445001
यवतमाळ : वणीत मनसे नेते राजु उंबरकर यांनी शक्तिप्रदर्शन करीत भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी विधानसभेसाठी मनसे नेते राजु उंबरकर यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. चौथ्यांदा ते नशीब आजमवित आहे. यावेळी शहरातून भव्य रैली काढण्यात आली. वणीच्या भाजप आमदारांनी कास्तकारांच्या टाळूवरील लोणी खाल्ले आहे, युवक, महिला, कास्तकारांना सत्तेतील पक्ष आणि विरोधकांनी वाऱ्यावर सोडून गोंधळ घातल्याने जनता यावेळी मनसेला साथ देईल असा विश्वास राजु उंबरकर यांनी व्यक्त केला.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
बार्शीटाकळी नगरपालिका में शिवसेना प्रवेश से siyasi हलचल
Akola, Maharashtra:barshi talaki nagarpalikasheel Kongres aani Rashtriya Congress (Ajit Pawar ghat) yanna motha rajakiya dhakka basla aahe. BarshiTakali nagarpalikasheel Kongres, Rashtriya Congress (Ajit Pawar ghat) tatha chaar apaksh nagarsevakanni Eknath Shinde-yachya Shivsaena-t jhaahir pravesh kelaa aahe. vishesh mhanje pravesh karanyaara nagarsevakankam Nav Muslim nagarsevakancha samavesh aahe ya ghadamodich rajakiya vartulaat mothi charcha suru zali aahe. rajyache upmukhyamantri tatha Shiv Sena pakshpramukh Eknath Shinde yanchya netreatevavar vishwas vyakt karat BarshiTalaki nagarpalikasheel 10 nagarsevakani Shivsaena-t pravesh kelaa. Mumbaiatil Nandanvan ya shasakiy nivasthi sathi ha pravesh sohala paraal. Akola jillha Shiv Sena vishesh prabhari Lalitbhau Vankhade aani jillapremukh Chandrashekhar Pandey Guruji yanchya margdarshanakhale ha pakshapraavesh kele. ya praveshamule BarshiTakali-cha sthanik rajkaranat Shivsaena-chi takad jhaalaki manta aahe. Aagami nirvadnukanchya parashvabhoomivar ha pakshapraavesh mahatvacha manla jato aani Kongres aani Rashtriya Congress (Ajit Pawar ghat) yanchya sathi ha motha dhakka aalyachi charcha rajakiya vartulata raangli aahe.0
0
Report
जायकवाडी ड्रम का पानी पीने के लिए आरक्षित; 28% भंडार, उद्योगों पर जल कटौती संभव
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. सोमवारी झालेल्या ऑनलाइनबैठकीतही त्यावर अंमल करण्याच्या सूचना राज्याच्या मुख्य सचिवांनी विभागीय प्रशासनाला दिल्या. जायकवाडीतून पाण्याचे सगळे आवर्तन बंद केले असून उद्योगांची पाणी कपात भविष्यातील परिस्थितीवर अवलंबून असे प्रशासनाने सांगितले.. जायकवाडी धरणात सध्या 28% साठा आहे पाऊस आला तर साठ्यात वाढ होईल त्यामुळे संकट टळेल असा विश्वासही व्यक्त करण्यात आला..0
0
Report
अमरावती विधान परिषद चुनाव में सपकाळ ने पैसे की देवाण-घेवाण पर कड़ा आरोप लगाया
Akola, Maharashtra:अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. अमरावती विधान परिषद निवडणुकित घोडेबाजार सुरू असून मोठ्या प्रमाणात पैशांची देवाणघेवाण होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. पातूर नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेनंतर ते माध्यमांशी बोलत होते.सत्ताधाऱ्यांनी कोणतेही विकासकाम केले नसून पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचा प्रभाव मतदारांवर पडत नसल्याने पैसे वाटपाचा मार्ग स्वीकारला असल्याची टीका सपकाळ यांनी केली आहे.काँग्रेसमध्ये कोणतीही नाराजी नसून पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी करण्यात आल्याच्या चर्चा केवळ अफवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.