445001
यवतमाळ : वणीत मनसे नेते राजु उंबरकर यांनी शक्तिप्रदर्शन करीत भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी विधानसभेसाठी मनसे नेते राजु उंबरकर यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. चौथ्यांदा ते नशीब आजमवित आहे. यावेळी शहरातून भव्य रैली काढण्यात आली. वणीच्या भाजप आमदारांनी कास्तकारांच्या टाळूवरील लोणी खाल्ले आहे, युवक, महिला, कास्तकारांना सत्तेतील पक्ष आणि विरोधकांनी वाऱ्यावर सोडून गोंधळ घातल्याने जनता यावेळी मनसेला साथ देईल असा विश्वास राजु उंबरकर यांनी व्यक्त केला.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
मालेगाव में पति ने पत्नी की निर्घृण हत्या, आरोपी गिरफ्तार
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरात भर रस्त्यात पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून संपूर्ण शहर हादरले आहे. पुष्पा विठ्ठल वाघ असे मृत महिलेचे नाव आहे.या प्रकरणी आरोपी पती विठ्ठल वाघ याला पोलिसांनी अटक केली आहे.ही घटना मालेगाव येथील पोस्ट ऑफिससमोर घडली.अनैतिक संबंधांच्या संशयातून पतीने पत्नीची हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.घटनेची माहिती मिळताच मालेगाव शहर पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.0
0
Report
मालेगांव में जलसंकट गहराया: 25-30 गांवों में पानी के टैंकर से आपूर्ति
Nashik, Maharashtra:नाशिक जिले में मालेगांवचा पारा 43 अंशावर पोहचला असून तालुक्यातील माळमाथा परिसरातील 25 ते 30 गावात भीषण पाणी टंचाई असून कुठे एक महिन्यात तर कुठे 15 दिवसातून पाणी येत असल्याने ग्रामस्थ पाण्याच्या टाकीवर चढून आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला। शहरात आणि ग्रामीण भागात सारखीच पाणीपट्टी असली तरी पाणी पुरवठा मात्र सारखा केला जात नाही। तशीच आता जिल्ह्यातील पाण्याची परिस्थिती झाली असून 40 गावे, 87 वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे। मालेगाव शहर, तालुक्याला पाणी पुरवठा करणारे गिरणा, हरणबारी धरणाची पाण्याची पातळी देखील खालावली आहे। चौपाल: विशाल मोरे to शेतकरी... ग्रामस्थ0
0
Report
विदर्भ में भीषण गर्मी, नागपुर के विभाग ने ऑरेंज अलर्ट जारी किया
Nagpur, Maharashtra:नागपूर यंदाचा उन्हाळा विदर्भ होरपळणार अकोला, अमरावती और वर्धाला उष्णतेचा 24 तासासाठी ऑरेंज अलर्ट... आजही सूर्य पुन्हा होरपळवणार.... 24 तासानंतर वर्धा, यवतमाळ और चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता.. 29 तारखेला तापमानत थोडी घट होणार ..त्यामुळे उष्णतेपासून थोडा दिलासा मिळेल मात्र मे महिन्यात पुन्हा उष्ण दिवस जास्त राहण्याची नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचे तज्ञ प्रवीण कुमार यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधीनी0
0
Report
Advertisement
रत्नागिरी में शादी से लौटते समय भीषण हादसा; दो युवकों की मौत
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीत लग्नाहून परतताना भीषण अपघात.. मोबाईल बॅटरीच्या स्फोटाने दोघांचा घेतला बळी.. पांगरी वळणावर दुचाकी दरीत कोसळली...हातखंबा बौद्धवाडीवर शोककळा.. अँकर.. रत्नागिरीच्या पांगरी येथे एक थरारक आणि दुर्दैवी अपघात घडला आहे. देवरुख येथील लग्न सोहळा आटोपून घरी परतणाऱ्या तरुणांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला असून, यामध्ये हातखंबा येथील दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे.. चालत्या दुचाकीवर असताना मोबाईलच्या बॅटरीचा अचानक स्फोट झाला..यामुळे चालकाचा ताबा सुटला आणि दुचाकी थेट पुलाच्या कठड्याला धडकून १७ फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात विकास कांबळे आणि सुमित कांबळे या दोन तरुणांनी आपला जीव गमावला आहे,तर एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.. लग्नाचा आनंदाचा क्षण या तरुणांच्या आयुष्यातील अखेरचा ठरल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे..0
