Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : वणीत मनसे नेते राजु उंबरकर यांनी शक्तिप्रदर्शन करीत भरला उमेदवारी अर्ज

Oct 25, 2024 11:41:33
Yavatmal, Maharashtra
यवतमाळच्या वणी विधानसभेसाठी मनसे नेते राजु उंबरकर यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. चौथ्यांदा ते नशीब आजमवित आहे. यावेळी शहरातून भव्य रैली काढण्यात आली. वणीच्या भाजप आमदारांनी कास्तकारांच्या टाळूवरील लोणी खाल्ले आहे, युवक, महिला, कास्तकारांना सत्तेतील पक्ष आणि विरोधकांनी वाऱ्यावर सोडून गोंधळ घातल्याने जनता यावेळी मनसेला साथ देईल असा विश्वास राजु उंबरकर यांनी व्यक्त केला.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Jan 05, 2026 12:22:57
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर महानगरपालिका चुनाव के पृष्ठभूमि पर राजनीतिक वातावरण गर्म है. महायुती के नेताओं ने कांग्रेस विधायक सतेज पाटील पर सीधे हमला किया है. महापालिका में क्रमशः दो बार कांग्रेस की सत्ता रहने के कारण सतेज पाटील ने विकास के बजाय अपने फायदे के लिए काम किया, यह आरोप महायुती के नेताओं ने लगाए हैं. इसलिए यह चुनाव अब पार्टीगत नहीं बल्कि व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोप के स्तर पर आ गया है. Chandrakant Patil ने कहा, '1972 से महापालिका किसकी सत्ता थी? चुनाव के समय विकास की भाषा करनी चाहिए। रास्तों में ढपला मारा गया, पाइपलाइन निजी घरों में घातली गई…' नंतर Rajesh Kshirsagar ने भी सतेज पाटीळ पर गंभीर आरोप लगाए कि कोल्हापुर शहर की मूलभूत सुविधाएं दुर्लक्षित रहीं, पर महापालिका का गैरवापर उनके संस्थान, व्यवसाय और फायदे के लिए हुआ. धनंजय महाडीक ने महायुती के कड़े आरोपों के जवाब में कहा कि पंचनामा की मांग की जानी चाहिए और पिछले पंद्रह सालों की सत्ता का हिसाब जनता के सामने आना चाहिए. सतेज पाटीळ ने पलटवार करते हुए कहा कि अगर घोटाला हुआ होता तो इतने वर्षों तक चुप क्यों रहते, चौकशी करवानी चाहिए थी. महायुती की प्रचार सभाओं में सतेज पाटील पर केंद्रित निशाने और आरोप-प्रत्यारोपों के बीच कोल्हापूर महानगरपालिका चुनाव विकास के मुद्दों से हटकर देखने को मिल रहा है.Ahora-ko koल्हापूर महानगरपालिका चुनाव में आरोप-प्रत्यारोप काफी मज़बूत दिख रहे हैं, जनता के फैसले का इंतजार है.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 05, 2026 12:13:22
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:बावनकुळे पॉईंटर पीसी 15 तारखेला भाजपा उमेदवाराला मतदान करून विकसित संभाजी नगर करण्यासाठी साथ द्यावी फडणवीस यांनी संभाजी नगरचा आराखडा तयार केला आहे, विविध खात्यां मार्फत विकास केला जाईल महापालिका म्हणजे एक एजन्सी, सरकार नाही महापालिकेच्या माध्यमातून विकास करणे ही जबाबदारी जनता को आवाहन केंद्र और राज्य सरकार महापालिकेला काम देणार , विकसित संभाजी नगर ची जबाबदारी महापालिकेची, विकसित भारत आणि विकसित संभाजी नगर , दोन्ही सरकार भाजपचे त्यामुळे येथील जनतेने भाजप निवडून दिल्यास विकास करण्यास सोपे जाईल भाजपचा महापौर होईल महापालिका सरकारच्या