445001
यवतमाळ : वणीत मनसे नेते राजु उंबरकर यांनी शक्तिप्रदर्शन करीत भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी विधानसभेसाठी मनसे नेते राजु उंबरकर यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. चौथ्यांदा ते नशीब आजमवित आहे. यावेळी शहरातून भव्य रैली काढण्यात आली. वणीच्या भाजप आमदारांनी कास्तकारांच्या टाळूवरील लोणी खाल्ले आहे, युवक, महिला, कास्तकारांना सत्तेतील पक्ष आणि विरोधकांनी वाऱ्यावर सोडून गोंधळ घातल्याने जनता यावेळी मनसेला साथ देईल असा विश्वास राजु उंबरकर यांनी व्यक्त केला.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
भीमाशंकर में छुट्टी के कारण भारी बारिश में भक्तों की भीड़
Shirur, Maharashtra:भीमाशंकर/पुणे भिमाशंकर येथे सुट्ट्यांमुळे भर पावसात भाविकांची मोठी गर्दी पुणे जिल्ह्यातील भिमाशंकर येथे सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या भिमाशंकर परिसरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून धुक्याची चादर आणि हिरवागार निसर्ग पर्यटकांना आकर्षित करत आहे. मुसळधार पावसाची पर्वा न करता राज्याच्या विविध भागांतून भाविक आणि पर्यटक भिमाशंकरमध्ये दाखल होत आहेत. अनेक भाविक पावसात भिजतच भगवान भिमाशंकराचे दर्शन घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया भिमाशंकर पुणे...0
0
Report
भीमाशंकर-नाणेघाट में धुंध-बारिश से प्रकृति का जादुई नजारा
Shirur, Maharashtra:भीमाशंकर/पुणे - धुक्याचे ढग, पाऊसाची रिमझिम, हवेतील गारवा, हिरवाईने नटलेल्या वनराईची पर्यटकांना भुरळ पावसाच्या आगमनानंतर सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील भिमाशंकर, नाणेघाट आणि आहुपे परिसर निसर्गसौंदर्याने बहरून गेला आहे. धुक्याचे ढग, रिमझिम पावस आणि हिरवाईने नटलेली वनराई पर्यटकांना भुरळ घालत आहे. सह्याद्रीत मुसळधार पावसाची प्रतीक्षा असली, तरी सध्याचे हे निसर्गरम्य वातावरण पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरत आहे.0
0
Report
नवी मुंबई के बेलापुर-ठाणे मार्ग पर पानी भरने से ट्रैफिक प्रभावित
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई ब्रेकिंग नवी मुंबईत पावसाचा जोर वाढला. नवी मुंबईतील अनेक सखल भागात साचले पाणी. ठाणे बेलापूर रोड वर कोपरखैरणे येथे मोठ्या प्रमाणात साचले पाणी. ठाणे बेलापूर मार्गाला आले नदीचे स्वरूप. ठाणे बेलापूर मार्गावरून गाडी चालवताना प्रवाशांना होतोय प्रचंड त्रास, अनेकांची वाहने पडतायत बंद.0
0
Report
Advertisement
रायगढ़ में भारी बारिश से जनजीवन अस्त-व्यस्त, जलजमाव शुरू
Khopoli, Maharashtra:रायगडमध्ये मुसळधार पावसाचा कहर गेल्या चार ते पाच दिवसांपासून रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने २ ते ४ जुलैदरम्यान अतितीव्र पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार खोपोली शहरात सकाळपासूनच मुख्य रस्त्यांसह अनेक सखल भाग आणि गावांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. प्रशासन सतर्क असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.0
0
Report
पुणे ग्रामीण में भारी बारिश: किसानों के लिए राहत की अच्छी खबर
Shirur, Maharashtra:उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर आंबेगाव खेड जुन्नर तालुक्यातील सर्वच परिसरात आज सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे, या दमदार पावसामुळे बळीराजा शेतकऱ्याला दिलासा मिळाला असून ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची पेरणी केली आहे त्या पिकांना हा पाऊस वरदान ठरणार असून ज्या शेतकऱ्यांची पेरणी करायची राहिली त्यांच्यासाठी हि हा पाऊस दिलासा दायक ठरणार आहे0
0
Report
उरण में भारी बारिश, सखल इलाकों में पानी साठा; न्यायालय परिसर तक पानी घुसा
Navi Mumbai, Maharashtra:उरण मद्ये मुसळधार पाऊस पडत असून सखल भागात पाणी साचला आहे। न्यायालय परिसरात पाणी साचले असून न्यायालय इमारती पर्यंत पाणी शिरले आहे। उरण नगरपरिषद नगराध्यक्ष आणि अधिकारी रस्त्यावर उतरून नागरिकांसाठी मदतकार्य सुरू केले असून नागरिकाांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे0
0
Report
Advertisement
यवतमाळ से दिव्यांगों की वारी विठ्ठल के दर्शन के लिए पंढरपुर पहुँचेगी
