य मदतकार्य करत आहेत. दरड पूर्णपणे हटेपर्यंत आणि मार्ग सुरक्षित घोषित होईपर्यंत सातारा–महाबळेश्वर मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत या मार्गावरून प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.0
0
Report
Advertisement
लोणावळा में पिछले 24 घंटे में 122 मिमी बारिश, सुरक्षित रहें—यात्रियों के लिए चेतावनी
Varsoli, Maharashtra:पर्यटन नगरी लोणावळ्यावर वरुणराजाची दमदार बॅटिंग कायम असून घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा जोर सुरूच आहे. गेल्या २४ तासांत लोणावळा शहरात १२२ मिमी पावसाची नोंद झाली असून, अवघ्या एका महिन्यातच शहराने १५० इंच पावसाचा टप्पा पार केला आहे. धुक्याची दुलई, कोसळणारे धबधबे आणि हिरवाईने नटलेला घाटमाथा पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने लोणावळ्याकडे धाव घेत आहेत. मात्र, पावसाचा आनंद घेताना धोकादायक ठिकाणी जाणे टाळून सुरक्षिततेचे भान ठेवण्याचे आवाहन लोणावळा नगरपरिषद प्रशासनाने केले आहे..0
0
Report
कोयना डैम में विसर्जन शुरू, मुसलाधार बारिश से जलस्तर बढ़ने की चेतावनी
Satara, Maharashtra:सातारा | कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने आज सकाळी 9 वाजल्यापासून धरण पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू करून कोयना नदीपात्रात १,०५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.पावसाचे प्रमाण आणि धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकनुसार विसर्जामध्ये वाढ किंवा बदल होऊ शकतो, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. या विसर्गामुळे नदीपात्रातील पाणीपातळी वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे, तसेच ग्राम प्रशासन व संबंधित यंत्रणांनी आवश्यक सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.0
0
Report
लासलगाव में चोरी की घटनाओं में तेज़ वृद्धि, ग्रामीणों में चिंता बढ़ी
Yeola, Maharashtra:लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने बाहेरगावी जाणाऱ्या ग्रामस्थांची डोकेदुखी增 वाढली आहे लासलगाव येथील साईनगर परिसरात मध्यरात्रीच्या sुमारास बंद घर फोडून सुमारे साडेतीन ते चार लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली ऋषिकेश साप्ते यांच्या पत्नीची प्रसूती झाल्याने ते सासरी गेले होते घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत कपाटातील दोन तोळ्यांचे सोन्याची पोत, सोन्याची अंगठी, कानातील दागिने तसेच सुमारे ३०० ग्रॅम वजनाचे चांदीचे ताट व ग्लास, लहान मुलाचे चांदीचे दागिने, देव्हाऱ्यातील देवाच्या मूर्ती तसेच १० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण अंदाजे साडेतीन ते चार लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला या घटनेची माहिती ऋषिकेश साप्ते यांनी लासलगाव पोलिसांना दिली असतात पोलीस घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली मात्र, चोरीस गेलेल्या सोने-चांदीच्या दागिन्यांची खरेदीची बिले असल्यासच गुन्हा दाखल करता येईल, असे पोलिसांनी सांगितल्याचा दावा फिर्यादी ऋषिकेश साप्ते यांनी केला आहे0
0
Report
Advertisement
नीट पेपरफुटी के बाद तनाव: परळी का आदित्य अभी भी लापता
Beed, Maharashtra:नीट परीक्षेतील कमी गुणांचे टेन्शन.... परळीतील विद्यार्थी बेपत्ता; वडिलांची पोलिसांत तक्रार देशभर गाजलेल्या नीट परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणानंतर विद्यार्थ्यांवर वाढलेल्या मानसिक ताणाचे आणखी एक चिंताजनक उदाहरण परळी वैजनाथ येथे समोर आले आहे. नीट परीक्षेचा निकाल लागल्यानंतर आदित्य राठोड हा विद्यार्थी घरातून निघून गेल्याची घटना घडली असून, त्याचा अद्याप कोणताही ठावठikाणा लागलेला नाही. याप्रकरणी आदित्यचे वडील भगवान राठोड यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तक्रारीची नोंद करून विद्यार्थ्याचा शोध सुरू केला आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्यला नीट परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने तो प्रचंड मानसिक तणावाखाली होता. निकाल लागल्यानंतर तो घरातून निघून गेला असून, त्यानंतर त्याच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही. कुटुंबीयांनी नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरात शोध घेतला; मात्र अद्याप तो सापडलेला नाही. आदित्य हा लातूर येथील मोटेगावकर यांच्या RCC मध्ये शिक्षण घेतला होता.0
0
Report
NEET में असफलता के बाद 18 वर्षीय समीक्षा पवार ने आत्महत्या की
Satara, Maharashtra:कराड, सातारा जिले के शेरे में रहने वाली समीखा दीपक पवार, आयु 18 वर्ष, ने नीट (NEET) परीक्षा में असफलता के कारणआत्महत्या करने के लिए विषाक्त दवा सेवन किया. समीखा को कराड के कृष्णा अस्पताल में भर्ती कराया गया था; सोमवार को उसकी मृत्यु हो गई. उसने पिछले वर्ष नीट परीक्षा दी थी; परिणाम में असफलता के कारण वह मानसिक तनाव और नैराश्य में थी. इसी अवस्था में उसने 23 जुलाई को चूहों मारने के लिए उपयोग की जाने वाली विषाक्त दवा खाई. उसके परिवार ने आगे की बात दो दिन बाद बताई. इसके बाद उसे 26 जुलाई को कृष्णा अस्पताल में भर्ती कराया गया, जहां उपचार के दौरान उसकी मौत हो गई. स्पर्धा परीक्षाओं में असफलता से छात्रों पर बढ़ते मानसिक तनाव का मुद्दा دوبारा सामने आ गया है. इस प्रकरण की जांच मसूर पुलिस कर रही है.0
