445001
यवतमाळ : वणीत मनसे नेते राजु उंबरकर यांनी शक्तिप्रदर्शन करीत भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी विधानसभेसाठी मनसे नेते राजु उंबरकर यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. चौथ्यांदा ते नशीब आजमवित आहे. यावेळी शहरातून भव्य रैली काढण्यात आली. वणीच्या भाजप आमदारांनी कास्तकारांच्या टाळूवरील लोणी खाल्ले आहे, युवक, महिला, कास्तकारांना सत्तेतील पक्ष आणि विरोधकांनी वाऱ्यावर सोडून गोंधळ घातल्याने जनता यावेळी मनसेला साथ देईल असा विश्वास राजु उंबरकर यांनी व्यक्त केला.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
रत्नागिरी में तेज हवाओं के कारण पेड़ गिरा, घर और चार पहिया वाहन क्षतिग्रस्त
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- वेगवान वाऱ्यामुळे घरावर कोसळलं झाड रत्नागिरी शहरा नजीकच्या आंबेशेत रोडवरील घटना संपदा डोंगरे यांच्या घरावर कोसळलं झाड वडाचे झाड कोसळल्याने घराचं पूर्णतः नुकसान घराच्या बाजूला उभ्या असलेल्या चार चाकी गाडीवरती सुद्धा कोसळलं झाड चार चाकी गाडी दबली गेली झाडाखाली ग्रामस्थ आणि प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी सुदैवाने कुठलीही जीवित हानी नाही0
0
Report
पनवेल में भारी बारिश, शिवाजी चौक पानी में डूबा, सड़कों पर भीषण पानी
Navi Mumbai, Maharashtra:पणवेल में पहाटे से मुसलधार बारिश।पणवेल स्थित छत्रपति शिवाजी चौक परिसर गहरा पानी में डूबा गया।पणवेल की सड़कों पर नदी-सी स्थिति हो गई।वाहन चालक पानी में से मार्ग निकालते समय मुश्किलों का सामना कर रहे हैं।0
0
Report
पुणे के जुन्नर में भारी बारिश से पहाड़ी ढहकर सड़क अवरुद्ध, यातायात ठप
Barav, Maharashtra:उत्तर पुणे जिल्ह्यात रात्रीपासून पवसाचा हाहाकार पाहायला मिळतोय. मुसळधार पावसामुळे जुन्नर तालुक्यातील इंगळून-हातवीज परिसरामध्ये डोंगराची दरड थेट रस्त्यावर कोसळली आहे. या भीषण दुर्घटनेमुळे अनेक गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला असून, परिसरातील वाहतूक ठप्प झाली आहे. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र वाहतूक पूर्णपणे खोळंबल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. जुन्नरच्या या दुर्गम आणि आदिवासी भागात अद्यापही पावसाचा जोर ओसरलेला नाही. मुसळधार बरसणाऱ्या या पावसामुळे हाताशी आलेल्या भातशेतीचंही अतोनात नुकसान झालं आहे. त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडलाय. प्रशासन घटनास्थळी पोहोचून रस्ता मोकळा करण्याचे प्रयत्न कधी सुरू करणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय.0
0
Report
Advertisement
नागोठणे में अंबा नदी का भीषण बाढ़, शहर डूबा, व्यापारी आहत
Chendhare, Maharashtra:नागोठणे के पास अंबा नदी फिर से भारी बाढ़ की चपेट में आ गई है। नदी ने खतरे की सीमा पार कर दी है जिससे नागोठणे शहर डूब गया है। शहर के एसटी बस स्टेशन, मुख्य बाजार, मच्छीमार्केट सहित कई निचले हिस्से जलमय हो गए हैं। बाढ़ के पानी ने दुकानों में प्रवेश कर व्यापारीयों को बड़े पैमाने पर आर्थिक नुकसान पहुँचाया है। कई जगह जनजीवन प्रभावित हुआ है और नागरिकों में भय का वातावरण है। प्रशासन स्थिति पर नजर रख रहा है और नागरिकों से सतर्क रहने का अनुरोध किया गया है। अंबा नदी की जलस्तर बढ़ने से नागोठणेकरों की चिंता और बढ़ गई है।0
0
Report
चाकन में भारी बारिश से हाईवे पर पानी भर गया, ट्रैफिक जाम
Shirur, Maharashtra:चाकणमें पावसाचा फटका; पुणे-नाशिक महामार्गासह पुन्हा साचले पाणी, चाकण शहरासह औद्योगिक क्षेत्रात वाहतूक कोंडी मुसळधार पावसामुळे पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण परिसरात पुन्हा रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहन चालक जीवावर उदार होऊन महामार्गावर साचलेल्या पाण्यातून गाड्या चालवताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी म्हणजे सोमवारी या पुणे नाशिक महामार्गावर पाणी साचल्याने याच ठिकाणी सुमारे दहा तास वाहने अडकून पडली होती व दोनच दिवसात आज पुन्हा या ठिकाणी महामार्गावर पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनांचा वेग मंदावला असून पुणे-नाशिक महामार्ग, चाकण-तळेगाव मार्ग आणि औद्योगिक परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. कामगार, मालवाहतूक आणि प्रवाशांना याचा मोठा फटका बसत असून अनेक वाहने रस्त्यात अडकून पडली आहेत0
