445001
यवतमाळ : वणीत मनसे नेते राजु उंबरकर यांनी शक्तिप्रदर्शन करीत भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी विधानसभेसाठी मनसे नेते राजु उंबरकर यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. चौथ्यांदा ते नशीब आजमवित आहे. यावेळी शहरातून भव्य रैली काढण्यात आली. वणीच्या भाजप आमदारांनी कास्तकारांच्या टाळूवरील लोणी खाल्ले आहे, युवक, महिला, कास्तकारांना सत्तेतील पक्ष आणि विरोधकांनी वाऱ्यावर सोडून गोंधळ घातल्याने जनता यावेळी मनसेला साथ देईल असा विश्वास राजु उंबरकर यांनी व्यक्त केला.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नाशिक सिडको की कामटवाडा में गैस सिलिंडर फटने से विस्फोट, घायल रत्नप्रभा सोनवणे हालत स्थिर
Nashik, Maharashtra:नाशिक सिडको की कामटवाडा में गैस सिलिंडर फटने से विस्फोट स्वयंपाक के समय गैस जलाने पर अचानक धमाका काही क्षणांतच गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट रत्नप्रभा सोनवणे यांच्या पायाला गंभीर दुखापत कल सायंकाळ इंद्रनगरी बस्ती परिसरातील घटना स्फोटाच्या आवाजाने परिसरात खळबळ घरातील खिडक्यांची देखील झालं नुकसान रहिवाशांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली जखमी रत्नप्रभा सोनवणे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू प्रकृती स्थिर असल्याची वैद्यकीय सूत्रांची माहिती0
0
Report
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर 16 सितम्बर तक खुले; अफवाहों की पुष्टि नहीं
Nashik, Maharashtra:Nashik breaking - त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर भाविकांसाठी खुलेच राहणार - १६ सप्टेंबरपासून त्र्यंबकेश्वर मंदिर बंद राहणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम - मंदिर बंद राहणार असल्याची माहिती सोशल मीडिया आणि विविध माध्यमांमधून प्रसारित - यामुळे भाविकांमध्ये निर्माण झाला होता संभ्रम - मंदिर बंद ठेवण्याबाबत अद्याप कोणत्याही अधिकृत सूचना प्राप्त झालेल्या नाहीत - कुंभमेळा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्र शासन किंवा पुरातत्त्व विभागाकडून सूचना नाहीत - १६ सप्टेंबर २०२६ रोजी मंदिर नेहमीप्रमाणे भाविकांसाठी खुले - त्यानंतरही मंदिर भाविकांसाठी खुले राहणार - अफवा आणि अप्रमाणित माहितीवर विश्वास न ठेवण्याचे देवस्थान ट्रस्टचे आवाहन - भाविकांनी शांततेने आणि भक्तिभावाने त्र्यंबकराजाचे दर्शन घेण्याचे आवाहन0
0
Report
वाशीम में 35 दोषी वाहन चालकों के लाइसेंस निलंबित, 128 नागरिकों की मौत
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यात जीवघेण्या अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या ३५ दोषी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. वाशिम पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या संयुक्त कारवाईत या चालकांचे वाहन परवाने निलंबित करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील अपघातांमध्ये आतापर्यंत १२८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. भरधाव वेग, निष्काळजीपणा आणि बेदरकार वाहनचालक हे अपघातांचे प्रमुख कारण ठरले आहेत. त्यामुळे दोषी चालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यां विरोधातही विशेष मोहीम राबवली जाणार आहे. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करूनच वाहन चालवावे, असे आवाहन परिवहन विभाग व पोलिसांनी केले आहे.0
0
Report
Advertisement
बांध हटाने के आदेश पर किसान भारी आक्रोश, पूर्व सूचना नहीं मिलने का दावा