पाठबळ शिवाय चालू शकत नाही, संभाजी नगर महापालिका भाजपची निवडून यावी अशी विनंती मुख्यमंत्री या बाबत भूमिका मांडतील जो जाहीरनामा येईल त्यावर पुढचे 5 वर्ष काम केले जाईल.. बिनविरोध निवडणूक होणे ही चांगली प्रक्रिया आहे एकत्र येऊन ते पक्ष विचार करतात , मी खूप चांगल्या पद्धतीने हे पाहिलं, ग्रामपंचायतेचे उदाहरण दिले कल्याण डोंबिवली मध्ये शिवसेना आणि भाजपा आहे तिथे दोघंही एकत्र आहे, तिसरा पक्ष पाहिजे ना ज्या ठिकाणी तिसऱ्या पक्षाचे प्राबल्य नाही तिथे ते झाले तिथल्या लोकांनी विकासाचा विचार केला, संभाजी नगर मध्ये सेनेची ताकद विरोधकांनी अस्तित्व ठेवले आहे, संभाजी नगर नागपूर मध्ये ते शक्य झाले नाही विदर्भात काँग्रेस मोठी ...अनेक ठिकाणी पक्ष पूर्ण नहीं तर अपूर्ण है, उद्धव ठाकरे राजकारणाचा अभ्यास न करता बोलतात म्हणून हे झालं ,ते मंत्री आमदार यांना भेटत नव्हते* नाराजी ओन अजित पवार... देवेंद्र फडणवीस यांनी मित्र पक्षांवर कधीच बोलले नाही हीच अपेक्षा एकनाथ शिंदे कडून, अजित दादा यांचे वक्तव्य चुकीचे , अजित पवारांनी मित्र पक्षावर बोलू नये - मी इतक्या ऊंचीचा नाही पण त्यांना विनंती त्यांनी मित्र पक्षावर बोलू नये On निवडणूक आव्हान संभाजी नगर मध्ये वेगळ चित्र 23 ठिकाणी उबाठा आव्हान आहे,आमच ते दुर्दैव आमच्या कार्यकर्त्यांनी बंड केलं , मात्र जो जिता वही सिकंदर , आम्ही देखील काम करताना चुकतो काही कार्यकर्त्यांवर अन्याय झाला त्यांच्या विरोधात जायला नको होतं ,अपक्ष उमेदवाराला फारसे स्थान मिळत नाही , जे नाराज त्यांची समजूत काढू, On मुस्लिम माझ्या मतदार संघात काही मुस्लिम ते देखील माझ्या सोबत राजकारणात इतक्या खालच्या पातळीवर जायचं नाही,बपाकिस्तानचे ध्वज कसे फडकवू शकत नाही तुम्ही निवडणूक जिंकल्यावर पाकिस्तानचे ध्वज फड़कले जातात ही अडचण आहे, आम्ही कुणाचे दुश्मन नाही,उद्धव यांनी का कारवाई केली नाही ओन शिरसाठ एमआयएम विधान -कोणताही पक्ष जाती धर्म तेढ निर्माण करत असेल तर आम्ही देखील त्यांच्या भूमिकेत , आम्ही त्यांना सोडणार नाही
0
comment0
Report
UPUmesh Parab
Jan 05, 2026 11:34:31
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग -- खासदार नारायण राणे यांचे निवृत्तीचे संकेत निवृत्ती मागच नेमक कारण काय? निवृत्तीच्या संकेताने कही ख़ुशी कही गम अँकर --- कोकणचे भाग्यविधाते अशी ब्रिदावली अनेक वर्ष ज्यांच्यासाठी वापरली गेली ते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी निवृत्तीचे संकेत दिलेत. आणि सर्वांनांच धक्का दिला.. 1989 पासून सुरु झालेला रानेंचा राजकीय प्रवास नेहमीच चर्चेत राहिलाय. मात्र नांदा सौख्य भरे असा भावनिक सल्ला देत राणेनी राजकारणातून थांबण्याचा निर्णय घेण्याचे संकेत दिलेत. नगरपंचायत निवडणुकीनंतर प्रथमच सिंधुदुर्गात दाखल झालेल्या नारायण राणेंचं क Adriयकर्त्यांनी भव्य दिव्य स्वागत केल. आणि भव्य रॅली काढत जाहीर सभेचे देखील आयोजन केल सभा म्हटली कि नारायण राणे कोणावर तरी टिकेची तोफ डागनार हे सर्वश्रुत मात्र जास्त कोणावर टीका नकरता राणेनी थेट कार्यकर्त्यांना भावनिक करणार वक्तव्य केले. निवृत्तीचे संकेत दिले.
