445001
यवतमाळ : वणीत मनसे नेते राजु उंबरकर यांनी शक्तिप्रदर्शन करीत भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी विधानसभेसाठी मनसे नेते राजु उंबरकर यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. चौथ्यांदा ते नशीब आजमवित आहे. यावेळी शहरातून भव्य रैली काढण्यात आली. वणीच्या भाजप आमदारांनी कास्तकारांच्या टाळूवरील लोणी खाल्ले आहे, युवक, महिला, कास्तकारांना सत्तेतील पक्ष आणि विरोधकांनी वाऱ्यावर सोडून गोंधळ घातल्याने जनता यावेळी मनसेला साथ देईल असा विश्वास राजु उंबरकर यांनी व्यक्त केला.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
शिवसेना-शिंदे और भाजपा विटा में बैठक, नाराज़गी नहीं; स्नेहभोजन भी
Sangli, Maharashtra:सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना व भाजप नेत्यांची सांगलीच्या विटा येथे बैठक पार पडणार आहे. शिवसेना नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्य या बैठकीला उपस्थित राहणार असून भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम आणि शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी ही बैठक होणार आहे. बैठकीमध्ये मतदान कसं करावं, याबाबत मार्गदर्शन होणार आहे. उद्या विटा येथेच स्नेहभोजनाचा कार्यक्रम देखील होणार असल्याची माहिती शिवसेना शिंदे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी दिली आहे.0
0
Report
नाशिक की तपोवन रोड पर सुटकेस में महिला का शव मिला, पुलिस जांच शुरू
Nashik, Maharashtra:नाशिकच्या तपोवन रोडवर गोदावरी नदीच्या किनारी एका काळ्या रंगाच्या सुटकेसमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला आहे. या घटनेला नाशिक मध्ये एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी पोलिसांकडून पंचनामा सुरू करण्यात आला आहे. हा मृतदेह नेमका कोणत्या महिलेचा आहे या संदर्भात पोलिसांकडून माहिती घेतली जात असून फॉरेन्सिक टीम कडून तपास केला जात आहे. चार ते पाच दिवसांपूर्वीचा मृतदेह आढळल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली असून अधिकचा तपास नाशिक पोलिसांकडून सुरू आहे. घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी...0
0
Report
सोलापुर के मंत्री जयकुमार गोरे ने नए शिवसेना गुट को बधाई, महायुती में हलचल
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - शिवसेनेच्या नवीन गटाला माझ्या शुभेच्छा - मंत्री जयकुमार गोरे जयकुमार गोरे (पालकमंत्री,सोलापूर) *ऑन माळशिरस अपघात* माळशिरसच्या अपघाताचा कारण आपल्या सर्वाना माहीत आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाला पण त्या विहिरीला संरक्षण कठडा असला असता अपघात झाला नस्ता. संबंधित जो ठेकेदार आहे त्याला अनेकदा नोटीसा पाठवल्या दिल्या होत्या. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिला आहेत त्या ठेकेदाराला सोडलं जाणार नाही राष्ट्रीय महामार्गाच्या लगतच्या जवळच्या विहिरींची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. काही विहीरीना संरक्षण कटडे करावे लागतील तर काही विहिरी बुजवावी लागतील. कुठल्याही विभागाला आपली जबाबदारी टाळता येणार नाही. *ऑन ठाकरे गट खासदार(स्वतंत्र गट)* *नवीन गटाला माझ्या शुभेच्छा आहेत.