0
Report
वाशिम के दुबळवेल में जलसंकट: मॉर्चे से प्रशासन पर ठोस कदम की मांग
Washim, Maharashtra:व Washim: अँकर:वाढत्या तापमानामुळे जलस्रोतांची पातळी झपाट्याने खालावत असून वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात काही गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विशेषतः दुबळवेल येथील ग्रामस्थांना या समस्येचा मोठा फटका बसत आहे. पाणीटंचाईची समस्या घेऊन दुबळवेल गावातील नागरिकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर घागर मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले. गावात तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मुख्य मागणी यावेळी करण्यात आली. तसेच, गावातून वाहणाऱ्या काटेपूर्णा नदीवरील प्रलंबित धरण प्रकल्प तात्काळ सुरू करावा, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली. मोर्चादरम्यान महिलांचा मोठा सहभाग दिसून आला. पाणीटंचाईमुळे दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होत असल्याची व्यथा त्यांनी मांडली. काही महिलांनी तर पाणीअभावी मुलांच्या विवाह जुळण्यात अडचणी येत असल्याची कैफियत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांसमोर व्यक्त केली. प्रशासनाने लवकरात लवकर ठोस निर्णय घेऊन धरणाचे काम पुन्हा सुरू करावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असेही इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या मोर्चातील ग्रामस्थांशी पाणीटंचाईच्या संदर्भात संवाद साधला आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी.0
0
Report
विवाद बढ़ा: नवनीत राणा बनाम विजय वडेट्टीवार, रवि राणा ने दी कड़ी चेतावनी
Amravati, Maharashtra:पाच फाईल आहे ही बातचीत नागपूरात नवनीत राणा आणि विजय वडेट्टीवार यांच्यात सुरू असलेल्या वादाची कहाणी आहे. आमदार रवी राणा यांच्या कडून विजय समजपणाचं वक्तव्य करण्यात आलं. पती महिलांबद्दल बोलणं महाराष्ट्राची संस्कृती नाही असं रवी राणा यांनी म्हटलं आहे. या वादात नवनीत राणा यांच्या वर विजय वडेट्टीवार यांची टीका झाली, ज्यावर नवनीत राणा यांनी उत्तर दिले; त्या सी ग्रेडच्या पॉप्युलर हिरोईन असल्याचं म्हटलं गेलं. रवी राणा यांनी देखील विजय वडेट्टीवार यांना खडे बोल सुनावले आणि महिलांबद्दल अभद्र प्रतिक्रिया टाळण्याचा सल्ला दिला. हा वाद राजकारणातून वैयक्तिक टीका मर्यादेच्या पार जाऊन पोहोचला असून माहिती पाहण्यासाठी झी २४ तासचा स्पेशल रिपोर्ट दाखवत आहे.0
0
Report
Advertisement
सोलापूर के कोंडी गांव के मुख्य मार्ग पर गड्ढे, ग्रामीण परेशान
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी गावातील मुख्य रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे ग्रामस्थ त्रस्त - सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी गावातील रस्त्यांची दुरावस्था - सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरून कोंडी गावात येताना मुख्य रस्तावरील खड्यामुळे पंचक्रोशीतील नागरिकांना करावी लागतेय कसरत - कोंडी गावातील रस्त्याला लागूनच गटाराची व्यवस्था असल्यामुळे खड्ड्यांमुळे पाण्याचा गटारीत पडल्याच्या घटना समोर - गावातील अंतर्गत रस्ते देखील मोठ्या प्रमाणात खराब झाल्या असून लवकरच दुरुस्ती करण्याची ग्रामस्थांची मागणी याविषयीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी....0
0
Report
लासलगाव में 42.6°C तापमान, पोल्ट्री उद्योग पर भारी असर