अमरावती विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे दोन आणि वंचित बहुजन आघाडीचा एक उमेदवार रिंगणात असून मित्रपक्ष म्हणून दोन्ही पक्षांमध्ये समन्वय साधण्याच्या दृष्टीने चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक काँग्रेस नेते एकमताने जो प्रस्ताव देतील, तो प्रदेश काँग्रेस समितीला मान्य असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत स्थानिक स्तरावर चर्चा झाल्यास त्यावर सकारात्मक विचार केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.यावेळी त्यांनी जयपूर येथे CJP चे दीपकेंवर झाल्याहत्याचा निषेध व्यक्त केला. तसेच पातूर नगरपरिषदेची निवडणूक तब्बल दहा वर्षांनंतर होत असल्याबद्दल टीका करत, इतका विलंब होणे म्हणजे लोकशाही मूल्यांची पायमल्ली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.0
0
Report
Advertisement
नागपुर में शोरूम आग: दमकल ने आग पर पाया नियंत्रण, सुरक्षा नियमों पर सवाल
Nagpur, Maharashtra:नागपूर नागपूरात सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास चितार ओळ लागत सोनचाफा ज्वेलरी शोरूमला आग लागली होती... वेगाने पसरणाऱ्या या इमारतीची आग लगतच्या होर्डिंग आणि दुचाकींचाही कवेत घेते... दरम्यान अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले... अग्निशामक दलाच्या जवानांनी लगेचच ही आग नियंत्रणात आणली... आगीमुळे मोठं नुकसान झालं असून इमारती लगतच्या दुचाकीही जाळल्यात... दरम्यान बाजारपेठ असलेल्या महाल परिसरात काही दिवसांपूर्वीच आशिष एन एक्स या कपड्यांच्या दुकानाला आग लागली होती. त्यानंतर आज पुन्हा एका शोरूमला आग लागल्याने मोठ्या शोरूममध्ये अग्निशामन दलाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा त्याबाबत नियमांचे पालन होतं का प्रश्नचिन्ह निर्माण झालेयं0
0
Report
जेजुरी के खंडेराय गढ़ से पालखी सोहळा शाही स्नान के लिए प्रस्थान
Rui, Maharashtra:जेजुरी 'येळकोट येळकोट जयमल्हार' जयघोषात श्री खंडेरायाच्या गडावरून पालखी सोहळ्याचे कऱ्हा नदीवर शाही स्नानसाठी प्रस्थान झालंय.... अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या श्री क्षेत्र जेजुरीच्या खंडेरायाच्या गडावरून 'येळकोट येळकोट जयमल्हार' जयघोषात पालखी सोहळ्याचे कऱ्हा नदीवर शाही स्नानासाठी प्रस्थान झालंय.... अधिकमास महिन्यात सोमवती अमावस्या असल्याने मोठं महत्त्व प्राप्त झालंय.. देशभरातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त हे सोमवती अमोशा निमित्त जेजुरी गडावर दाखल झालेले पहावयास मिळाले यावेळी भाविकांनी भंडाऱ्याची मुक्त उधळण केलीय..0
0
Report
सांगली में वेदांत बंडगार हत्या के विरोध में कैन्डल मार्च
Sangli, Maharashtra:अँकर - सांगली जिल्हा हादरून टाकणाऱ्या 14 वर्षीय वेदांत बंडगर यांच्या हत्येच्या निषेधार्थ सांगली मध्ये सामाजिक संघटनांच्या वतीने कॅन्डल मार्च काढण्यात आला. सांगली मिरज रोडवरील शहीद अशोक कामटे चौकापासून विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आलेल्या कॅन्डल मार्चमध्ये पीडित बंडगर कुटुंबासह सांगलीतील विविध पक्षातील व सामाजिक कार्यकर्ते आणि सांगलीकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात मेणबत्ती घेऊन मृत वेदांत बंडगर याला न्याय द्यावा, गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी समस्त सांगलीकरांच्यावतीने चिमुरडया वेदांत याला सामुदायिक श्रद्धांजली वाहण्यात आली.0
0
Report
Advertisement
बारामती में कर्जमाफी पर सरकार पर सवाल, आंदोलन की धमकी तेज
