icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

कांदिवली वेस्ट के लोखंडवाला में आइसक्रीम दुकान में रात हुई मारपीट, दुकानदार-कर्मचारियों में दहशत

Mumbai, Maharashtra:कांदिवली पश्चिमेतील लोखंडवाला परिसरातील नॅचरल आईस्क्रीमच्या दुकानात रात्री उशिरा घडलेल्या मारहाणीच्या घटनेमुळे व्यापारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुकानाचे मालक अनिल पई यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री एका ग्राहकाने आईस्क्रीम खरेदीसाठी दुकानात प्रवेश केला. मात्र त्याने मागितला फ्लेवर उपलब्ध नसल्याचे कर्मचाऱ्याने सांगितले. त्यानंतर संबंधित ग्राहक संतापला. कर्मचाऱ्याने माफी मागून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला, तरीही ग्राहकाने त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी ग्राहकाने कर्मचाऱ्याचा व्हिडिओ चित्रीत करत त्याचे गाव विचारले. कर्मचारी उत्तर प्रदेशातील असल्याचे समजताच ग्राहक अधिक आक्रमक झाला आणि त्याला मराठीत बोलण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. मात्र संबंधित कर्मचाऱ्याला मराठी भाषा येत नसल्याने तो काहीही बोलू शकला नाही. त्यानंतर ग्राहक दुकानाबाहेर गेला, परंतु काही वेळाने पुन्हा परत येत थेट दुकानाच्या स्टाफ रूममध्ये घुसला आणि कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी दुकानाचे मालिक अनिल पई यांनी संबंधित पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. मात्र अद्याप या घटनेत एफआयआर नोंदविण्यात आलेला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरातील व्यापारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीती व संतापाचे वातावरण असून, दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
0
0
Report

नंदुरबार से धुळे जा रही शिवशाही बस में अचानक आग, शॉर्टसर्किट से लगी आग; कोई घायल नहीं

Dhule, Maharashtra:धुळे शहराजवळील नगाव बारी परिसरात नंदुरबार वरून धुळे्याकडे येणाऱ्या एका शिवशाही बसने अचानक पेट घेतला. आगीमध्ये बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती वाहन चालकाने दिली. बस चालकाच्या प्रसंग अवधानामुळे सुदैवाने कोणतीही चिवित हानी झालेली नसली, तरी बसचे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन बंबांना तात्काळ पाचारण करण्यात आले असून आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली आहे.
0
0
Report

ब्रेक फेल से BMW कार का हादसा; चालक समेत दोनों सुरक्षित

Ratnagiri, Maharashtra:दापोली - रत्नागिरी.. ब्रेक फेल झाल्याने नवशी पूल फाट्याजवळ BMW कारचा अपघात; दोघेही सुखरूप खेडकडून दापोलीच्या दिशेने येणाऱ्या एका BMW कारचा आज सकाळी सुमारे १०:०० वाजण्याच्या सुमारास नवशी पूल फाट्याजवळ अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, कारचा अचानक ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्यावरील बॅरिगेटला जाऊन जोरदार धडकली. अपघातात कारचे नुकसान झाले असून वाहनात प्रवास करणारे दोघेही सुखरूप बचावले आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातानंतर परिसरात काही काळ नागरिकांची गर्दी झाली होती. मात्र, कोणालाही गंभीर दुखापत न झाल्याने मोठा अनर्थ टळला.
0
0
Report
Advertisement

देवेंद्र फड़णवीस के जन्मदिन पर मुंबई में 227 वार्डों में महिला कैंसर स्क्रीनिंग महाअभियान शुरू

Mumbai, Maharashtra:राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज बृहन्मुंबई महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे मुंबईच्या २२७ प्रभागांमध्ये ३० वर्षांवरील महिलांसाठी अत्याधुनिक यंत्रणेच्या आधारे कर्करोग तपासणी महाअभियान आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये स्तन कर्करोग प्राथमिक तपासणीसह वजन, रक्तदाब आणि मधुमेहाची तपासणी तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. ’बहीण लाडकी मुख्यमंत्र्यांची, घेऊ काळजी तिच्या आरोग्याची!’ या ध्येयाने आयोजित या शिबिराचे घाटकोपर पूर्व येथे आयोजित शिबिराचे मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी उद्घाटन केले. या वेळी त्यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली.
0
0
Report