* *असा कोणता नवीन गट तयार होत असेल तर आम्ही त्याचे स्वागत करू...* मी जिल्हा पातळीवरील छोटा कार्यकर्ता आहे. राष्ट्रीय पातळीवर काय घडामोडी चालतात याची मला कल्पना नाही. ज्यांनी नारीवंदन विधेयकाचा विरोध केला त्यांना त्याचे उत्तर मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठल्याही परिस्थितीत नारी वंदन विधेयक मंजूर करण्याचा संकल्प केला आहे. जे जे घटक नारिवंदन विधेयक मंजूर होऊ नये म्हणून प्रयत्न करत होते त्यांच्या पक्षामध्ये असंतोष आहे. भविष्यात हे बिल मंजूर होईल आणि महिला भगिनींना न्याय मिळेल. *ऑन विधानपरिषद निवडणूक व्हीप* व्हीप बजावणे ही पक्षाची सर्वसाधारण प्रक्रिया आहे. भाजप कोणाला घाबरत नाही.भाजप उमेदवाराचे सर्व मतदार ठाम आहेत. भाजपकडे जेवढे मत आहेत त्याहून 200 अधिक मते घेऊन आम्ही निवडून येऊ विरोधक झोपतात म्हणून त्यांना घरी बसण्याची वेळ आलीय. *ऑन सातारा विधान परिषद निवडणूक* पक्षाने अधिकृत भूमिका जाहीर केलेली आहे. सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्यासोबत असून त्यांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केलेला आहे. शिवसेनेचा निर्णय आजउद्यापर्यंत होणे अपेक्षित आहे,तोही निर्णय होईल. महायुती मजबूत आहे अजिबात चिंता करू नका.. भाजपचा उमेदवार जिंकण्यासाठी जी व्यवस्था करायची आहे ती केलेली आहे. शिवसेना आणि आम्ही सोबत आहोत,शिवाय हा जर तरचा विषय आहे. *ऑन शंभूराजे देसाई* साताऱ्यात निधी देण्याचा अधिकार हा शंभूराजे यांनाच आहे.त्यामुळे ते निधीवरून बिलकुल नाराज नाही. आम्ही महायुती म्हणून शिवसेना,राष्ट्रवादी,काँग्रेस आणि आणखी छोटेछोटे पक्षही आमच्या सोबत राहतील. *ऑन विधान परिषद गृहपाठ* मिरीटचा विद्यार्थी कधीही पुस्तकं बाजूला ठेवत नाही,मिरीटचा विद्यार्थी हा नेहमी पुस्तकं घेऊनच अभ्यास करत असतो. या शाळेतला अभ्यास कधीही संपत नाही,मग ती राजकीय शाळा असो किंवा आणखी कोणतीही असो.. *ऑन अभिजित दिपके मारहाण* आम्ही या गोष्टीची समर्थन करणार नाही,का झाले याच्या खोलात मी जाणार नाही.आपण सर्वांनी मर्यादा पाळल्या पाहिजेत. *ऑन शिवसेना निधी* जो निधी आम्हाला साताऱ्यात शिवसेनेकडून मिळाला त्याच्या दहापट निधी आम्ही सोलापुरात शिवसेनेला दिलेला आहे. त्याताली शिवसेनेतील एखाद्या नेत्याला अपेक्षित असणारे काम झालेलं नसेल तर ते भविष्यात आम्ही करू *ऑन रोहित पवार आंदोलन* हे आंदोलन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी होत की प्रसिद्धीसाठी याच उत्तर शोधलं पाहिजे.. बाईट - जयकुमार गोरे (पालकमंत्री)0
0
Report
Advertisement
खारघर में अखंड पानी के लिए मनसे ने अर्धनग्न मोर्चा निकाला
Navi Mumbai, Maharashtra:खारघर में अखंडित और मुबलक पानी पुरवठा सुनिश्चित कराने के लिए मनसे के तरफे अर्धनग्न आंदोलन किया गया. खारघर में पानी समस्या जटिल है. मनसे द्वारा SIDCO कार्यालय के पास अर्धनग्न मोर्चा निकालकर अधिकारियों को अपूर्ण पानी आपूर्ति के विरोध में जवाब मांगा गया. मनसे कार्यकर्ताओं ने टॉवेल और बनियान पहने हाथों में बालदी लेकर SIDCO कार्यालय पहुँचे और पानी की आपूर्ति में कमी के मामलों पर SIDCO अधिकारियों को जवाबदेह ठहराया. आगे यदि पानी की कमी बनी तो खारघर वासियों के लिए और तीव्र आंदोलन की चेतावनी दी.0