Rui, Maharashtra:पॉइंटर - कर्जमाफी चा बिना अट येईल असे वाटत होतं. त्यामुळे 48 लाख शेतकऱ्यांना यांना वंचित राहावं लागतं होते. 44 लाख शेतकऱ्यांना 50 हजाराची मदत झाली असती. 2 लाखापर्यंत सरसकट माफ करावा असा आम्हाला म्हणायचं होत. काही जाचक अटी काढणं गरजेचे होत. उपोषण सोडत असताना महाजन साहेब आले. ते cm सोबत बोलले. Cm सकारात्मक निर्णय घेतील. आम्ही सरकारशी बसून बोलू. अजून काही दिवस आम्ही बसलो असतो. आमची भावना होती की सरकारला संधी देऊ. सरकार चूक करणार नाही कारण त्याला अहिल्यादेवी यांचं योजनेला नाव आहे. सरकार महापुरुष यांच्या अवमान करतो आहे असं वाटू शकते, तसेच मला पंढरपूरला शब्द दिला होता. जर पंढरपूरचा शब्द फिरवला तर वारकरी त्यांना पूजा करू देणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे सरकार शब्द फिरवणार नाही. आपण संधी देऊन बघू. जर अटी मान्य केल्या नाहीत 4 जुलै ला आम्ही मराठवाड्यात मोठं आंदोलन करू. संधी देऊन सुद्धा काम केलं नाहीतर महाजन साहेब खोट बोलले आणि cm साहेब देखील खोटं बोलले अस म्हणावं लागेल. डिलीमिटेशन चा कायदा महिलांचा आरक्षण पुढं करून त्यांना तो आणायचा होता मात्र तो हाणून पाडला. टीएमसी ला पराभव स्वीकारावा लागला. भाजपाला आता कळलं आहे निवडून येणं अवघड है त्यामुळे ते कुठे खासदार हाताला लागतात काही बघत आहेत. उद्धव ठाकरे साहेबांचे खासदार खरंच अन रिचेबल आहेत खरंच ते आन रीचेबल होते का का मुद्दामून ते अनरिचेबल झालं हे बघावे लागेल. त्यामुळे लोकांच्यात याबाबत भाजपमध्ये नाराजी होऊ शकते. आपण भाजपसोबत कधी जाणार नाही तो विचारा मला पटत नाही. सध्या अनेक प्रश्न आहेत यावर कुणीतरी बोललं पाहिजे. आज सपकाळ साहेब तिथे येणार होते. अनेक नेते सरकारच्या विरोधात एकवटले आहेत. माझी भूमिका संघर्षाची आहे. मनोज जरांगे जेव्हा आंदोलन कर्जमाफीसाठी करतील त्यावेळेस आपण तिथं बघूया. दोन लाखापर्यंत मदत मिळणं आमच्या शेतकऱ्यांना सध्या गरजेचा आहे.0
0
Report
कळंबोली में तेज कार से 7-8 लोग घायल, चालक गिरफ्तार
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई ब्रेकिंग कळंबोली सेक्टर-1 परिसरात भरधाव कारने 7 ते 8 नागरिकांना दिली धडक। झोप लागल्याने ब्रेक ऐवजी एक्सेलेटर दाबला गेल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती। अपघातात जखमी नागरिकांना rुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत। अपघातात महिला पुरुष आणि लहान मुलांचा समावेश。 अपघातात गाडी थेट फूटपाथ वर。 कळंबोली पोलिसांनी कार चालक डॉ संजय बरनवाल यांना घेतले ताब्यात。 या प्रकरणी कळंबोली पोलिस अधिक चौकशी करत आहेत。0
0
Report
ठाकरे गुट बनाम शिंदे गुट: महासभा में आमने-सामने टकराव
Kalyan, Maharashtra:न्यूज फ्लॅश केडीएमची महासभेत ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट आमने सामने खासदार श्रीकांत शिंदे यांना कल्याण मध्ये रस्त्यांवर फिरवा सर्व रस्ते खड्डे मुक्त होतील शिवसेना ठाकरे गटाचे गटनेते उमेश बोरगावकर यांच्या या विधानानंतर शिंदे गटाने घेतला आक्षेप स्थायी समिती सभापती मल्लेश शेट्टी, शिवसेना गटनेते विश्वनाथ राणे आणि इतर नगरसेवकांनी उमेश बोरगावकर यांना धारेवर धरले उद्धव ठाकरे यांना फिरवा आमच्या नेत्यात दम आहे असे शब्दात शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांनी उमेश बोरगावकर यांना सुनावले काही काळ महासभेत गोंधळाची परिस्थिती0
0
Report
Advertisement
कराड में शहीद अर्जुन जाधव के परिवार को मराठा नेता ने सांत्वना दी