भाजपा ने भास्कर जाधव को महायुति में शामिल होने का ऑफर दिया

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. भाजपा की राजनीति पर गूगली! प्रमोद जठार ने भास्कर जाधव को 'महायुती' में आने की खुली ऑफर दे दी; चिपळूण में एकत्रित वृक्षारोपण करते हुए संकेत दिए.. अन Tukर अँकर कोकण के वरिष्ठ नेता और ठाकरे गट के विधायक भास्कर जाधव की नाराजी के चर्चाओं से अब राजनीतिक माहौल गरम हो गया है. प्रमोद जठार ने भास्कर जाधव को सीधे भाजपा में (महायुती) आने की खुली ऑफर दी है. भास्कर जाधव वरिष्ठ विधायक हैं और कोकण के विकास के लिए उनकी सत्ते की जरूरत बताई जा रही है. साथ ही दिल्ली के जोंतर-मंतर पर चल रहे आंदोलन पर बोलते हुए उन्होंने कांग्रेस और विपक्षी दलों पर कड़ा निशाना साधा.. प्रमोद जठार के वक्तव्यों के प्रमुख बिंदु.. १. भास्कर जाधव को भाजपा की ऑफर और उबाठा समूह पर टिप्पणी.. *ज्येष्ठ नेतृत्व का सम्मान..* भास्कर जाधव महाराष्ट्र के राजनीति के एक वरिष्ठ विधायक हैं और उन्होंने अपने अलग स्थान बनाया है.. *उबाठा समूह से अन्याय..* वे ठाकरे गट में हैं, उन्हें कोई बड़ा काम नहीं दिया जा रहा, विपक्षी नेता भी उन्हें नहीं चुनते, जिसके कारण वे नाराज हैं.. *योग्य निर्णय की समय..* जाधव का आयु बढ़ रहा है; भविष्य के लिए सही निर्णय चाहिए. भाजपा में उनका स्वागत है.. *कोकण के लिए जरूरत..* कोकण के विकास के लिए इस समय ऐसे सक्षम नेताओं की सत्ता में जरूरत है.. *एकत्रित वृक्षारोपण से राजनीतिक संकेत..* हमने मिलकर चिपळूण में एक ही पेड़ लगवाया है; यह भविष्य में चिपळूण और संपूर्ण कोकण को विकास के फल देगा, ऐसा संकेत जठार ने दिया. *जंतर-मंतर आंदोलन और विरोधी दलों पर घणाघात..* यह दिल्ली का विषय है और हम अभी स्थानीय स्तर पर हैं, स्थानीय मुद्दों पर जोर दें.. *देश की भलाई प्राथमिकता..* भाजपा और हमारे शीर्ष नेता राष्ट्रहित के निर्णय लेते हैं. *विरोधियों के चेहरे बेनकाब..* देश में विपक्ष के पास आज कोई सशक्त चेहरा नहीं बचा; बेनचेहरे की गठबंधन के नेताओं को चेहरा बनना पड़ा है.. *राहुल गांधी पर निशाना..* राहुल गांधी के नेतृत्व से कांग्रेस खत्म हो गई है, पर उनके गठबंधन में शामिल सभी मित्र दलों ने भी उन्हें साथ छोड़ दिया.. *NEET परीक्षा और पीएम मोदी पर विश्वास..* NEET विवाद पर जो भी उचित कदम उठाने हैं, वह पीएम नरेंद्र मोदी ठीक प्रकार से करेंगे. मोदी देश जनता के प्यार में हैं और वे अच्छे निर्णय लेते रहते हैं. *देश को अस्थिर करने की साजिश..* जंतर-मंतर के आंदोलन फंडेड हैं और देश को अस्थिर करने की बड़ी साजिश है; आंदोलन में शामिल कई देश-विघातक तत्व भी शामिल हैं.
0
0
Report
Advertisement