0
comment0
Report
UPUmesh Parab
Jan 05, 2026 11:21:58
Oros, Maharashtra:খासदार नारायण राणे यांचे निवृत्तीचे संकेत निवृत्ती मागच नेमक कारण काय? निवृत्तीच्या संकेताने कही ख़ुशी कही गम अँकर --- कोकणचे भाग्यविधाते अशी ब्रिदावली अनेक वर्ष ज्यांच्यासाठी वापरली गेली ते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी निवृत्तीचे संकेत दिलेत. आणि सर्वांनांच धक्का दिला.. 1989 पासून सुरु झालेला रानेंचा राजकीय प्रवास नेहमीच चर्चेत राहिलाय. मात्र नांदा सौख्य भरे असा भावनिक सल्ला देत राणेनी राजकारणातून थांबण्याचा निर्णय घेण्याचे संकेत दिलेत नगरपंचायत निवडणुकीनंतर प्रथमच सिंधुदुर्गात दाखल झालेल्या नारायण राणेंचं कात्यकर्त्यांनी भव्य दिव्य स्वागत केल. आणि त्यानंतर भव्य रॅली काढत जाहीर सभेचे देखील आयोजन केल सभा म्हटली कि नारायण राणे कोणावर तरी टिकेची तोफ डागनार हे सर्वश्रुत मात्र जास्त कोणावर टीका नकरता राणेनी थेट कार्यकर्त्यांना भावनिक करणार वक्तव्य केले. आणि निवृत्तीचे संकेत दिले.. नारायण राणे खासदार नारायण राणेनी निवृत्तीचे संकेत देताच राज्यातील राजकारणात रानेंचे मित्र व विरोधक दोघेही अचंबित झाले. राणेनी हा निर्णय घेतल्यानंतर खासदार सुनील तटकरे यांनी हा निर्णय कोकणच्या हिताचा नसल्याचे सांगत मी त्यांच्याशी याबाबत बोलेन असही तटकरे म्हणाले खासदार सुनील तटकरे नारायण राणेच्या निवृत्तीच्या घोषणे नंतर आमदार प्रवीण दरेकर व आमदार प्रसाद लाड यांनी तर राणे ही आपली आणि लोकांची ऊर्जा असल्याचे सांगत ते निवृत्त होऊ शकत नाहीत असे सुतोवाच केले.. आमदार प्रवीण दरेकर आमदार प्रसाद लाड नारायण राणेने निवृत्तीचा संकेत दिल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडालेली असताना देखील राणे नेमके काय बोलले ते आपल्याला माहित नसल्याचे सांगत चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलणंच टाळलं चंद्रशेखर बावनकуле उमेश परब, सिंधुदुर्ग
0
comment0
Report
UPUmesh Parab
Jan 05, 2026 11:21:39
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग आमदार प्रवीण दरेकर -- ऑन अटक वॉरंट -- त्यादिवशी महत्त्वाच्या कामामुळे मला कोर्टात हजर राहणं शक्य झालं नव्हतं कोर्टाने अटक वॉरंट काढून हजर राहण्यासाठी समस बजावली होती. कोर्टाच्या आदेशानुसार मी आज हजर झालो आणि कोर्टाने जामीन मंजूर केलाय ऑन राणे निवृत्ती -- नारायण राणे कदाचित राजकीय व्यवस्थेतून निवृत्त होत असतील. ते लोक नेते आहेत ते कश्या करतताना निवृत्त होत आहेत ते माहित नाही मात्र ते लोकांची आणि लोक त्यांची ऊर्जा आहे ऑन नारायण राणे भाषण आपल्याला संपवण्याचा प्रयत्न ( रवींद्र चव्हाण रोख ) --- त्यांचा रोख रवींद्र चव्हाण यांच्याकडे असण्याचे काहीच कारण नाही. नारायण राणे साहेब पक्षाचे नेते आहेत रवींद्र चव्हाण आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत पक्षाचा नेता प्रदेशाध्यक्षांवर असा रोख ठेवू शकत नाही. त्याचा अर्थ अशा प्रकारे लावणं चुकीचा आहे असं मला वाटतं
0
comment0
Report
UPUmesh Parab