0
Report
गडचिरोली के आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय मार्ग पर भारी वाहनों के लिए रोक, 31 अक्टूबर तक बंद रहेगा
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्हा प्रशासनावर नामुष्कीची वेळ, सलग सात वर्षे निर्माणाधिन असलेल्या आलापल्ली -सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा एकदा जड वाहतुकीस बंदी, 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहने बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आँकर: मागील सात वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग निर्माणाधीन आहे. दरवर्षी पावसाळ्यात हा महामार्ग वाहनचालकांसाठी जीवघेणा आणि दलदलीचा ठरला आहे. यंदाही जिल्हा प्रशासनावर या महामार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याची नामुष्की ओढवली आहे. या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 सी वर सुरू असलेल्या बांधकामामुळे पावसाळ्यातील संभाव्य धोके लक्षात घेता 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतूक थांबवण्यात आली आहे. आपत्कालीन सेवा, प्रवासी बस ,पाणीपरवठा, पोलीस, अन्न व औषध प्रशासन, महावितरण, दूरसंचार ,आरोग्य विभाग या वाहनांना यातून वगळण्यात आले. पहिल्याच पावसात हा महामार्ग ठीकठिकाणी अवरुद्ध झाला होता. चिखल झाल्याने आणि पर्यायी रस्ता वाहून गेल्यामुळे ठिकठिकाणी वाहने अडकून पडली होती. यंदाही दीर्घकाळ हा मार्ग अवजड वाहनांसाठी बंद राहणार आहे.0
0
Report
Advertisement
पुणे के आंबेगांव में बारिश से खेत-खेत बाढ़, फसलें डूबीं
Shirur, Maharashtra:उत्तर पुणे जिल्ह्यात रात्रीपासून वरुणराजाने जोरदार बॅटिंग केली आहे. शिरूर, आंबेगाव, खेड आणि जुन्नर तालुक्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला असून, संपूर्ण शेतशिवार पाण्याखाली गेले आहे. अनेक ठिकाणी शेतांना अक्षरशः तळ्याचे स्वरूप आले असून, नव्याने केलेली पेरणी आणि काढणीला आलेली पिके पूर्णपणे वाया गेली आहेत. या परिसरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे तर अनेक शेतकऱ्यांच्या घरातही पुराचे पाणी शिरला आहे, पुरात झालेल्या नुकसानीचा थेट आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी.0
0
Report
राजदेरवाडी में पहाड़ी से पत्थर गिरा, 52 वर्षीय इंदूबाई देवरे की मौत
Chandvad, Maharashtra:अँकर-नाशिकच्या चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी येथे आज पहाटे अत्यंत दुर्दैवी घटना घडली. इंदुबाई संतोष देवरे (वय ५२, रा. दरेगाव) या नातेवाईकांकडे राजदेरवाडी येथे आल्या होत्या. पहाटे प्रातर्विधीसाठी घराबाहेर गेल्या असता, डोंगरावरून अचानक मोठा दगड कोसळून त्यांच्या अंगावर पडला. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या. स्थानिकांनी तत्काळ त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या अचानक घडलेल्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून देवरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांकडून घटनेची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.या परिसरात सध्या पावसाची सारखी रिप रिप सुरू असल्याने डोंगरावरून माती दगड येत असतात त्यातूनच ही घटना घडल्याचे बोलले जात आहे0
0
Report
अमरावती से पंढरपूर: 50 वारकरी साइकिल रैली में महिलाओं सहित 600 किमी यात्रा
Washim, Maharashtra:अँकर:आषाढी एकादशी निमित्त अमरावती सायकल असोसिएशनच्या वतीने 50वारकरी सायकलने पंढरपूर वारीसाठी निघाले आहेत.यंदा या सायकल रॅलीचा चौथं वर्ष असून दिवसेंदिवस सायकलवारीमध्ये वारकऱ्याची संख्या वाढत आहे.या वारीत13महिलांसह 40 ते 80 वयोगटातील वारकऱ्यांचा समावेश आहे.अमरावतीहून 7 जुलै रोजी निघालेल्या या वारकऱ्यांनी रात्री वाशिमच्या मुक्कामानंतर आज पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत.दररोज 100 ते 120 किलोमीटर प्रवास करत हे वारकरी 600 किलोमीटर अंतर पार करून 12 जुलै रोजी पंढरपूरला पोहोचणार आहेत.पर्यावरण संवर्धन आणि निरोगी जीवनाचा संदेश देणारी ही सायकल वारी मागील चार वर्षांपासून सुरू असल्याचे वारकरी सांगत आहेत。0