Ajit Pawar के नेतृत्व पर Bhaskar Jadhav की सख्त टिप्पणी, पेपरफुटी पर कड़ा एक्शन

Ratnagiri, Maharashtra:चिपळूण | रत्नागिरी भास्कर जाधव नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे On अजित पवार: अजितदादा पवार अत्यंत नेमस्त आणि सर्वसमावेशक नेतृत्व होते; त्यांनी कधीही पक्षभेद केला नाही बारामतीतील असो किंवा इतर कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो, अजितदादांनी सर्वांची कामे प्रामाणिकपणे केली अजितदादांसोबत काम करताना प्रशासन, लोकसंपर्क आणि निर्णयक्षमतेचे अनेक धडे शिकायला मिळाले On व्हॉट्सॲप स्टेटस; भास्कर जाधव यांनी सोशल मीडियावरील त्यांच्या स्टेटसच्या संदर्भातही भूमिका केली स्पष्ट राजकारणात आणि सार्वजनिक जीवनात नीतिमत्तेचे अधःपतन होता कामा नये नीट पेपरफुटी प्रकरणावर भास्कर जाधव यांची कठोर भूमिका. पेपरफुटी करणारे जितके दोषी आहेत, तितकेच पैसे देऊन प्रश्नपत्रिका विकत घेणारेही दोषी On अजित पवार विमान अपघात: स्व. अजितदादा पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबतही भास्कर जाधव यांनी व्यक्त केली शंका ही घटना केवळ अपघात होती, असे अनेकांना वाटत नाही विमान दुर्घटनेच्या तपासाची दिशा आणि गती पाहता घातपाताचा संशय निर्माण होत आहे दुर्घटनेचा सखोल आणि निष्पक्ष तपास करून सत्य जनतेसमोर आणावे बाईट: भास्कर जाधव
0
0
Report

रत्नागिरी जिले के लिए ऑरेंज अलर्ट, आज भारी से अति भारी बारिश की संभावना

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता मात्र दोन दिवसांपासून पावसाचा जोर काही प्रमाणात कमी आज सकाळपासून पावसाची तुरळक सरींवर बरसात मात्र आज दिवसभरात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज गेल्या 24 तासांत सरासरी 47.98 मिलिमीटर पावसाची नोंद उत्तर रत्नागिरीत सर्वाधिक पाऊस खेडमध्ये 24 तासांत सर्वाधिक 86.71 मिलिमीटर पावसाची नोंद दापोली, चिपळूण, राजापूर या तालुक्यांतही 50 मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद पुढचे दोन दिवस जिल्ह्याला येलो अलर्ट सरींवर पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून जून पासून आज पर्यंत जिल्ह्यात 46.49 टक्के पाऊस
0
0
Report
Advertisement

मुंबई में पेड़ गिरने के बाद मौतों पर हंगामा, मनसे ने पालिका कार्यालय घेरा

Mumbai, Maharashtra:मुंबई और उपनगरांमध्ये झाड कोसळून झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये अनेक निष्पावांचे बळी गेले. त्यात चेंबूर मधील स्कूल बस दुर्घटनेमध्ये 11 वर्षाच्या चिमुकल्याचा देखील मृत्यू झाला होता. मुंबई महानगरपालिकेने जारी केलेल्या अहवालामध्ये पालिकेच्या अधिकाऱ्यांना क्लीन चिट देण्यात आली होती. या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. मनसेने आज भायखळा येथील उद्यान विभागाच्या मुख्य कार्यालयात धडक मारली आणि या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असताना देखील या कार्यकर्त्यांनी थेट कार्यालयात घुसून जोरदार घोषणाबाजी केली. उद्यान विभागाचे अधिकारी संजय त्रीपाठी यांनी यांनी पालिका आयुक्तांशी संवाद साधून मनसेच्या शिष्टमंडळाला चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. दुपारी अडीचच्या दरम्यान या मोर्चानंतर आता मनसेचे शिष्ट मंडळ हे पालिका आयुक्तांची दुपारी अडीच च्या दरम्यान भेट घेणार आहेत.
0
0
Report