Akola, Maharashtra:शेतरस्त्यावरील बांध हटविण्याच्या तहसीलदारांच्या आदेशाला एका शेतकऱ्याने आक्षेप घेतला असून, आपल्याला कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता कारवाई प्रस्तावित करण्यात आल्याचा आरोप केला आहे. मिळालेल्या कागदपत्रानुसार, संबंधित शेतकऱ्याच्या मालकीच्या गट क्रमांक २० मधील शेतजमिनीला लागून असलेला बांध अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे. या बांधामुळे परिसरातील जवळपास २० ते २५ शेतकऱ्यांच्या शेतजमिनींची हद्द निश्चित होत असल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. दरम्यान, शिवरस्ता मोकळा करण्यासाठी रस्त्यावरील बांध नष्ट करण्याचे आदेश देण्यात आल्याचे नोटिशीत नमूद असल्याचे शेतकऱ्याने म्हटले आहे. तहसीलदारांनी २६ सप्टेंबर २०२५ रोजी आदेश पारित केला असून, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आता कार्यवाही प्रस्तावित असल्याचे संबंधित पत्रातून स्पष्ट होत असल्याचे त्याने सांगितले. मात्र, या प्रकरणात आपण कधीही पक्षकार नव्हतो किंवा आपल्याला कोणतीही सूचना, पत्र अथवा लेखी नोटीस देण्यात आली नवती, असा दावा शेतकऱ्याने केला आहे.. सध्याच्या हंगामात हे बांध तोडू नये असे विनंती पत्र याआधी शेतकऱ्याने तहसील कार्यालयाला दिलं होतं.. मात्र तहसील कार्यालयाने पोलीस बंदोबस्तात हे बांध तोडल्याने शेतकऱ्यांचा राग अनावर झाला आणि आपण दिलेलं निवेदन थेट तहसील अधिकाऱ्याच्या तोंडावर फेकून मारलं. बांध तोडल्यामुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, या नुकसानीस संबंधित अधिकारी आणि आदेशाची अंमलबजावणी करणारे जबाबदार असल्याचं आरोप शेतकऱ्याने केला आहे त्याचप्रमाणे शेत पिकाचा नुकसान झाला असून आर्थिक मदत मिळावी अशी मागणीही शेतकऱ्यानं केली आहे...0
0
Report
वासिम शहर में पाइपलाइन फूट, हजारों लीटर पानी सड़क पर बहा; मरम्मत की मांग
Washim, Maharashtra:वाशीम शहरात पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर वाहून जात असल्याचं चित्र समोर आलं आहे. पाईपलाईन फुटून बराच वेळ पाणी वाया जात असतानाही तातडीने दुरुस्ती न झाल्याने नगर परिषद प्रशासनाच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.एकीकडे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असताना दुसरीकडे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे फुटलेली पाईपलाईन तातडीने दुरुस्त करून पाण्याचा अपव्यय थांबवावा,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.0
0
Report
पिंपरी-चिंचवड़ गणेश उत्सव में अजित पवार के बिना भी भक्तों ने श्रद्धांजलि दी
Pimpri-Chinchwad, Maharashtra:Anchor - ....गणेशोत्सव आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाते वेगळेच होते... पुणे आणि पिंपरी चिंचवड मधल्या बहुतांश गणेश मंडळाना ते भेट देत असत...! पण त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि यंदाचा गणेशोत्सव त्यांच्या शिवाय होतोय... लाडक्या बाप्पाच स्वागत अजित पवार करणार नाहीत ही कल्पनाच पिंपरी चिंचवड मधल्या दर्शन सोनवणे याला सहन झाली नाही... राजकारणाची कसलाही संबंध नसलेल्या आणि मायक्रोबायलोजी चे शिक्षण घेणाऱ्या दर्शन ने तीन महिने अविरत कष्ट घेत लाडक्या बाप्पाला घेऊन येणाऱ्या अजित पवार यांची प्रतिकृती साकार केलीय...! अजित पवार यांच्या वाढदिवसाला त्याने या कामाला सुरुवात केली आणि अगदी हुबेहूब प्रतिकृती सादर करत अजित पवार यांच्या आठवणीन उजाळा दिलाय..एवढेच नाही तर ज्या दुर्दैवी अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला तो विमान अपघात ही दर्शन ने साकारलाय. त्याच्या या देखाव्याची सध्या जोरदार चर्चा परिसरात होत आहे... कामाचा माणूस ही अजित पवारांची प्रतिमा त्याने देखाव्यातून साकारली..त्याच्या याच देखाव्या संबंधी त्याच्या कडून जाणून घेतले आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी...0
0
Report
Advertisement
गोंदिया जिला परिषद के भवन में चोरों ने कार्यालय कक्ष तोड़ा, सुरक्षा पर सवाल
Bhandara, Maharashtra:अज्ञात व्यक्तियों ने जिला परिषद के प्रशासनिक इमारत के कक्ष में तोड़फोड़ की। इमारत की सुरक्षा पर प्रश्न उठ रहे हैं। गोंदिया जिले की जिला परिषद प्रशासनिक इमारत में चोरों ने बांधकाम विभाग के कार्यालय के कक्ष के दरवाजे की शीशा तोड़कर अंदर प्रवेश किया, कंप्यूटर चोरी कर लिया और छत के पंखों की भी तोड़फोड़ की। इस घटना से जिला परिषद भवन की सुरक्षा पर प्रश्न चिन्ह खड़ा हो गया है। इस मामले में गोंदिया ग्रामीण थाने में अज्ञात आरोपियों के खिलाफ मामला दर्ज किया गया है। इस घटना से अधिकारियों की सुरक्षा और जान को खतरा बताया जा रहा है।0