0
Report
Advertisement
सातारा जिले में भारी बारिश से बाढ़, भू-स्खलन और नदी-घाटों पर जलभराव
Satara, Maharashtra:सातारा -गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे, कृष्णा आणि वेण्णा नदीच्या संगम असलेल्या संगम माहुली येथील छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या समाधीला पुराच्या पाण्याने वेढा दिला है त्याचबरोबर काशीविश्वेश्वर मंदिराच्या पायरीला देखील पाणी लागले आहे. एकूणच सातारा जिल्ह्याला पावसाने झोडपून काढून जनजीवन देखील विस्कळीत झालेले आहे, अनेक ठिकाणी घरांची पडझड तर काही ठिकाणी जनावरे देखील दगावली आहेत, घाटमाथा परिसरात दरड कोसळली आहे त्याचबरोबर रस्ते खचले आहेत, अनेक गावात भूस्खलन झाले आहे, एकूणच जिल्ह्यातील याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी....0
0
Report
मूसलाधार बारिश से वांगणी-बदलापूर का राज्य मार्ग बंद, यातायात प्रभावित
Ambernath, Maharashtra:मुसळधार पावसामुळे वांगणी-बदलापूर दरम्यान राज्य महामार्ग बंद काजगाव जवळ राज्य महामार्गावर पाणीच पाणी उल्हास नदी ओव्हर फ्लो0
0
Report
अहिल्यानगर पुलिस ने गैंग्स के खिलाफ कार्रवाई कर 68 सराईत अपराधियों को तड़ीपार किया
Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाने जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्या और सराईत गुन्हेगारांविरुद्ध कार्रवाई मोडवर येत, झिरो टॉलरन्स धोरण स्वीकारले आहे। राहाता, शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर, अकोले, नेवासा यासह श्रीरामपूर पोलीस उपविभागातील १२ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ६८ सराईत गुन्हेगारांना हद्दपार म्हणजेच तडीपार केल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दिलीय.0
0
Report
Advertisement
कोल्हापुर में कसारी नदी का पानी राजापूर मार्ग पर, ड्राइवर पानी में वाहन पार कर रहे
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिले के पन्हाळा तालुक्यात असणाऱ्या कासारी नदीचे पाणी कोल्हापूर राजापूर राज्य मार्गावर आल आहे. त्यामुळे वाहनचालक याच पाण्यातून वाट काढत पुढे जात आहेत. गेल्या तीन दिवासांपासून या मार्गावर पाणी असल्याने वाहतुकीला काही प्रमाणात अडचणी येत आहेत. ज्यांना पाण्याचा अंदाज येत नाहीत त्याचा अपघात देखील घडत आहेत. हीच दृष्ये कॅमेरात कैद झाली आहेत.. याच ठिकाणावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.0
0
Report
बारिश से सिन्नर के समृद्धि महामार्ग किनारे प्राकृतिक झरने लोगों को आकर्षित कर रहे हैं
Sinnar, Maharashtra:अँकर : नाशिक जिल्ह्यात सुरूलेल्या संततधार पावसामुळे सर्वत्र धबधबे प्रवाहित झाले असून सिन्नर तालुक्यातील समृद्धी महामार्गालगत अनेक ठिकाणी नैसर्गिक धबधबे वाहू लागले आहेत. रस्त्याच्या कडेला कोसळणारे हे मनमोहक धबधबे वाहनधारक आणि प्रवाशांचे विशेष आकर्षण ठरत आहेत. समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना निसर्गाचे हे मोहक रूप अनुभवता येत असल्यून प्रवासात नयनरम्य दृश्यांचा आनंद घेत आहेत. सततच्या पावसामुळे सिन्नर परिसरातील हा निसर्गरम्य नजारा सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.0
0
Report
बारिश से बदला चिखलदार घाट: पर्यटक जान जोखिम में डालकर फोटोग्राफी
Amravati, Maharashtra:धक्कादायक, चिखलदऱ्यात पर्यटकांची जीवघेणी फोटोग्राफी; नुसतं धाडस कशाला गेल्या आठ ते दहा दिवसांपासून चिखलदर्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे त्यामुळे पर्यटक चिखदऱ्यात मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. सध्या चिखलदरा पर्यटकांनी हाऊसफुल झालं असल्याच पाहायला मिळत आहे तर काही पर्यटक हुल्लडबाजी करत असल्याच पाहायला मिळत आहे तर काही अतीउत्साही पर्यटक चिखलदऱ्यातील गावीलगड शेजारी असलेल्या पॉईंटवर बॅरिकेट नसलेल्या ठिकाणी टेकडीच्या काठावर जाऊन आपला जीव धोक्यात टाकून जीवघेणी फोटोग्राफी करत आहे. तर काही पर्यटक किल्ल्याच्या भिंतीवर अगदी काठावर जाऊन फोटो काढत आहे त्यामुळे हे नुसतं धाडस कशाला असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला0
0
Report
Advertisement