0
Report
सातारा-सांगली महायुती में तनाव, आज सातारा में किंगमेकर भूमिका पर महत्त्वपूर्ण बैठक
Satara, Maharashtra:सातारा -सातारा सांगली विधान परिषदेच्या निवडणुकी दरम्यान महायुतीतील तिढा अद्यापही कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.. सातारा-सांगलीत शिवसेना ठरणार 'किंगमेकर' आजच्या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्षयाबाबतची महत्त्वपूर्ण बैठक आज साताऱ्यात पार पडत असून मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक सुरू झाली आहे.. याविषयीचा आढावा घेतला आहे0
0
Report
चंद्रपूर महापालिका में कांग्रेस गुटों के बीच गटनेता चयन को लेकर विवाद बढ़ा
Nagpur, Maharashtra:नागपूर (चंद्रपूर महानगरपालिका काँग्रेस वाद) - चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसमधील अंतर्गत वाद चांगलाच वाढला आहेय... धानोकर गटाकडून वेगळ्या गट स्थापन करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचले. वडेट्टीवार गटाचे गटनेता राजेश अडुर यांच्या विरोधात १६ नगरसेवक एकवटले आहे. त्यांनी धानोरकर यांचकडून वेगळा गट स्थापन करत समर्थक नगरसेवकांचा गटनेता बदलण्याचा ठराव पारित केल्याची सूत्रांची माहिती आहे... त्यामुळे गटनेता बदलासाठी आज विभागीय आयुक्तांची भेट घघेत आहे. महानगरपालिका सत्ता स्थापन करतानाही गटनेता धानोरकर किंवा वडेट्टीवार गटाचा होणार यासाठी चांगलाच वाद तापला होता... त्याच पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष आणि मध्यस्थी करून वाद मिटवला होता...मात्र आता हा वाद पुन्हा उफाळला आहे.. २७ पैकी १६ नगरसेवकांचा अडूर यांच्याविरोधात दावा चंद्रपूर काँग्रेसमध्ये धानोरकर-वडेट्टीवार गटांतील संघर्ष पुन्हा उफाळला बहुमताच्या जोरावर नवा गटनेता निवडण्याच्या हालचालींना वेग0
0
Report
Advertisement
उद्धव ठाकरे की शिवसेना ने किसानों के पूर्ण कर्जमुक्ति के लिए ट्रैक्टर मोर्चा निकाला
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर मध्ये आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी आणि ऑनलाईन खतांची पद्धत बंद करण्यासाठी ट्रॅक्टर गर्जना मोर्चा काढण्यात आला.. क्रांती चौकापासून तर विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला यावेळी आंदोलकांनी सरकारचा निषेध केला संपूर्ण कर्जमाफी झाल्याशिवाय माघार नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा इशारा यावेळेस या आंदोलकांनी दिला, विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन तूर्तास आंदोलनाची सांगता झाली आहे मात्र सरकारने गांभीर्याने घ्यावा सरकार शेतकऱ्यांसाठी गंभीर नाही असा आरोप यावेळी अंबादास दानवे यांनी केला आणि संपूर्ण कर्जमुक्ती शिवाय सरकारची सुटका नाही असा इशाराही यावेळी दिला...0
0
Report
रत्नागिरी के गुहागर तट पर पानी का सुनहरा रंग, स्थानीयों में हड़कंप