Jan 05, 2026 11:21:27
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग ऑन अटक वॉरंट — आम्ही ज्या विषयासाठी संघर्ष केला तो विषय था संविधानाचा संविधान समर्थन परत काढून रॅलीच्या विरोधात उद्धव ठाकरे सरकारने आमच्यावर गुन्हा दाखल केला होता आमच्यावर असे अनेक गुन्हे दाखल केले तरी आम्हाला मान्य आहे. आमच्या वरचे वॉरंट आज रद्द झालेत जामीन मिळालाय. संविधानाचा लढा कायम राहील ऑन राणे निवृत्ती — नारायण राणे साहेब कधीच निवृत्त होู शकत नाहीत राणेसाहेब ही आमची ऊर्जा आहे राणे साहेब आमची शक्ती आहे. ऑन राणे / रवींद्र चव्हाण रोक — रवींद्र चव्हाण महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत आणि राणे साहेब देशाचे नेते आहेत. त्यामुळे असा कुठलाही रोख किंवा रोष असू शकत नाही आमच्यासारख्यांचा कान पकडून राणे साहेब आम्हाला सांगू शकतात एवढे राणे साहेब ज्येष्ठ आहेत. रवींद्र चव्हाण त्यांचा प्रचंड आदर करतात त्यांना नेता मानतात. कुठल्या तरी वाक्याचा विपर्यास केला गेलाय.. ऑन महापालिका — महायुती 150 हून अधिक जागा जिंकेल. भाजपा आणि शिवसेनेची महायुती आहे. उद्धव ठाकरेना ज्या पद्धतीने हिरवी चादर पांघरली आहे ती हिरवी चादर हिंदुत्वाची भगवी चादरच्या लाटेत वाहून जाईल. आणि उद्धव ठाकरेला त्याची जागा कळेल. पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येईल
0
comment0
Report
UPUmesh Parab
Jan 05, 2026 11:21:12
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग मंत्री नितेश राणे ऑन शिक्षक मोर्चा साक्षरतेमध्ये आमचा जिल्हा सर्वात पुढे आहे. शिक्षण क्षेत्रासाठी निकष वेगळे असले पाहिजेत असं आमचा सगळ्यांचाच मत आहे. शिक्षकांचा शिष्टमंडळ बोलून घेऊन मी मुख्यमंत्री साहेबांशी बोलीन हा प्रश्न आमच्या मुलांचा आहे त्यांना न्याय कसा देता येईल या दृष्टीने पावल उचलेन ऑन राणे निवृत्ती राणे साहेब बोलल्यानंतर आमच्याकडे बोलण्याची पद्धत नाही कृपया मला प्रश्न विचारू नका तुमच्या घरी वडील बोलल्यानंतर तुम्ही बोलता का ऑन चिपी विमानतळ पर्यटनाच्या दृष्टिकोनातून चीपी हा अतिशय महत्त्वाचा विमानतळ आहे. विमानाच्या माध्यमातून लोक इकडे यावेत आर्थिक सक्षमता वाढावी याच हेतूने राणे साहेबांनी चीपी विमान तळाची स्थापना केली. त्या विमानतळाला नाईट लँडिंगची परवानगी मिळाली आहे. येत्या पंधरा दिवसात मुंबई ते सिंधुदुर्ग अशी विमान सेवा सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मोठी विमान सुद्धा उतरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे ऑन ठाकरे धक्के बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर ठाकरे ब्रँड ह्या लोकांनी संपवला हिंदुत्व सोडल्यापासून उद्धव ठाकरेंनी ठाकरे ब्रँड संपवायला सुरुवात केली. 