Satara, Maharashtra:कराड, सातारा - जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये कर्तव्य बजावत असताना भारतीय नियंत्रण रेषेजवळ लँडमाईंडचा स्फोट होऊन शहीद झालेले वीर जवान अर्जुन राजेंद्र जाधव यांच्या कुटुंबीयांचे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी सांत्वन पर भेट घेतली. कोल्हापूर जिल्हा दौरा आटोपून इंदापूरकडे जात असताना मनोज जरांगे पाटील यांनी साताऱ्याच्या कराड तालुक्यातील शहापूर गावी भेट देत शहीद जवान अर्जुन जाधव चे वडील राजेंद्र जाधव, वीर पत्नी सायली, भारतीय नौदलात कार्यरत असणारे शहीद अर्जुन जाधव यांचे धाकटे बंधू ऋषिकेश जाधव, आई सुरेखा जाधव यांचे सांत्वन केले.0
0
Report
बदलापुर में स्मार्ट मीटर के विरोध में आक्रोश, नागरिक उपवास पर
Ambernath, Maharashtra:स्मार्ट मीटरविरोधात बदलापुरात संतापाची लाट संगीता चेंदवणकर, राम जगताप यांचं उपोषण ‘महावितरणची मनमानी कदापी सहन करणार नाही’ बदलापुरात सक्तीने लावण्यात येणाऱ्या स्मार्ट विरोधात संतापाची लाट उसळलीय. महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात बदलापुरातील सामाजिक कार्यकर्त्या संगीता चेंदवणकर आणि राम जगताप यांनी उपोषण सुरू केलंय. स्मार्ट मीटरच्या नावाखाली बदलापुरातल्या जनतेला भरमसाठ बिलं पाठवण्यात येत आहेत. जनतेची अक्षरश: लूट सुरू आहे. प्रशासनाने स्मार्ट मीटरची सक्ती तत्काळ थांबवावी अन्यथा उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा राम जगताप यांनी दिलाय. गेल्या काही महिन्यांपासून बदलापुरच्या जनतेत स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात संताप दिसून येतोय. महावितरणचे कर्मचारी सक्तीने स्मार्ट मीटर लावत असून त्याचा परिणाम म्हणजे ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिलं येत आहेत. याविरोधात निवेदनं देऊनही महावितरणने स्मार्ट मीटर लावण्याचा धाडका सुरूच ठेवलाय. महावितरणच्या याच मनमानीविरोधात सामाजिक कार्यकर्त्या संगीता चेंदवणकर आणि राम जगताप यांनी एल्गार पुकारलाय. स्मार्ट मीटर म्हणजे लुटीचा खेळ असून, अदानींच्या कंपनीला फायदा करून देण्यासाठी महावितरणचे अधिकारी त्यांना साथ देत असल्याचा आरोप राम जगताप यांनी केलाय. या मीटरमुळे भविष्यात वीजबिलांचा भार इतका वाढेल की सर्वसामान्य नागरिकांना घर कसं चालवायचं असा प्रश्न पडेल. त्यामुळे बदलापुरातल्याच नव्हे तर संपूर्ण राज्यातल्या जनतेनं रस्त्यावर उतरून या स्मार्टविरोधात आंदोलन छेडावं असं आवाहन राम जगताप यांनी केलंय. तर शासनाच्या धोरणानुसारच वीज मीटर बदलण्यात येत असून त्यामुळे कोणत्याही प्रकारे वाढीव वीज बिलं येत नसल्याचं स्पष्टीकरण महावितरणचे अधिकारी काटकर यांनी दिलंय.0
0
Report
मालेगांव गोठे में भीषण आग से तीन बैल जले, किसान को बड़ा नुकसान
Washim, Maharashtra:मालेगांव तालुक्यातील डोंगरकिन्ही के किसान नीळकंठ देशमुख के गोठे में भीषण आग लगने से तीन बैलों की मौत हो गई. गोठे में खेती के लिए आवश्यक सामग्री और बड़े पैमाने पर चारा भी जलकर खाक हो गया. इस दुर्घटना से किसान को बड़ा आर्थिक नुकसान हुआ है और खरीप मौसम शुरू होने से पहले बैलों की मौत से देशमुख के सामने बड़ा संकट खड़ा हो गया है. खेती की मशागत और बुआई कैसे करनी, यह सवाल सामने है. इस घटना से देशमुख परिवार के आर्थिक संकट में वृद्धि हुई है और सरकार से तात्कालिक आर्थिक सहायता की मांग है.0
0
Report
Advertisement
नागपुर के गोरेवाड़ा संग्रहालय में घुसपैठिया बिबट्या ने तीन बिबटों को मार डाला
