445001
यवतमाळ : वणीत मनसे नेते राजु उंबरकर यांनी शक्तिप्रदर्शन करीत भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी विधानसभेसाठी मनसे नेते राजु उंबरकर यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. चौथ्यांदा ते नशीब आजमवित आहे. यावेळी शहरातून भव्य रैली काढण्यात आली. वणीच्या भाजप आमदारांनी कास्तकारांच्या टाळूवरील लोणी खाल्ले आहे, युवक, महिला, कास्तकारांना सत्तेतील पक्ष आणि विरोधकांनी वाऱ्यावर सोडून गोंधळ घातल्याने जनता यावेळी मनसेला साथ देईल असा विश्वास राजु उंबरकर यांनी व्यक्त केला.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
यवतमाल में गोशाला आग, चार गायों की मौत, गंभीर घायल एक गाय
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ मध्ये सूर्य आग ओकत असताना उमरखेड च्या टाकळी राजापूर येथे एका पशुपालक शेतकऱ्याच्या शेतातील जनावरांच्या गोठ्याला आग लागली. आીના गोठ्यातील चार गायी होरफळून मृत्युमुखी पडल्या, तर एक म्हैस व एक गाय गंभीररित्या भाजल्या गेल्या आहे. या गोठ्यात स्प्रिंकलर सेट, हळदीचे बेणे, चारा होता. हे सर्व साहित्य देखील खाक झाले आहे. प्रवीण कदम असे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे नाव आहे. आग नेमकी कशी लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.0
0
Report
पेठ नाका में बीजेपी विजय जश्न: मिठाई बांटी और आतिशबाजी से उमड़ा उत्साह
Sangli, Maharashtra:भाजपच्या विजयाचा जल्लोष : पेठ नाका येथे पेढे वाटप व आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा सांगलीच्या वाळवा तालुक्यातल्या पेठ येथे भाजपाच्यावतीने पश्चिम बंगाल,आसाम व पुदुच्चेरी राज्यातील निवडणुकीतील मिळवलेल्या यशाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आले आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्या उपस्थितीमध्ये पेठनाका येथे भाजपा कार्यकर्त्यांनी पेढे वाटून तसेच फटाक्यांची आतषबाजी करत विजयाचा आनंद व्यक्त केला आहे.0
0
Report
नाशिक में कुंभ मेळे की रिंग रोड भू-भूसंपादन पर किसान-प्रशासन के बीच भारी तनाव
Nashik, Maharashtra:Nashik breaking - नाशिक में आगामी कुंभमेळा अनुषंगाने होणाऱ्या रिंगरोड भूसंपादनावरून वाद चिघळला - मातोरी, मुंगसरा यहाँ मोजणीदरम्यान झालेल्या तणाव वरून शेतकरी आक्रमक - संबंधित प्रांताधिकारी यांना निलंबित करण्याची मागणी - प्रांताधिकारी यांना अधिकार नसताना देखील मोजणी केल्याचा आरोप - पोलिसांकडून शेतकऱ्यांना घरात घुसून मारहाणीचा स्थानिकांचा आरोप - प्रशासनाच्या विरोधात शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालय समोर केले शेतकरी जन आक्रोस आंदोलन - सिंहस्थ कुंभमेळ्या रिंग रोड भूसंपादनाच्या जमीन मोजणीवरून शेतकरी आणि प्रशासनामधील झाला होता वाद - शेतकऱ्यांचा महिला शेतकऱ्यांवरही पोलीस प्रशासनाकडून लाठीचार्ज करण्यात आल्याचा आरोप त्यानंतर शेतकरी आक्रमक0
0
Report
Advertisement
स SOLAPUR में छह आरोपी गिरफ्तार: रक्तचरित्र स्टेटस और सीसीटीवी से जुड़ी हत्या