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. गुहागर समुद्र किनाऱ्यावरील पाण्याला आला सोनेरी रंग.... स्थानिकांमध्ये संभ्रम असगोली येथील समुद्र किनाऱ्यावर पाण्याला मोठ्या प्रमाणात सोनेरी रंग आल्याने संभ्रमाचे वातावरण. गडद सोनेरी रंगासह काही भागात पाणी काळवंडले असल्याचा प्रकार. नेहमीच्या पाण्यापेक्षा वेगळ्या रंगाचे पाणी दिसू लागल्याने चर्चांना उधाण. गडद सोनेरी रंग आल्याचे कारण अस्पष्ट.....शोध घेण्याची गरज.0
0
Report
मानसून देरी के बावजूद किसान खरीप तैयारी में जुटे, लागत बढ़ी चिंता
Shirdi, Maharashtra:मान्सूनला उशीर होत असला तरी अहिल्यानगर जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी जोरात सुरू आहे. एल निनोमुळे पावसाबाबत अनिश्चितता कायम असताना शेतकरी बियाणे, खते आणि शेती साहित्य खरेदीत व्यस्त आहेत. जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्टरवर पेरणी होण्याची शक्यता आहे. मात्र युरियासाठी शेतकऱ्यांना रांगांमध्ये उभे राहावे लागत असून खतांसह शेती साहित्याचे दरही वाढले आहेत. वाढत्या खर्चाच्या तुलनेत शेतीमालाला योग्य दर कधी मिळणार, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. पावसाची प्रतीक्षा सुरू असली तरी शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. शेत मशागत, बियाणे आणि खत खरेदीसाठी सध्या लगबग वाढली आहे. जिल्ह्यात यंदा साडेसहा लाख हेक्टरवर खरीप पेरणीचा अंदाज आहे. मात्र युरियासाठी खत विक्री केंद्रांवर शेतकऱ्यांच्या रांगा लागत आहेत. खत, बियाणे आणि औषधांचे दर वाढल्याने उत्पादन खर्च वाढला आहे. तर दुसरीकडे शेतीमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत. आता वेळेत आणि चांगला पाऊस पडून खरीप हंगाम यशस्वी होण्याचीच अपेक्षा बळीराजा व्यक्त करत आहे. वाढत्या खर्चाच्या तुलनेत शेतीमालाला देखील योग्य दर द्यावेत अशी मागणी राहता तालुक्यातील शेतकरी करत आहेत...0
0
Report
Advertisement
जालना के गुटखा किंग सतीष जैस्वाल उर्फ लाला की गिरफ्तारी: 20 से अधिक मामले दर्ज
Jalna, Maharashtra:जालना ब्रेकिंग जालन्याचा गुटखा किंग सतीष जैस्वाल उर्फ लाला अखेर जेरबंद धुळ्यातून एसपींच्या पथकाने घेतलं ताब्यात सतीष जैस्वाल याच्यावर 20 पेक्षा अधिक गुन्हे दाखल पोलीस मकोका अंतर्गत कारवाई करणार?0
0
Report
चारित्र्य के शक पर नेरुल में पति ने पत्नी और सासू की हत्या
Navi Mumbai, Maharashtra:चारित्र्याच्या संशयातून पतीने आपल्या पत्नीची आणि सासूची चाकूने वार करून अत्यंत निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना नेरुळ मध्ये घडलीय. आरोपी आयुषला आपल्या पत्नीच्या चरित्र्यावर संशय होता. त्यात सासू आणि बायको मिळून त्याला बिनकामाचा म्हणून टोमणे मारत होते. सासूच्या घरीच राहत असलेल्या आयुषचे घरात भांडण झाल्याने त्याला घरातून बाहेर काढले होते. मात्र 3 दिवसापूर्वीच पुन्हा घरी परतलेल्या आयुषने धारदार चाकू घेतला आणि रात्री सासू मालन गोसावी आणि पत्नी अपर्णा गोसावी यांच्यावर चाकूने सपासप 20 ते 25 वार करुन त्यांची निर्घृण हत्या केली. आरोपी आयुषला नेरुळ पोलीसांनी त्याच्या घरातूनच अटक केली असून अधिक तपास करण्यात येतोय.0
0
Report
अकोला: चोहट्टा बाजार में FSSAI की बड़ी छापेमारी, नमूनों की लैब जाँच जारी