Nagpur, Maharashtra:नागपुर स्थित गोरेवाडा प्राणी-संग्रहालय में घुसखोर बिबट्य के हैदोस की घटना सामने आई है। घुसखोर बिबट्ये ने तीन बिबट्यों को मार डाला। सफारी से बाहर से प्रवेश किया यह बिबट्या रविवार को बिबट सफारी में हैदोस मचाते हुए तीन बिबट्यों को मारने में सफल रहा। इस घटना ने प्राणी-संग्रहालय की सुरक्षा व्यवस्था पर प्रश्नचिन्ह खड़े कर दिए हैं। कर्मचारियों को दो बिबट्यों के बीच भीषण झझट दिखाई दी; इनमें से एक का मौके पर निधन हो गया, दूसरा गंभीर रूप से घायल हुआ। हालांकि प्राप्त जानकारी के अनुसार रक्तरंजित संघर्ष केवल इन दो बिबट्यों तक सीमित नहीं रहा और बाहरी बिबट्य ने इन तीनों की गिरफ्त लिया, ऐसी सूचना सामने आ रही है। गोरेवाडा प्राणी-संग्रहालय प्रशासन इस बारे में जानकारी देने को तैयार नहीं है।0
0
Report
दिग्रस में बिजली आपूर्ति बार बार बाधित, नागरिक महावितरण कार्यालय के सामने धरना
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दिग्रस शहर तसेच ग्रामीण भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने आम्ही दिग्रसकर संघटनेच्या वतीने महावितरण कार्यालयावर धडक दिली. अखंडित वीज पुरवठ्यामुळे दिग्रसकर त्रस्त झाले आहेत, त्यामुळे आता नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, वीज वितरण व्यवस्था तातडीने सुरळीत करा, अन्यथा नागरिकांचा उद्रेक झाल्यास त्यांना रोखणे हाताबाहेर जाईल असा इशारा देण्यात आला. दिग्रस मध्ये कमी जास्त दाबाचा वीज पुरवठा होतो, वीज खंडित झाल्यास दुरुस्तीला विलंब होतो व तक्रारी करूनही कुठलाही प्रतिसाद मिळत नाही त्यामुळे महावितरणचा कारभार रामभरोसे असल्याचा आरोप नागरिकांनी केला.0
0
Report
शिवसेना ने स्मार्ट मीटर विरोधी आंदोलन तेज कर सरकार से योजना रोकने की मांग की
Akola, Maharashtra:राज्य सरकारने वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय घेतला असला, तरी या निर्णयाला विविध स्तरांतून विरोध होत आहे. विशेष म्हणजे, महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनेही ( शिंदे गट ) या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेत सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. स्मार्ट मीटर योजना रद्द करावी आणि सर्वसामान्य ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकू नये, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने अकोल्यातील महावितरणच्या मुख्य कार्यालयात मुख्य अभियंता यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी सहभाग घेत या निर्णयाच्या विरोधात घोषणाबाजी केली. राज्यात स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला असताना विरोधकांसह अनेक सामाजिक संघटना आणि ग्राहक संघटनांनी या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात वाढ होण्याची भीती ग्राहकांमध्ये व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने महावितरणच्या मुख्य कार्यालयात ठिय्या आंदोलन करत सरकारने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी केली. आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी स्मार्ट मीटरविरोधी घोषणाबाजी करत सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी लढा सुरूच ठेवण्याचा इशारा दिला. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना होणारे संभाव्य आर्थिक नुकसान आणि तांत्रिक अडचणींचा विचार करून शासनाने या योजनेचा फेरविचार करावा, असे मत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केले.यावेळी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया थांबविण्याची मागणी केली आहे. सरकारने नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शिवसेनेने दिला आहे.0
0
Report
Advertisement