0
Report
742 स्कूलों में शिक्षकों के मान्यता और ID की विशेष जांच, विभाग की सख्त directive
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७४२ शाळांनी विशेष चौकशी पथकासाठी १६ ते १८ सप्टेंबरदरम्यान शिक्षकांच्या मान्यता आणि सेवासातत्याची सर्व कागदपत्रे सादर करावीत, असे आदेश शिक्षणाधिकारी यांनी शाळांचे अध्यक्ष, सचिवांसह मुख्याध्यापकांना बजावले आहेत. पदमपुरा येथील महात्मा फुले प्राथमिक शाळेत सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ही कागदपत्रे कारण न देता जमा करावी लागणार आहेत. गेल्या आठवड्यात एसआयटीने छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ आयडीसंदर्भातील १० हजार ४९ संचिकांची तपासणी केली होती. आता हे पथक पुन्हा २०१६ ते २०१९ या कालावधीत रुजू झालेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची चौकशी करण्यासाठी येणार आहे. निर्धारित वेळेत कागदपत्रांची पूर्तता न झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शाळा व्यवस्थापन व मुख्याध्यापकांवर निश्चित केली जाईल, दिरंगाई करू नये, असा स्पष्ट इशारा शिक्षण विभागाने दिला आहे.0
0
Report
3 सेमी व्यास सुपारी पर अष्टविनायक कलाकृति, डॉ. संदीप डाकवे का स्वच्छता अभियान
Satara, Maharashtra:पाटण : कलेला आकाराचे बंधन नसते, हे डाकेवाडी येथील कलाकार डॉ. संदीप डाकवे यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. अवघ्या ३ सेमी व्यास आणि २ सेमी उंचीच्या सुपारीवर १ बाय १ सेमी आकारात त्यांनी संपूर्ण अष्टविनायक रेखाटले आहेत. सूक्ष्म कलाकृतीसाठी आवश्यक असलेली एकाग्रता, संयम आणि अचूकतेतून साकारलेली ही कलाकृती कौतुकाचा विषय ठरत आहे. गणेशोत्सवा डॉ. डाकवे यांनी ‘एक अक्षर गणेशा स्वच्छतादूतांसाठी’ हा उपक्रमही हाती घेतला आहे. नागरिकांनी अक्षरगणेशा रेखाटून घेण्यासाठी १०० किंवा स्वेच्छेने निधी द्यायचा असून, जमा निधी स्वच्छतादूतांच्या आरोग्य व सुरक्षेसाठी वापरण्यात येणार आहे.0
0
Report
Advertisement
छत्रपति संभाजीनगर में अनधिकृत हाथगाड़ियों के खिलाफ महापालिका ने सख्त कार्रवाई शुरू की
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर शहरातील मुख्य आणि व्हीआयपी रस्त्यांवर अनधिकृत हातगाड्यांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीविरोधात महापालिका प्रशासनाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. 'अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई करताना कुणाचेही शिफारशीचे फोन आले तरी कारवाई थांबवू नका. फोन करणाऱ्याची नोंद घ्या. कारवाईला विरोध करणे म्हणजे कायद्याला विरोध करणे आहे. अशा प्रकारे हस्तक्षेप करणाऱ्यांविरोधात तात्काळ तक्रार दाखल करा,' असे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी अधिकाऱ्यांना दिले. चौकांमध्ये अनधिकृत हातगाड्यांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. 'एका बाजूला कारवाई होत नाही म्हणून तक्रारी करायचे आणि कारवाई सुरू झाली की गाड्या सोडण्यासाठी फोन करायचे,' या दुटप्पी भूमिकेवर बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यावर आयुक्तांनी संध्याकाळी ४ ते रात्री ९ या वेळेत विशेष टास्क फोर्सद्वारे कारवाई करण्याचे निर्देश दिले.0
0
Report
पेण के खरोशी गांव में गणेश विसर्जन: मूर्ति सिर पर नाचती अनोखी परंपरा
