icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

रायगढ़ के काशिद समुद्र तट पर रोबोटिक वॉटर क्राफ्ट से दो पर्यटक की जान बची

Chendhare, Maharashtra:रोबोटिक वॉटर क्राफ्ट मुळे वाचले दोघा पर्यटकांचे प्राण... रायगडच्या काशिद समुद्र किनाऱ्यावरील घटना... काही दिवसांपूर्वीच जिल्हा प्रशासनाने पुरवले होते रोबोटिक वॉटर क्राफ्ट... रायगड जिल्हा प्रशासनाच्या उपक्रमामुळे पर्यटकांना मोठा दिलासा... अँकर - रायगडच्या काशिद समुद्र किनारी रोबोटिक जीव रक्षकामुळे दोन पर्यटकांचे जीव वाचले हैं. फुरकन शेख आणि कैफ शेख अशी त्यांची नावे असून ते डोंबिवलीचे रहिवासी आहेत. आज दुपारच्या वेळेस काशिद येथील समुद्रात पोहत असताना दोघे बुडू लागले. लागलीच तिथं तैनात असलेल्या जीव रक्षकांनी रोबोटिक वॉटर क्राफ्ट रिमोटच्या सहाय्याने त्यांच्या दिशेने पाठवला. या क्राफ्टला धरून दोघेही किनाऱ्यावर सुखरूप पोहोचले. या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय. रायगडच्या किनाऱ्यांवर अनेकदा पर्यटक बुडण्याच्या घटना घडत असतं या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रायगड जिल्हा प्रशासनाने नागाव, काशिद आणि हरिहरेश्वर या समुद्र किनारी रोबोटिक वॉटर क्राफ्ट उपलब्ध करून दिले आहेत. प्रशासनाच्या या उपक्रमामुळे आज काशिद समुद्रात बुडणाऱ्या या पर्यटकांना तातडीने मदत मिळून दोघांचेही जीव वाचले आहेत. रायगड जिल्हा प्रशासनाच्या या उपक्रमामुळे पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
0
0
Report

बीड़ के माजलगाव कैफे में नाबालिग लड़की के विनयभंग का मामला: पोक्सो के तहत दर्ज

Beed, Maharashtra:बीड़ में माजलगाव से एक चौंकाने वाला मामला सामने आया है। शहर के एक कैफे में अल्पवयस्क लड़की के विनयभंग का मामला पोक्सो अधिनियम के तहत दर्ज किया गया है। इस मामले में अल्पवयस्क आरोपी को गिरफ्तार कर बीड़ के बाल सुधार गृह में रखा गया है। जांच के दौरान पोक्सो की धाराओं में वृद्धि की गई है, और तकनीकी साक्ष्यों के आधार पर जांच जारी है। विशेष तौर पर इस मामले में बलपूर्वक धर्म परिवर्तन के प्रमाण नहीं मिले हैं, पुलिस ने यह जानकारी दी है। अफवाह फैलाने से परहेज का अनुरोध जांच अधिकारी महेश भोसले ने भी किया है।
0
0
Report

रत्नागिरी के चिपळूṇ के येगांव में भूकंप का हल्का धक्का, 2.7 पर मापा गया

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. चिपळूण के येगांव क्षेत्र में आज दुपारी भूकंप का सौम्य धक्का लगा। २.७ रिश्टर स्केल के धक्के से ग्रामस्थों में भय। अँकर चिपळूण तालुक्यातील येगांव परिसराला आज दुपारी भूकंप का सौम्य धक्का लगा है। रिश्टर स्केल पर इस भूकंप की तीव्रता २.७ तक मोजली गई है। इस धक्के से येगांव की कई घर हिल गए हैं, घर की बर्तन और समान गिरने की खबर है। अचानक हुए इस धक्के से ग्रामस्थों में डर का माहौल फैल गया और कई नागरिक घर से बाहर निकले। सौभाग्य से इस घटना में किसी की जान या बड़ी वित्तीय हानि नहीं हुई। प्रशासन लोगों से सतर्क रहने और घबराने से बचने की अपील कर रहा है...
0
0
Report
Advertisement