Yavatmal, Maharashtra:पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी यवतमाळहून दिव्यांगांची वारी विठ्ठलाच्या दारी निघाली आहे. सेवा समर्पण प्रतिष्ठानचा हा उपक्रम असून वारीचे हे तिसरे वर्ष आहे. मोठ्या संख्येने दृष्टिहीन वारकरी आषाढिनिमित्त हरी नामाचा गजर करत पंढरपूर येथे चंद्रभागेच्या वाळवंटात दाखल होण्यासाठी निघाले. पूर्णत: दिव्यांगांची पंढरपूरात जाणारी ही महाराष्ट्रातील पहिलीच वारी आहे. माजी मंत्री मदन येरावार व नगराध्यक्ष प्रियदर्शनी उईके यांनी संत सूरदास यांची प्रतिमा व पादूका असलेली पालखी घेऊन वारीला सुरुवात केली. पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या या वारीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. २२ दिवस ५२१ किमीचा हा पायदळ प्रवास करून दिव्यांग वारी पंढरपूर येथे पोहचणार आहे. मार्गात भजन, कीर्तन असे कार्यक्रमही हे बांधव घेणार आहे.0
0
Report
मिसिंग लिंक केबल स्टैंड पुल में पहली बारिश में गड्ढे, उद्घाटन पर सवाल
Varsoli, Maharashtra:Headline : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गाजावाजा करत उद्घाटन झालेल्या मिसिग लिंक केबल स्टॅन्ड दरी पुलावर पहिल्याच पावसात पडले खड्डे, मिसिंग लिंकचे काम निकृष्ट झाल्या आरोप Anchor : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मागील दोन महिन्यां पूर्वी मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील मिसिंग लिंक चे उद्घाटन करण्यात आलं होतं. मात्र याच मिसिंग लिंकचे पहिल्याच पावसात चाळण झाली आहे. Vo : मिसिंग लिंक वरील केबल स्दटँड दरी पुलावर पडलेला खड्ड्यांमुळे मिसिंग लिंक च काम निकृष्ट झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत. पहिल्याच पावसात जर अशा प्रकारे मिसिंग लिंक वर खड्डे पडत असतील तर या मार्गावर अतिशय वेगाने प्रवास करणाऱ्या वाहनांचा प्रवास सुरक्षित आहे का ? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहेत. याच मिसिंग लिंक वरून आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी...0
0
Report
मानसिक विक्षिप्त व्यक्ति ने दो घंटे तांडव मचाया; पुलिस ने गिरफ्त में लिया
Yeola, Maharashtra:माधवराव संकुल परिसरात एका मनोरुग्णाने तब्बल दोन तास धुडगूस घालत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीने अनेक चारचाकी आणि दुचाकी वाहनांच्या काचा फोडल्या. एवढेच नाही तर परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणेची तोडफोड करत टेबल-खुर्च्यांचीही मोडतोड केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. अखेर स्थानिक नागरिकांनी डायल 112 वर संपर्क साधत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन येवला पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.0
0
Report
Advertisement
रत्नागिरी जिले में अगले 24 घंटों में भारी बारिश, नदी किनारों के गांव सतर्क रहें
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. चिपळूण मध्ये पावसाचा जोर वाढला.. वाशिष्ठीच्या पाणी पातळी वाढ.. रत्नागिरी जिल्ह्याला पुढील २४ तास मुसळधार पावसाचा इशारा.. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.. चिपळूण वाशिष्टीच्या नदीपात्राजवळ आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी..0
0
Report
सातारा के कालेश्वरी घाट में घायल बिबटिया वन विभाग ने सुरक्षित जेरबंद किया, उपचार शुरू
Satara, Maharashtra:सातारा-रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडलेल्या अडीच वर्षांच्या नर बिबट्याला वन विभागाने शिताफीने पकडले त्यानंतर त्याच्यावर वराडे वन्यजीव उपचार केंद्रात उपचार सुरू करण्यात आले आहेत. भर पावसात साताऱ्यातील काळेश्वरी घाटात जखमी अवस्थेतील बिबट्यामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. रस्त्याच्या कडेला जखमी आणि अशक्त अवस्थेत बसलेल्या बिबट्याची माहिती मिळताच वन विभागाने तत्परता दिखवत अवघ्या काही वेळात बचाव मोहीम राबवली. वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप जोपळे यांच्या नेतृत्वाखाली बिबट्याला सुरक्षितरीत्या जेरबंद करून उपचारासाठी कराड तालुक्यातील वराडे येथील वन्यजीव उपचार केंद्रात दाखल करण्यात आले.