Solapur, Maharashtra:सोलापुर ब्रेकिंग - इन्स्टाग्रामवर रक्तचरित्र चित्रपटाचे स्टेटस ठेवत तरुणाचा निर्घृण खून (PKG). सोलापुरात तरुणाचा सिनेस्टाईल निर्घृण खून. खून करण्याच्या अगोदर इन्स्टाग्रामवर ठेवले रक्तचरित्र चित्रपटाचे स्टेटस. काळजाचा थरकाप उडवणारी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. घटनेनंतर अवघ्या दोन तासात पोलिसांनी सहा आरोपीना ठोकल्या बेड्या. सुरेश कृष्णा श्रीराम वय 35 असे खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. अंगावर काटा आणणारी संपूर्ण थरारक घटना पूर्णपणे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालीय. यातूनही विशेष बाब म्हणजे आरोपींनी पूर्वनियोजित प्लॅन आखल्याचं समोर येतंय. संशयित आरोपींनी आपल्या इंस्टाग्राम या सोशल माध्यमावर रक्तचरित्र या चित्रपटातील डायलॉग तसेच व्हिडिओ ठेवला होता. एक साथ नही , एक एक करके मारेंगे अशा पद्धतीचा व्हिडिओ इंस्टाग्राम वर स्टेटस म्हणून ठेवल्याने आरोपींनी पोलिसांना डेचॅलेंज दिले आहे. सदरच्या घटनेतील आरोपी विजय श्रीराम, रोहित अण्णारेड्डी, करण श्रीराम, सुमित श्रीराम, राहुल अण्णारेड्डी या आरोपींना केवळ दोन तासात बेड्या ठोकल्या आहेत. घटनेतील मयत सुरेश श्रीराम याला तीन पत्नी असून त्यांची आठ लेकरं आता अनाथ झाली आहेत. संबंधित मृत व्यक्ती आणि आरोपी यांचा वडिलोपार्जित वराह पालनाचा व्यवसाय आहे. काही वर्षांपूर्वी सुरेश श्रीराम याने 15-20 वराह मारून टाकल्याचा संबंधित आरोपींना संशय होता यात सोबत अलीकडच्या काळात विविध कारणावरून उडणारे खटके यामुळे सहा तरुणांनी सुरेश श्रीराम याचा कायमचा काटा काढला आहे. बाईट - विजय कबाडे ( पोलीस उपायुक्त, सोलापूर शहर ). जुन्या वादाचा कडेलोट झाला आणि अगदी सकाळच्या सत्रातच लाठी - काठी कोयता, आणि दगडाने सुरेश श्रीराम याला ठेचून काढण्यात आलं. मयत सुरेश श्रीराम याच्या आजोबांपासून संशयित अण्णारेड्डी यांच्या विरुद्ध त्यांचे वाद सुरू आहेत. सोलापुरात खुनाचा अपराध झालेला आहे तो अत्यंत गंभीर आहे. समाजामध्ये मोठ्या प्रमाणात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गुन्हेगारांमध्ये पोलिसांची दहशत कमी झाली असून या घटनेचा जाहीर निषेध करत करतो. अशा भावना जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग रजपूत यांनी व्यक्त केल्या आहेत. बाईट - प्रदीपसिंग रजपूत ( जिल्हा सरकारी वकील, सोलापूर ). मयत सुरेश श्रीराम याला एकूण तीन भाऊ असून एक दिव्यांग आहे त्याच्या इतर दोन्ही भावांचाही पूर्वी अशाच वादातून खून झाल्याची चर्चा सिव्हिल हॉस्पिटल परिसरात सुरू होती. मयत सुरेशला तीन पत्नी, सहा मुली, दोन मुले असल्याची माहिती देखील समोर आली. घटनेतील मयत व्यक्ती सुरेश आणि हत्या करणारे सर्व आरोपींवर पूर्वीचे देखील गंभीर गुन्हे दाखल आहेत.0
0
Report
भारत का नया सुरक्षा डॉम सुदर्शन चक्र, 52 उपग्रहों से आकाश सुरक्षित