गडचिरोली के आलापल्ली–सिरोंचा राजमार्ग छह साल से अटका, ग्रामीणों ने 4 घंटे रोका

Gadchiroli, Maharashtra:टायटल:-- गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचे काम तब्बल सहा वर्षांनंतरही रखडलेले, ग्रामस्थांनी 4 तास केला रस्ता रोको, प्रशासनाने पावसाळ्याच्या आधी काम पूर्ण करत दर्जा राखण्याचे आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे अँकर:--गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचे काम तब्बल सहा वर्षांनंतरही रखडलेले आहे. धूळ आणि अपघातांनी त्रस्त ग्रामस्थांनी मोसम गावाजवळ तब्बल 4 तास रस्ता रोको आंदोलन केले.  प्रशासनाने यात दखल देत पावसाळ्याच्या आधी काम पूर्ण करत दर्जा राखण्याचे आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. या मार्गासाठी ३०० कोटींचा निधी मंजूर असूनही १०० किलोमीटरपैकी केवळ १० ते २० किलोमीटरच काम पूर्ण झाले आहे. रस्त्याची अवस्था अत्यंत खराब असून खडी टाकूनही पाणी मारले जात नसल्याने धूळ, खड्डे आणि चिखलामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावरून प्रवासासाठी तब्बल ५ ते ६ तास लागतात, तर काहीवेळा तेलंगणा-आंध्र प्रदेशमार्गे वळसा घालण्याची वेळ येते. तात्काळ रस्त्याचे काम पूर्ण करा, अन्यथा याहून तीव्र  आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. बाईट १) संतोष ताटीकोंडावार ,आंदोलक आशीष अम्बाडे झी मीडिया गडचिरोली
0
0
Report
Advertisement

अकोला में दुल्हन सहित तीन की मौत, विवाह के दो दिन बाद दर्दनाक हादसा

Akola, Maharashtra:अकोल्यातील एक अत्यंत दु:खद बातमी समोर येत आहे. लग्नाच्या आनंदावर अपघाताचे सावट येत नववधूसह तिघांचा मृत्यू झाला आहे. पाच जन जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने अकोला शहरात दुःखाचा डोंगर कोसळला. अकोल्यातील शिवसेना वसाहत, लोकमान्य नगर येथील पूजा रवींद्र वागळकर हिला गुजरातमधील वापी येथून घरी आणत असताना जळगाव-खान्देश वरणगाव रोडवर भीषण अपघात झाला. भरधाव क्रूझर वाहनाचा टायर अचानक निखळल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रकवर जोरात आदळली. या धडकेत गाडीचा चुराडा झाला. या अपघातात नववधू पूजा वागळकर, तिचे काका जगदीश वागळकर आणि मामा दत्ता भागवत यांचा जागीच मृत्यू झाला. तर आकाश, प्रेम, जय, यश वागळकर आणि नितीन कडोळे हे जखमी झाले असून त्यांच्यावर अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. अवघ्या दोन दिवसांपूर्वी विवाह झालेल्या पूजाच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
0
0
Report
Advertisement

डोंबिवली घारीवली हत्याकांड: रंजिश में युवक पर हमला, पिता की मौत; 14 आरोपी गिरफ्तार

Kalyan, Maharashtra:डोंबिवली जवळील घारीवली परिसरात काल एक धक्कादायक घटना घडली. जुन्या वादातून दहा ते पंधरा जणांच्या जमावाने एका तरुणाला घराबाहेर बोलावून बेदम मारहाण केली. त्याला सोडवण्यासाठी गेलेल्या त्याचा भाऊ दिनेश जाधव यांच्यावर देखील प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात त्यांचे वडील बामा जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अल्पवयीन मुलासह चार जणांना ताब्यात घेतलंय. या घटनेविरोधात वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्र घेत फरार आरोपींना तत्काळ अटक करावी अशी मागणी केली.
0
0
Report

कल्याण रेलवे स्टेशन पर RPF जवान की सतर्कता से मां-बाल की जीवन रक्षा

Kalyan, Maharashtra:कल्याण रेलवे स्टेशन पर RPF जवान की सतर्कता से बड़ा हादसा टल गया. 28 अप्रैल को शाम के समय धावती ट्रेन से उतरते समय गिरी महिला और उसकी एक वर्षीय बच्चा RPF के सहायक उपनिरीक्षक हेमंत भरगुडे ने तत्काळ दौड़कर सुरक्षित बचा लिया. उस महिला का नाम अंतिमा शुक्ला है और उनके बेटे सर्वज्ञ शुक्ला थे; वे प्रयागराज से मुंबई आ रहे थे. ट्रेन कल्याण स्टेशन पर आते समय उतरने के प्रयास में उसका संतुलन बिगड़ गया और वह बाळ के साथ प्लेटफॉर्म और ट्रेन के बीच फंस गई. पर ड्यूटी पर तैनात ASI हेमंत भरगुडे ने घटनास्थल पर ही तत्परता दिखाकर देर किए बिना दोनों को बाहर सुरक्षित निकाला।
0
0
Report
Advertisement