30 जुलाई को किसानों के लिए कर्जमाफी की पहली सूची घोषित होगी; 56 लाख लाभार्थी

Sangli, Maharashtra:शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी 30 जुलै रोजी घोषित होईल,अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.कर्जमाफीची व्याप्ती वाढवण्यात आली आहे,त्यामुळे शेतकरी खुश आहे.56 लाख शेतकरयांना हे कर्जमाफी मिळणार असून ज्यांनी नियमित कर्ज भरला आहे,त्यांना प्रोत्साहन अनुदान देखील मिळेल,असेही मंत्री चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केला आहे,ते सांगलीमध्ये बोलत होते. अलमट्टी धरणातून पाणी सोडण्याबाबत दोन्ही राज्यात योग्य समन्वय ठेवला जात आहे,राज्याच्या दोन्ही जलसंपदा मंत्र्यांकडून यावर लक्ष ठेवत आहेत,अशी माहिती देखील पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.चांगल्या पद्धतीचे समन्वय ठेवल्याने गेल्या वर्षी पूरपरिस्थिती आली नाही,2019 व 21 च्या पुरानंतर खूप सावध आहोत,सध्या पुन्हा पाऊस सुरू झाला आहे,त्यामुळे अलमटी धरणातून पाणी सोडण्यावर लक्ष ठेवले जात आहे,असे देखील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
0
0
Report

जंतर-मंतर से महाराष्ट्र तक विद्यार्थी आंदोलन में उबाल, पुलिस लाठीचार्ज से कई घायल

Hingoli, Maharashtra:अँकर -दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरु असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला आता राज्यभरातून तीव्र पाठिंबा मिळताना दिसत आहे. हिंगोलीच्या सेनगाव शहरात आज विद्यार्थ्यांनी आक्रमक होत थेट तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला आहे दिल्लीत सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्जमध्ये अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. या दडपशाहीचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत असून, त्याचाच निषेध नोंदवण्यासाठी सेनगावमधील शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चादरम्यान विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे...
0
0
Report
Advertisement

आषाढ़ी वारी के अवसर पर पंढरपुर के विठ्ठल-रुक्मिणी के लिए खास सिल्क पोशाक तैयार

Nashik, Maharashtra:आषाढ़ी वारी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल आणि रुक्मिणी साठी खास पोशाख तयार करण्यात आलेला आहे रेशमी कापडाने हा विशेष पोशाख तयार करण्यात आलेला असून याची जबाबदारी भाजपाचे आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांच्याकडे देण्यात आली होती त्यांनी सोलापूरहून ही विशेष वस्त्र तयार करून घेतला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार भगव्या रंगाचे वस्त्र तयार करण्यात आले आहे तर रुख्मिणीसाठी रेशमी पैठाणी तयार करण्यात आली असून आषाढी एकादशीच्या दिवशी हे वस्त्र पंढरपूरच्या विठ्ठल आणि रुक्मिणीला परिधान करण्यात येणार आहे
0
0
Report

दापोली में 38 वर्षीय पुष्पा जगदीश नांदगावकर बिजली के झटके से मौत

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली अडे कोळीवाड्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. सार्वजनिक सभागृहाची साफसफाई करत असताना ३८ वर्षीय पुष्पा जगदीश नांदगावकर यांचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ३३ केव्ही वीजप्रवाहाचा शॉक बसल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. ग्रामस्थांनी तातडीने त्यांना आंजरलے येथून दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे आडे परिसरात शोककळा पसरली असून, सार्वजनिक ठिकाणी काम करताना विद्युत सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
0
0
Report

चिपळूण-रत्नागिरी में अजितदादाजी पवार की जयंती पर सर्वपक्षीय श्रद्धांजलि, वृक्षारोपण

Ratnagiri, Maharashtra:चिपळूण/रत्नागिरी रत्नागिरी..चिपळूणमध्ये स्वर्गीय अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय अभिवादन; वृक्षारोपणातून जयंती साजरी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त चिपळूणमध्ये सर्वपक्षीय श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत अजितदादा पवार यांच्या कार्याला अभिवादन केले. यानिमित्त पवन तलाव मैदान परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रमही राबविण्यात आला. या कार्यक्रमाला ठाकरे शिवसेनेचे नेते तथा आमदार भास्कर जाधव, विधान परिषदेचे भाजप आमदार प्रमोद जठार, भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च Chipळूण तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे यांच्यासह सर्वपक्षीय प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top