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:युद्धावरील चर्चा ड्रोनची झाली तितकीच चर्चा आयर्न डोमची. इराण- इस्राएल- अमेरिका युद्धात आयर्न डोमने प्रभावी सुरक्षा कवच सिद्ध केला. अब भारतालाही संपूर्ण भारतीय बनावटीचे एक सुरक्षा डोमचे संरक्षण लाभणार आहे. याचे नाव सुदर्शन चक्र असून येत्या ४ वर्षात प्रत्यक्षात उतरेल. सुदर्शन चक्र भारतावर वाकडी नजर करणार्यांना थांबवेल. भारताचे संरक्षण करणार सुदर्शन चक्र. सुदर्शन चक्राने भारतीय आकाश अभेद्य होणार. ५२ उपग्रहांचे शक्तिशाली नेटवर्क लवकरच प्रत्यक्षात. भारत आपल्या सीमा व आकाश अभेद्य करण्यासाठी अंतराळात विशाल सुरक्षा कवच तयार करत आहे. स्पेस बेस्ड सव्हिलन्स फेज-३ अंतर्गत २७,००० कोटी रुपये खर्चून ५२ उपग्रहांचे एक शक्तिशाली नेटवर्क, स्पेसशील्ड विकसित केले जात आहे. याला 'सुदर्शन चक्र' असे नाव देण्यात आले आहे. हे भारतीय स्पेसफोर्सचा कणा ठरेल. या मोहिमेअंतर्गत २९ उपग्रह इस्रो तयार करणार आहे, तर ३१ उपग्रहांची निर्मिती खाजगी कंपन्यांकडून केली जाईल. या प्रकल्पाचे पहिले लॉचिंग २०२६ च्या अखेर होईल...आणि पुढील साडेतीन वर्षात सर्व उपग्रह अंतराळात तैनात केले जाईल. हे उपग्रह ५०० किमी ते ३६,००० किमीपर्यंतच्या विविध कक्षांमध्ये स्थापित केले जातील. याद्वारे देशाच्या कानाकोपऱ्यावर रिअल टाइम निगराणी शक्य होईल. या मिशनमध्ये इस्रो, डीआरडीओ, हवाई दल एकत्रितपणे काम करत आहेत. उपग्रहांचे प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथील नवीन स्पेस पोर्टवरून केले जाईल. ही यंत्रणा देशावर होणाऱ्या हवाई धोक्यापासून सुरक्षित करेल. या मार्गातील पुढील भागात विविध देशांच्या डोम प्रणालींच्या प्रगत तंत्रांचा आढावा घेण्यात आला. या डोम उपाययोजनांमुळे भारताची सुरक्षा כातळी अधिक मजबूत होणार आहे.0
0
Report
रोहित पवार बोले भाजपा को महाराष्ट्र और देश में करार जवाब देंगे
Sangli, Maharashtra:अँकर - 90 लाख मतदारांना मतदान करू दिलं नाही,अशा मध्ये अनेक पद्धतीने मतदानापासून बाजूला ठेवलं,तरी देखील ममता बॅनर्जी यांनी चांगली लढत दिली,अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पश्चिम बंगालच्या भाजापा आघाडीवर दिली आहे.तसेच पश्चिम बंगाल,केरळ,तामिळनाडू या ठिकाणी अनेक प्रश्न पासून तेच लोक सत्तेत आहेत,तिथे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कुठेतरी वातावरण निर्माण झालं आणि केंद्रात आणि महाराष्ट्रात भाजपा सत्तेत आहे,त्यामुळ त्यांना आता जल्लोश करू द्या,पण येणारया निवडणुकीत महाराष्ट्र आणि देशातील जनता भाजपाला योग्य उत्तर देतील,असं विधान देखील आमदार रोहित पवार यांनी केला आहे,ते सांगलीच्या घोगाव या ठिकाणी बोलत होते.0
0
Report
Advertisement
वाशीम के किसानों के लिए खेतमार्गों के काम 350 से अधिक लंबित
Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:उन्हाळा संपायला अवघा एक महिना बाकी असताना वाशिम जिल्ह्यात ३५० हून अधिक शेतरस्त्यांची कामे अद्याप प्रलंबित आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाणे, मशागत करणे आणि पिकांची वाहतूक करणे अडचणीचे ठरत आहे.उन्हाळा हा रस्त्यांच्या कामांसाठी योग्य कालावधी मानला जातो, मात्र कामांना अपेक्षित गती मिळालेली नाही.पावसाळा जवळ येत असल्याने ही समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच शेतरस्त्यांची कामे पूर्ण करावीत,अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.0