सड़क पर पुलिसकर्मी की दादागिरी: दुपहिया सवार की मारपीट का वीडियो वायरल

Navi Mumbai, Maharashtra:भरं रस्त्यात पोलीस अधिकाऱ्याची दादागिरी. ऐरोली दिवा गाव चौकामध्ये दुचाकी स्वाराला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ समोर. संबंधीत अधिकारी नवी मुंबई वाहतूक पोलीस विभागातील असल्याची माहिती. भर रस्त्यात संध्याकाळच्या सुमारास दुचाकी स्वाराची कॉलर पकडत त्याला मारहाण करत असल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अशाप्रकारे भर रस्त्यात पोलिसांकडून मारहाण होत असल्याने एका जागृत नागरिकांने हा व्हिडिओ काढलाय. मारहाणीच कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी अश्याप्रकारे दादागिरी करत सामान्य नागरिकाला मारहाण केल्याने सर्वसमान्य नागरिक संताप व्यक्त करतायत.
0
0
Report

नवी मुंबई पुलिस ने ड्रग्स विक्रेता महिला के घर पर जोरदार कार्रवाई की

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई पोलिसांनी ड्रग्स विक्री करणाऱ्या महिला आरोपी शांताबाई करंडकर यांच्या घरावर तोडक कारवाई केलेय. आरोपी महिलेला पोलिसांनी मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात लाखो रुपयांच्या ड्रग्ससह अटक केली होती. तिच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी महिलेने ड्रग्स विक्रीतून मोठ्या प्रमाणावर मालमत्ता मिळवली होती. त्या पैशातून तिने नवी मुंबईतील दिघा येथे सुमारे ३२ लाख रुपयांचे घर खरेदी केले होते. त्यावर तिने दोन मजली बांधकामही केले होते. या अनधिकृत बांधकामाबाबत सिडकोने तिला नोटीस बजावून जागा रिकामी करण्याचे आदेश दिले होते. सध्या आरोपी महिला कारागृहात असून, तिच्या कुटुंबीयांनी घर रिकामे केले नसल्याने पोलिसांनी घटनास्थळी जाऊन इमारत रिकामी करून घेत तोडक कारवाई केली. नवी मुंबई शहरात ड्रग्स विक्रेत्याच्या मालमत्तेवर अशा प्रकारची तोडक कारवाई करण्याची ही प्रथमच वेळ असून ही यामुळे ड्रग्सविरोधातील नवी मुंबई पोलिसांची ठाम भूमिका स्पष्ट होत आहे.
0
0
Report

गुहागर समुद्र चौपाटी पर सुरक्षा संकट: पांच जीवनरक्षक वेतन बकाया के कारण छुट्टी पर

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी..\n\nगुहागर समुद्र चौपाटीवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तैनात केलेल्या पाच जीव रक्षकांचा पगार थकल्याने गुरुवारपासून जीवरक्षक रजेवर गेले आहेत..\n\nपरिणामी ऐन हंगामात गुहागर मध्ये दाखल होणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे..\n\nगुहागरमध्ये दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढत आहे..समुद्र स्नानाचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या जीव रक्षक समुद्र चौपाटीवर नसल्याने सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे..\n\nया जिरक्षकांचा मार्च महिन्याचा पगार थकला आहे.याबाबत नगरपंचायत कार्यालयामध्ये त्यांनी विचारणा केली असता,पगार 10 मे पर्यंत मिळू शकतो..दुसरे टेंडर होईल तेव्हा पगार मिळेल तोपर्यंत तुम्ही नाही आला तरी चालेल असे सांगण्यात आल्याचे जीव रक्षक सांगत आहेत..\n\nपगाराची टांगती तलवार असल्याने गुरुवारपासून पाचही जीव रक्षक रजेवर आहेत..\n\nयावर गुहागरच्या नगराध्यक्षा लक्ष देऊन योग्य तोडगा काढणार का असा प्रश्न उपस्थित केला जा रहा आहे..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top