Chendhare, Maharashtra:गणेश विसर्जनाला डोक्यावर नाचवली जाते गणेश मूर्ती पेणच्या खरोशी गावातील आगळीवेगळी परंपरा नामदेव पाटील या गणेश भक्ताची अनोखी कला गणपती बाप्पाच्या विसर्जनाला भक्तीचे अनेक रंग पाहायला मिळतात; मात्र रायगडच्या पेण तालुक्यातील खरोशी गावात बाप्पाच्या विसर्जनाची परंपरा काहीशी अनोखी आहे. इथे विसर्जनाला निघालेली गणेशमूर्ती चक्क डोक्यावर नाचवली जाते... ना हाताचा आधार, ना कोणतीही डोरी किंवा टेकू! नामदेव कृष्णा पाटील हे गेली अनेक वर्षे ही अनोखी कला श्रद्धेने जपत आहेत. गणेशमूर्ती डोक्यावर तोलून धरत, तालावर बाप्पाला अक्षरशः नाचवत ते घरापासून विसर्जन घाटापर्यंत जातात. डोक्यावर विराजमान बाप्पा आणि त्याच्या तालावर थिरकणारे नामदेव पाटील... हे दृश्य पाहण्यासाठी गावकरी आणि भाविकांची मोठी गर्दी होते. श्रद्धा, कौशल्य आणि परंपरेचा अनोखा संगम असलेली ही विसर्जन मिरवणूक खरोशी गावाच्या गणेशोत्सवाची वेगळी ओळख बनली आहे.0
0
Report
उद्धव ठाकरे रात में मराठवाड़ा मुक्ती संग्राम स्मारक पहुंचे, राजनीतिक हलचल तेज
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:17 सप्टेंबर म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन त्या निमित्ताने उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजी नगर मध्ये येणार आणि मध्यरात्री मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या स्मारकाला भेट देऊन अभिवादन करणार आहेत.. एरव्ही मराठवाडा मुक्ती संग्रामच्या दिवशी मुख्यमंत्री सकाळी पहिला अभिवादन करतात मात्र उद्धव ठाकरे यावेळेस मध्यरात्रीच अभिवादन करणार आहेत त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शह देण्याचा उद्धव ठाकरे यांचा हा प्रयत्न आहे का अशा पद्धतीच्या ही चर्चा सुरू आहे , दरम्यान मराठ्यावाड्याच्या न झालेल्या विकासावर उद्धव सेनेकडून गेली दहा दिवस मराठवाड्यात आंदोलन सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे 17 तारखेला छत्रपती संभाजी नगर मध्ये आंदोलन करणार आहेत त्यासाठी ते येताय, यादरम्यान आज मध्यरात्री ते मराठवाडा मुक्ती संग्राम स्मारकावर अभिवादन करतील मात्र यामुळे नव्या राजकीय वादाला मात्र सुरुवात होऊ शकते...0
0
Report
Advertisement
सोलापूर गणेशोत्सव के लिए तीन लाख मांगने पर हॉटेल व्यवसायी से खंडणी मामला दर्ज
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - गणपतीसाठी तीन लाखांची वर्गणी मागितल्याने हॉटेल व्यवसायिकाला आली चक्कर, कार्यकर्ता " नेताजी " विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल - सोलापूर शहरातील एका मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेशोत्सवानिमित्त हॉटेल व्यवसायिकाला मागितली तब्बल तीन लाख रुपयांची वर्गणी - वर्गणीची रक्कम ऐकताच हॉटेल व्यवसायिक एकनाथ घाडगे यांना आली चक्कर - मंडळाच्या नावावर पाचशे ड्रेसचे प्रत्येकी 600 रुपये याप्रमाणे तीन लाखांची करण्यात आली होती मागणी - मात्र हॉटेल व्यवसायिकांनी यापूर्वी दोन लाख रुपये दिल्याचे सांगत प्रत्येक वर्षी 25 हजार रुपये वर्गणी देण्याची दर्शवली होती तयारी - मात्र गणेश मंडळाचा कार्यकर्ता नेताजी शिवाजी शिंदे यांनी काहीही ऐकून न घेता हॉटेल व्यवसायीकाला शिवीगाळ केल्याचा आरोप - नेताजी शिंदे यांच्यावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल0
0
Report
5 वर्षीय गणेश भक्त ने बारिश के लिए विनती की, नंदुरबार में उम्मीद जगी
Dhule, Maharashtra:नंदुरबार जिल्ह्याचे यंदा पावसाने पाठ फिरवली आहेत. त्यामुळे भीषण काळजी परिस्थिती निर्माण होताना दिसून येत आहे. गणपती बाप्पाचा आगमन जिल्ह्यात झालेला आहे. हितेन जयेश तांबोळी या अवघ्या 5 वर्षच्या गणेश भक्ताने बाप्पाला पावसासाठी विनवणी केली आहे. जिल्ह्यात पाऊस पडू दे आणि दुष्काळाचे सावट दूर कर असा विनवणी हे हितेन ने बाप्पाला केली आहे.0
0
Report
Vidarbha me agle hafte barish ki sambhavnā nahi; Nagpur me taapman 32-34°C.
Nagpur, Maharashtra:Vidarbha me agle hafte barish ki sambhavnā nahi; Nagpur ke Pradeshik Hawa-Mausam Vibhag ne kahā. Taapman 32 se 34°C tak pahunchne ki sambhavnā vyakt ki gayi. Julai–August me barish ki bahut kam thi. Uske baad September me bhi Nagpur me achhi barish hone ki sambhavnā nahi. El Niño ke prabhav se monsoon par bada prabhav dekha ja raha hai.0
0
Report
Advertisement