Lasalgaon, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील थंड हवामानासाठी ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यात यंदा उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे लासलगाव येथे गेल्या 13 एप्रिलपासून कमाल तापमान सतत 40 अंश सेल्सिअसच्या वर असून आज तापमानाने 42.6 अंश सेल्सिअसचा उच्चांक गाठला आहे या तीव्र उष्णतेचा फटका पोल्ट्री व्यवसायाला बसत आहे वाढत्या तापमानामुळे कोंबड्यांच्या शरीरातील प्रतिकारशक्ती (इम्युनिटी) कमी होत असून त्याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे उष्णतेमुळे कोंबड्यांचे अन्न व पाणी घेण्याचे प्रमाण घटले असून त्यामुळे त्यांची वाढ मंदावते आहे याशिवाय, उष्माघातामुळे कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढल्याने पोल्ट्री व्यावसायिक चिंतेत वाढ झाली आहे0
0
Report
कल्याण के रामदास वाड़ी में गणेश मंदिर दानपेटी से चोरी, सीसीटीवी में कैद
Kalyan, Maharashtra:कल्याण के रामदास वाड़ी क्षेत्र के गणेश मंदिर की दानपेटी पर अज्ञात चोर ने डल्ला मारा. घटना सुबह के समय हुई और चोर ซีसीटीवी कैमरे में कैद हो गया. यह सीसीटीवी वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो गया.0
0
Report
Advertisement
कोल्हापुर में देवेंद्र फडणवीस का पुतला जलाने के विरोध में आंदोलन, पुलिस से झड़प
Kolhapur, Maharashtra:गृहमंत्री देवेंद्र फडणवीस और शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात कोल्हापुरात करण्यात आलेल्या आंदोलनात आंदोलक आणि पोलिसांची जोरदार झटापट पाहायला मिळाली. पुरोगामी संघटनांच्यावतीने शहरातील बिंदू चौकात आमदार संजय गायकवाड यांच्यावर दखलपात्र पुन्हा दाखल न करणाऱ्या पोलिसांच्या विरोधात आंदोलन पुकारलं होते. या आंदोलनात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळण्यात येणार होता. त्यामुळे सकाळपासूनच पोलिसांनी बिंदू चौकात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. तरीही आंदोलकांनी बिंदू चौकात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतीकात्मक सुद्धा आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी पुतळा आणलेल्या कार्यकर्त्यावर झडप टाकून त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलन आणि पोलिसात जोरदार झटापट पाहायला मिळाली.. यावेळी पोलिसांनी पुतळा काढून घेऊन आंदोलन करणाऱ्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. लोकशाही पद्धतीने आंदोलन करत असताना पोलिस अशा पद्धतीने बाळाचा वापर करत असतील तर ते योग्य नाही अशी भूमिका यावेळी आंदोलकांनी मांडली.0
0
Report
विदर्भ में ऊष्णते की लहर, अकोला देश का सबसे गर्म शहर बना
Akola, Maharashtra:विदर्भात उष्णतेची लाट आज सलग चौथ्या दिवशी ही कायम आहे, अकोल्याच्या तापमानाने काल देशातील सर्वाधिक उष्ण शहर म्हणून नोंद केली. याचा आढावा घेतला आहे आमचे अकोल्याचे प्रतिनिधी जयेश जगड यांनी.0
0
Report
भंडारा में कृषि विक्रेताओं का अघोषित बंद, किसानों को खेती उपकरण खरीद में भारी मुश्किल
Bhandara, Maharashtra:आज पासून कृषी विक्रेत्यांचे बेमुदत बंद भंडारा जिल्ह्यातील कृषी केंद्र हे पूर्णपणे बंद असून याचा फटका आता शेतकऱ्यांना बसत आहे. आजपासून संपूर्ण राज्यामध्ये कृषी केंद्र विक्रेत्यांनी बेमुदत बंद फुकारलेला आहे. याचा फटका आता भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसत आहे. कृषी विक्रेतेना रासायनिक खतासोबत अन्य औषधे घेण्याची तंबी ही रासायनिक खत पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून केली जाते मात्र शेतकऱ्यांना त्या औषधांची गरज नसल्याने त्या औषधी केंद्रात पडून राहतात. याचा आर्थिक भूदड विक्रेत्यांवर पडतो त्यामुळे अशा अनेक मागण्या घेऊन आजपासून कृषी विक्रेतेांनी बेमुदत बंद फुकारला आहे. आता उन्हाळी धान पीक लागवड करण्यात आली असून शेतकऱ्यांना शेतीउपयोगी साहित्य कसे खरेदी करावा असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.0