0
Report
कळंब में आरक्षण उपवर्गीकरण के विरोध में भारी मोर्चा, तहसील कार्यालय तक पहुंचा
Dharashiv, Maharashtra:धाराशिव जिले के कलंब में आरक्षण उपवर्गीकरण के विरोध में आज भव्य मोर्चा निकाला गया। हजारों भीमर अनुयायियों ने गर्मी में भाग लेते हुए एक किलोमीटर से अधिक दूरी तय कर तहसील कार्यालय पर धावा बोला। डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक से शुरू हुआ मोर्चा शहर के प्रमुख मार्गों से होते हुए तहसील तक पहुंचा। इस दौरान उपविभागीय अधिकारी को निवेदन सौंपकर मांगें मानने पर जोर दिया गया, अन्यथा तीव्र आंदोलन की चेतावनी दी गई।0
0
Report
वाशीम शहर में शॉर्टसर्किट से घर में भीषण आग, फर्नीचर जलकर खाक; जान-माल सुरक्षित
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढत असून आगीच्या घटना घडत आहेत. आशातच वाशीम शहरातील लक्झरी बस स्टँडसमोरील एका घराला आज शॉर्टसर्किटामुळे भीषण आग लागल्याची घटना घडली. आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करून अग्निशमन दलाला माहिती दिली. काही वेळातच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. या आगीत घरातील फर्निचर व इतर साहित्य जळून खाक झाले असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.0
0
Report
Advertisement
पश्चिम बंगाल और तमिलनाडु के चुनाव परिणामों पर विशेषज्ञ विश्लेषण जारी
Nagpur, Maharashtra:पश्चिम बंगाल और तामिळनाडू मधील निकालांबाबत विश्लेषण केले आहे0
0
Report
पश्चिम बंगाल चुनाव: ममता बनर्जी की राजनीति ध्वस्त, बंगाल ने खेल खत्म किया
Amravati, Maharashtra:पश्चिम बंगालचे जे निकाल लागले ते देशाला आणि देशातील महिलांना अपेक्षित होते; ममता बॅनर्जींचा खेळ संपल, बंगालच्या लोकांनी हा खेळ संपवला. एवढ्या वर्षानंतर ममता बॅनर्जींचा खेळ संपल... बंगालच्या लोकांनी हा खेळ संपवला. ममता बॅनर्जींचा अहंकार तुटला महिलांच्या सुरक्षेबाबत त्या हलगर्जीपणा करत होत्या. जो भगव्याचा विरोध करेल त्याच्यासोबत या देशाचा एकही राज्य राहणार नाही. असे नवनीत राणा म्हणाले आहे.0
0
Report
गर्मी से कल्याण के काले तालाब में मछलियों की मौत, नागरिकों में चिंता
Kalyan, Maharashtra:कल्याण शहर के काला तालाब के किनारे मृत मछलियों का ढेर देखा गया। मछलियों की मौत का कारण अभी स्पष्ट नहीं है, लेकिन बढ़ती गर्मी के प्रभाव से मछलियों के मरने की प्राथमिक संभावना जताई जा रही है। रोज सुबह और शाम तालाब के पास मछलियों को खाना देने के लिए सैकड़ों लोग आते हैं; मृत मछलियों का यह दृश्य देखकर नागरिकों ने दुख व्यक्त किया।0
0
Report
Advertisement
मोदी-शाह ने महायुती की जीत पर बधाई दी, देश में विकास की राह