परळी खोऱ्यातील नित्रळ –केळवली मार्गावरील काळेश्वरी घाटात रस्त्याच्या कडेला काही कुत्री भुंकत असल्याचे पाहून अनेक वाहनचालक थांबले.जवळ जाऊन पाहिले असता समोर जखमी अवस्थेतील बिबट्या दिसताच सर्वांचीच भंबेरी उडाली. काही वेळ निरीक्षण केल्यानंतर हा बिबट्या अशक्त आणि जखमी असल्याचे लक्षात आले. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांची गर्दी वाढू लागली.याची माहिती वनक्षेत्रपाल संदीप जोपळे यांना देण्यात आली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता जलद बचाव पथक, प्राथमिक प्रतिसाद चमू तसेच सातारा तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.घटनास्थळी उपस्थित प्रवासी व ग्रामस्थांना सुरक्षित अंतरावर हलवून वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप जोपळे यांच्या नेतृत्वाखाली मुख्य डांबरी रस्त्यालगत डंपरखाली बसलेल्या बिबट्याला जाळीच्या साहाय्याने अतिशय शिताफीने पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. पकडण्याच्या वेळी बिबट्याने धावण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वन कर्मचाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी धैर्याने परिस्थिती हाताळत रेस्क्यू यशस्वी केले.0
0
Report
راتناگيري میں موسلادھار بارش سے जलस्तर بڑھا، الرٹ جاری
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यात सरींवर पाऊस रत्नागिरीत पडणा-या पावसामुळं धरणक्षेत्रातील पाणी पातळीत वाढ रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारं आणखी एक धरण भरलं रत्नागिरी पडणाऱ्या समाधानकारक पावसामुळे पानवल धरण ओव्हर फ्लो 6 जुलै पर्यंत रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता रत्नागिरीतील धरण क्षेत्रामध्ये 70 ते 80 टक्के पाण्याची वाढ दमदार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळी मध्ये देखील कमालीची वाढ जगबुडी नदी इशारा पातळीवर नदीची सध्याची पातळी सहा मीटर इतकी काजळी नदीची सध्याची पातळी 13 मीटर वाशिष्टी शास्त्री सोनवी बावनदी दुथडी भरून वाहतात0
0
Report
Advertisement
वसई-विरार में भारी बारिश से रेलवे सेवाएं बाधित; नालासोपारा स्टेशन पर पानी भर गया
Vasai-Virar, Maharashtra:वसई विरार मध्ये सकाळपासून दमदार पडणाऱ्या पडणाऱ्या पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे ...आणि रस्ते वाहतुकीनंतर आता रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.. नालासोपारा रेल्वे स्थानकातील रुळांवर पाणी साचले आहे... त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाल्याचे चित्र आहे... सकाळपासून दमदार पडणाऱ्या पावसामुळे नालासोपारा रेल्वे स्थानकात पाणी साचू लागले आहे... पावसाने हा जोर कायम ठेवल्यास रेल्वे सेवा ठप्प होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे... त्यामुळे पश्चिम मार्गावरून धावणाऱ्या लांब पडल्याच्या गाड्यांना याचा फटका बसणार आहे..0
0
Report
केतन अग्रवाल हत्या का कबूल: सिया गोयल और चेतन चौधरी ने पुलिस को दिया बयान
Pune, Maharashtra:पुणे ब्रेक केतन अग्रवाल च्या खुनाची कबुली सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी पोलिसांना दिली.. होय आम्हीच केतनचा खून केला.. त्याच्याशी लग्न करायचं नव्हतं म्हणून मी आणि माझा प्रियकर चेतन याने मिळून केतनचा खून केला बस इतकच मनाली सिया.. केतन अग्रवाल याला संपवल्यानंतर आपलं लग्न होणारच नाही असं वाटलं सियाला म्हणून सियाने केली केतन ची हत्या सिहाची थेट पोलीस सरकडे कबुली.. स्पॉट सीन रिक्रियेशन दरम्यानच पोलिसांनी दोघांकडूम घेतला खुनाचा कबुलीजबाब या खुनाचे पोलिसांकडे सबळ पुरावे...0
0
Report
चंद्रपूर की ठेका महिला कर्मियों ने आठ महीनों से वेतन नहीं मिलने पर आयुक्त के समक्ष प्रदर्शन किया
Chandrapur, Maharashtra:आठ महीनों से वेतन नहीं मिलने पर चंद्रपुर महानगरपालिका के कंपोस्ट वर्गीकरण कराने वाले कंत्राटी महिला कर्मचारियों ने आयुक्त कक्ष के सामने रात भर आंदोलन किया। इन्हें पीएफ जैसी सुविधाएं भी उपलब्ध नहीं हैं। ठेकेदार विश्वेश हायड्रोटेक प्रा. लि. ने अब तक ध्यान नहीं दिया। कर्मचारियों ने कहा, 'हमारा अधिकार हमें दे।' विपक्षी नगरसेवकों ने महापौर और आयुक्त से इस मुद्दे पर कार्रवाई की मांग की।0
0
Report
Advertisement