Akola, Maharashtra:Anchor : अन्न व औषध प्रशासनाने आता ग्रामीण भागाकडेही आपला मोर्चा वळवला असून अकोला जिल्ह्यातील चोहट्टा बाजार परिसरात मोठी कारवाही केली है. परिसरातील प्रसिद्ध दूध डेरी तसेच विविध खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या दुकानांवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने धाडी टाकल्या. या अचानक झालेल्या कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांनी दूध व इतर खाद्यपदार्थांचे नमुने संकलित करून प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठवले आहेत. नमुन्यांच्या अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अन्नाची गुणवत्ता व सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अशा तपासणी मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.0
0
Report
Advertisement
हिंगोली में उद्धव ठाकरे शिवसेना का ट्रैक्टर मोर्चा, किसानों की कर्जमाफी की मांग
Hingoli, Maharashtra:अँकर - सरकारने फसवी कर्जमाफी केल्याचा आरोप करत संपूर्ण मराठवाड्यामध्ये आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने ट्रॅक्टर मोर्चाचे हाक देण्यात आली होती या अनुषंगाने हिंगोलीच्या सेनगाव तहसील कार्यालयावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला आहे या मोर्चामध्ये बैलगाड्यांसह ट्रैक्टर घेऊन शेतकरी सहभागी झाले होते सरकारने कोणत्याही शर्ती अटी न लावता शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी या प्रमुख मागण्यासाठी हिंगोलीत ठाकरे शिवसेना आक्रमक झाली आहे याचाच आढावा घेतलाय आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी...0
0
Report
विधान परिषद चुनाव: कांग्रेस वंचित उम्मीदवार को समर्थन दे सकती है, आज बैठक
Amravati, Maharashtra:विधान परिषद निर्वाचन के बारे में कांग्रेस आज वंचित उम्मीदवार को समर्थन देने की संभावना पर विचार कर रही है; इस संबंध में कांग्रेस के स्थानीय नेताओं की बैठक थोड़ी देर में शुरू होगी. अमरावती विधान परिषद निर्वाचन में कांग्रेस का उम्मीदवार अचानक गायब हो गया था जिससे पार्टी को परेशानी का सामना करना पड़ा. अब कांग्रेस वंचित उम्मीदवार को समर्थन देने की दिशा में निर्णय ले सकती है. सहायक नेताओं में हरषवर्धन सपकाळ ने निर्णय लेने की दिशा में चर्चा कर आश्वासन दिया. इस बीच पार्टी पर लगातार टिप्पणी करते हुए बच्चू कडू ने कांग्रेस की स्थिति पर तंज कसा, जबकि खासदार बलवंत वानखड़े ने उनके इस बयान का स्पष्ट जवाब दिया. हालिया घटनाक्रमों पर हमारी टीम के अनिरुद्ध दवाळे ने विस्तृत चर्चा की.0
0
Report
इंदापुर में जमदाडे परिवार से मिले जरांग पाटील; आंदोलन के बाद जमदाडे की मृत्यु
Rui, Maharashtra:जरांगे पाटलांनी घेतली इंदापूरात जमदाडे कुटुंबाची सांत्वन भेट... जरांगे पाटळांच्या आंदोलनावरून माघारी येताना रामचंद्र जमदाडे यांचा अपघाती मृत्यू..... मनोज जरांगे पाटील यांनी पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी येथे स्वर्गीय रामचंद्र जमदाडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केल आहे. मागील पंधरवड्यात जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील आंदोलनाला पाठिंबा दर्शवून परतीच्या मार्गावर असताना जमदाडे यांचा बीडमध्ये अपघाती मृत्यू झाला होता.0
0
Report
Advertisement