0
Report
शेलूबाजार के नाले में गाद-गंदगी, बरसात में दुकानें प्रभावित; तात्कालिक सफाई की मांग
Washim, Maharashtra:शेलूबाजार येथील मुख्य चौकातून अडाण नदीकडे जाणारा नाला गाळ व केरकचऱ्याने तुंबला आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसून, दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाचे पाणी रस्त्यावर तसेच दुकाने, बँका आणि इतर व्यावसायिक आस्थापनांमध्ये शिरण्याची भीती व्यापारी व नागरिकांनी व्यक्त केली आहे. शेलूबाजार मुख्य चौकातील नाल्यात मोठ्या प्रमाणात गाळ व कचरा साचल्याने पावसाचे पाणी थेट रस्त्यावर साचते. यामुळे परिसरातील दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनांचे नुकसान होत असून नागरिकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रशासनाने तातडीने नाल्यांची सफाई करून पाणी तुंबण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी,अशी जोरदार मागणी व्यापारी व नागरिकांनी केली आहे.0
0
Report
Advertisement
बावधन के बारका सोन्या बैल की दिल का दौरा, मिरवणुके के दौरान निधन
Satara, Maharashtra:सातारा -बावधन ये गाव ज्या पद्धतीने बगडासाठी प्रसिद्ध आहे तसेच या गावातील बैल हे देशात प्रसिद्ध आहेत.बावधन मध्ये बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना दिवसभर बैलांना सजवून संध्याकाळी त्यांची गावातून जंगी मिरवणूक काढण्यात आली. ग्रामदैवत श्री काळभैरवनाथाच्या मंदिरापर्यंतचा सोहळाही उत्साहात पार पडला मात्र मिरवणुकीनंतर घरी परतताना सूरज उर्फ काका कदम यांच्या ‘बारका सोन्या’ या खिलार जातीच्या बैलाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अचानक मृत्यू झाला.चार वेळा बावधनचे ऐतिहासिक बगाड ओढणाऱ्या या बैलाने ऐन बेंदऱ्यादिवशीच अखेरचा श्वास घेतल्याने कदम कुटुंबासह संपूर्ण बावधनमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. बैलपोळ्या दिवशीच झालेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.0
0
Report
उल्हासनगर की 5 मंजिला इमारत का हिस्सा गिरा; दुकानदारों ने प्रशासन पर सवाल उठाए
Ambernath, Maharashtra:उल्हासनगरमध्ये मोठा अनर्थ टळला रिकाम्या असलेल्या ५ मजली 'साई सृष्टी' इमारतीचा मागील भाग कोसळला दुकानदारांचा पालिकेवर संतप्त सवाल छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या दिशेने अतिधोकादायक 'साई सृष्टी' ही ५ मंजिली इमारत ५ वर्षांपूर्वीच महापालिकेने रिकामी केली होती. मात्र ही इमारत वेळेत पाडण्यात न आल्यामुळे रात्रीच्या सुमारास या इमारतीचा मागील भाग अचानक कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु यामुळे परिसरातील नागरिक आणि दुकानदारांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक हा शहरातील मुख्य आणि अत्यंत गजबजलेला भाग आहे. ५ वर्षांपूर्वी पालिकेने ही इमारत धोकादायक घोषित करून खाली करून घेतली होती. परंतु पालिकेने केवळ इमारत रिकामी करून केली अशी टीका आता होत आहे. आजूबाजूच्या दुकानदारांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र ताशेरे ओढत विचारले आहे. या इमारतीचा उर्वरित ढाचा अजूनही उभा असून तो कधीही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पालिकेने तातडीने या इमारतीचा उरलेला भाग सुरक्षितपणे पाडून टाकावा, अशी मागणी परिसरातील व्यापाऱ्यांनी व स्थानिकांनी केली आहे.0
0
Report
सेवानिवृत्त नेवी अधिकारी को OTP पर धोखा, 5.98 लाख की ठगी
Kalyan, Maharashtra:सेवानिवृत्त ओळखपत्र’च्या आमिषाने डोंबिवलीतील निवृत्त नौदल अधिकाऱ्याची फसवणूक; ओटीपी घेत ५.९८ लाखांवर डल्ला डोंबिवली पूर्वेतील आयरे रोड परिसरात राहणाऱ्या स्मृती विलास घाग या नौदलातून मुख्य दूरसंचार पर्यवेक्षक पदावरून सेवानिवृत्त झाल्या आहेत. गेल्या महिन्यात त्यांच्या नावाला एखाद्या अज्ञात व्यक्तीचा फोन आला. आपण बँक ऑफ इंडियाच्या बांद्रे शाखेतून बोलत असल्याचे सांगत, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना विशेष ओळखपत्र देण्यासाठी नोंदणी करायची असल्याचे भामट्याने सांगितले. त्यासाठी मोबाईलवर आलेला ओटीपी मागितला. घाग यांनी ओटीपी दिल्यानंतर त्यांच्या खात्यातून तीन व्यवहारांद्वारे 4 लाख, 1 लाख 50 हजार आणि 48 हजार रुपये असे एकूण 5 लाख 98 हजार रुपये वळते करण्यात आले. मोबाईलवर व्यवहारांचे संदेश आल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिसांशी संपर्क साधला. यानंतर रामनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर गुन्हे अन्वेषण शाखा आणि रामनगर पोलिस या प्रकरणाचा समांतर तपास करत आहेत.0
0
Report
Advertisement