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी उद्योग मंत्री उदय सामंत सुनेत्रा वहिनी और कार्डीले दोघांचेही अभिनंदन महाराष्ट्रातल्या दोन्ही जागा महायुतीच्या निवडून आल्या, त्याबद्दल मतदारांचे आभार पश्चिम बंगालमध्ये ममता दिदींचा पराभव होणार ही काळ्या दगडावरची रेघ होती, यामध्ये काही नवल नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला विकासात्मक पुढे नेण्याचा जो निर्णय घेतला होता, आपला देश जागतिक पातळीवर पहिल्या 5 क्रमांकामध्ये आहे, याची प्रचिती पश्चिम बंगालमध्ये आली भाजप 400 पार झाली तर संविधान बदललं जाईल, असा फेक नरेटिव्ह लोकसभेच्या वेळी सेट करण्यात आला होता, त्यामुळे थोडा फार फटका बसला पण आता पश्चिम बंगालमधील लोकांच्या ते लक्षात आलं, त्यामुळे तिथे असा रिझल्ट आता लागला या यशाबद्दल माझ्याकडून, माझ्या पक्षाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांचे मनःपूर्वक अभिनंदन तामिळनाडू का मतदारांचा कौल आहे... कोणाला जिंकवायचं, कोणाला मुख्यमंत्री करायचं, कोणाला पाडायचं हे जनता ठरवत असते एका कलाकाराला मतदानातून न्याय मिळाला याबद्दल त्यांचं अभिनंदन पुणे घटना नराधमाला फाशीची शिक्षा दिली पाहिजे ही आमची सर्वांची भूमिका आहे अशी कीड कुठेही निर्माण होऊ नये असा आदर्श निर्माण केला पाहिजे अशा अपराधिक वृत्तीला चाप बसला पाहिजे दोन राज्यात भाजपची सत्ता भाजपला मिळाल्या दोन्ही राज्यांमध्ये विकासाला मतदान झालं इथं व्यक्तिमत्वाला मतदान झालं आहे, मतदानाची आकडेवारी बघितली तर एनडीए आणि भाजप मतदानाच्या आकडेवारी पुढे आहे हेच आजच्या निवडणुकीच्या निकालामधून सिद्ध झालं NDA 400 पार 2029 मध्ये 400 चा आकडा पार होईल का हे मला माहित नाही पश्चिम बंगालमधील सत्ता भाजपने उलथवली, त्याव Bal Narendra Modi आणि अमित शहा यांचं अभिनंदन0
0
Report
अक्कलकोट-गाणगापूर महामार्ग पर ST बस-डंपर दुर्घटना, दो की मौत, कई घायल
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - अक्कलकोट गाणगापूर महामार्गावर एसटी बस आणि डंपरचा जोरदार अपघात - अक्कलकोट गाणगापूर महामार्गावर एसटी बस आणि डंपर मध्ये भीषण अपघात, अपघातामध्ये दोघेजण जागीच ठार - अक्कलकोट तालुक्यातील दुधनी जवळील रुद्देवाडी गावाजवळ झाला भीषण अपघात - अक्कलकोटहून गाणगापूर कडे जाणाऱ्या बसला मुरूमने भरलेल्या टँकरने जोरदार धडक दिली. - एसटी बसला धडक दिल्यानंतर डंपरने घेतला पेट - धडक दिल्यामुळे एसटी बसच्या पुढच्या बाजूचा मोठं नुकसान, अनेक प्रवासी जखमी - या झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती तर जखमींना अक्कलकोट येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं - दक्षिण अक्कलकोट पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल0
0
Report
चमकदार आम में रसायन का खतरा: खरीदी से पहले पानी में डुबोकर पहचानें
Ratnagiri, Maharashtra:सावधान! बाजारातला पिवळधमक आंबा ठरू शकतो विष; असा ओळखा खरा आंबा! आंबा सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झालाय. पण तुम्ही जो आंबा घर नेताय, तो नैसर्गिकरीत्या पिकलेला आहे की रसायनांनी? जास्त नफा कमवण्यासाठी काही व्यापारी कैल्शियम कार्बाइड आणि घातक स्प्रेचा वापर करून आंबा पिकवत आहेत. हा चकचकीत दिसणारा आंबा तुमच्या शरीरात विष कालवू शकतो. त्यामुळे आंबा खरेदी करताना तो पाण्यात टाकून पाहा; जर तो तरंगला, तर समजा तो रसायनांनी पिकवलेला आहे. याबाबत अधिक माहिती देतायत कृषी तज्ज्ञ मिथुन पाटील कृषी तज्ज्ञ खरवते कृषी महाविद्यालय.0
0
Report
Advertisement