0
Report
Advertisement
संघमनर में गडगे बाबा के कथित कारनामे: नया वीडियो वायरल, पुलिस मामला दर्ज
Shirdi, Maharashtra:Sangmner News Flash भोंदू राजेंद्र गडगे याचा पुन्हा नवीन व्हिडिओ समोर... भोंदू गडगे याला डायरेक्ट लिव्हरमधलं इन्फेक्शन दिसलं... संगमनेर तालुक्यातील दत्तधामच्या गडगेबाबाचे कारनामे उघड... भोंदू गडगे याने भक्तावर मंत्र टाकला आणि भक्ताला झालेलं इन्फेक्शन खेचून घेतलं... दत्त प्रभूंच्या शक्तीने कमाल केलेली आहे , घरातील सदस्यांच्या मनामधे प्रवेश केलेला आहे आणि मनातील कपाट पूर्णपणे खोललेले आहे , भोंदू गडगे याला भाविकांच्या मनातलं समजलं... भोंदू गडगेयाच्या कारनाम्याचा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.... गडगेवर संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल... गेल्या नऊ दिवसांपासून गडगे पोलीस कोठडीत... गडगेयाच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता पोलीस चौकशीच्या रडारवर.... संगमनेर तालुका पोलीस गडगेयाची आणखी पोलीस कोठडी मागणार... कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष....0
0
Report
कृषि विक्रेताओं के हड़ताल से किसानों को बड़ा झटका, दुकाने बंद
Shirur, Maharashtra:राज्यातील कृषी विक्रेते आजपासून बेमुदत संपावर गेले असून राज्यातील जवळपास 85 हजार खते औषधे विक्रीची दुकाने बंद झाल्याने याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी कृषी विक्रेत्यांनी हा संप पुकारला असून यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री कृषी मंत्री कृषी आयुक्त आणि संघटनेचे पदाधिकारी यांच्यात उद्या महत्त्वाची बैठक होणार आहे त्यामुळे उद्या होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागलंय. या संपाचा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय याचाच शिरूर तालुक्यातील जांबूत मधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी.0
0
Report
सातारा के मंत्री जयकुमार गोरे ने विरोधियों पर करारा तंज, फलटण की राजनीति गर्म
Satara, Maharashtra:सातरा-सातारंयातील वाईमध्ये झालेल्या नागरी सत्कार सोहळ्यात मंत्री जयकुमार गोरे यांनी जोरदार राजकीय टोलेबाजी करत विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. विशेष म्हणजे, मकरंद आबांच्या बालेकिल्ल्यातूनच त्यांनी फलटणच्या दिशेने राजकीय निशाणा साधत वातावरण तापवलं. जयकुमार गोरे म्हणाले, “मी इथे कोणाची जिरवायला आलो नाही, तर आमच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आलो आहे. पण कोणी उगाच उचकावण्याचा प्रयत्न केला, तर उत्तर देण्याची ताकद आमच्यात आहे.” विरोधकांकडून होत असलेल्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, “कोणाच्या नादाला लागू नका. आम्ही कुणाच्या वाट्याला जात नाही, पण आमच्या नादी लागल्यास सोडत नाही.” तसेच, यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा दाखला देत टीका करणाऱ्यांवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “जेव्हा आमच्यावर अन्याय झाला, तेव्हा कुठे होते हे विचार?” असा थेट सवाल त्यांनी केला. आपल्या राजकीय प्रवासातील संघर्षांचा उल्लेख करत गोरे यांनी सांगितलं की, “सामान्य कुटुुंबातून येऊन संघर्ष करत मी इथपर्यंत पोहोचलो. पण मला अडचणीत आणण्यासाठी अनेक प्रयत्न झाले.” या सभेतून जयकुमार गोरे यांनी फलटणच्या राजकीय नेतृत्वावर अप्रत्यक्षपणे टीका करत पुढील राजकीय समीकरणांची चुणूक दाखवली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता व्यक्त केली जाते.0
0
Report
Advertisement