15 तारीख नंतर उद्धव ठाकरे राज ठाकरेंचा सुद्धा होणार नाही हे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना कळल्यामुळे ही लोक निर्णय घेत आहेत उद्धवजी धक्के घेण्यासाठी शरीराची क्षमता थोडी वाढवा अभी खेल बाकी है ऑन विजयदुर्ग किल्ला विजयदुर्गाची होणारी पडझड थांबावी अशी शिवप्रेमींच्या माध्यमातून मागणी होती. खासदार नारायण राणे यांनी याबाबत पत्रव्यवहार केला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी पाठपुरावा केला त्यामुळे आपल्या किल्ल्यासाठी भरघोस निधी मिळालाय ऑन ट्विट ( हिंदी की हिंदू ) मुंबई महापालिकेचा महापौर हा हिंदूच असणार आहे मराठीच होणार, तो महायुतीचाच होणार. आम्ही हिंदू आहोत उर्दू नाही, ठाकरेंच्या विचाराचा महापौर बसला मुंबईमध्ये की उर्दू शाळा वाढणार उर्दू भवन तयार होणार आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नवाब मलिकच्या पत्रावर मुंबईमध्ये उर्दू भवन सुरू करण्याचे काम चालू केलं होतं मुंबईमध्ये उर्दू शाळा आणि मराठी शाळांची संख्या बघा मदरशाप्रमाणे ठाकरे यांची सत्ता आली तर मराठी शाळा बंद करून उर्दू शाळा सुरू करतील आमच्या महाराष्ट्रात हिंदुत चालणार आणि मराठीत बोलणार
0
comment0
Report
UPUmesh Parab
Jan 05, 2026 10:50:13
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग: ब्रेकिंग भाजप आमदार प्रवीण दरेकर कुडाळमध्ये दाखल: मंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे काही वेळात कुडाळ न्यायालयात दाखल होणार संविधान बचाव आंदोलन केल्याप्रकरणी आमदार प्रवीण दरेकर व आमदार प्रसाद लाड यांना कुडाळ न्यायालयाने केला होता अजामीनपात्र अटक वॉरंट जारी आता काही वेळात कुडाळ न्यायालयात होणार सुनावणी २६ जून २०२१ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या ओबीसी आंदोलनात सहभाग घेतल्या प्रकरणी कुडाळ पोलीस स्थानकात झाला होता गुन्हा दाखल आमदार निलेश राणे, मंत्री नितेश राणे यांच्यासह अन्य ४२ जणांवर आंदोलन प्रकरणी झाला होता गुन्हा दाखल कुडाळ न्यायालयाच्या परिसरात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 05, 2026 09:24:42
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 05, 2026 05:49:17
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:5000 ची साडी पाचशे रुपयात पुरुषांचा संपूर्ण ड्रेस 400 रुपयात अशी ऑफर संभाजी नगरात एक कपड्याचा दुकानात ठेवली होती त्या दुकानाबाहेर रविवारी प्रचंड गर्दी झाली, अक्षरशः चेंगराचेंगरी परिस्थिती निर्माण झाली होती त्यात तीन महिलांना श्वास गुदमरल्यामुळे त्रास झाला मात्र आजही संभाजीनगर त्या दुकानाबाहेर मोठी गर्दी आहे त्यामुळे दुकान मालकांना वीस वर बाऊंसर या ठिकाणी लावलेत तर सकाळी आठपासूनच महिला आणि पुरुषांच्या रांगा दुकाना बाहेर लागलेल्या आहेत, महापालिकेने सुद्धा काल या दुकानाला खूप कचरा केला म्हणून त्यांना 20 हजाराचा दंड ठोठवलाय आता आज दुकानांमध्ये गोंधळ होऊ नये याची खात्री दुकानदार देत आहे दरम्यान दुकाना बाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी
0
comment0
Report
AKAMAR KANE
Jan 05, 2026 04:23:53
0
comment0
Report
AKAMAR KANE
Jan 05, 2026 03:46:43
kolhapur, Maharashtra:नागपूर महानगरपालिकाेत भाजप और काँग्रेसमध्ये थेट लढत असली असल्याच चित्र दिसत असले तरी बसपा सत्तेच समीकरण ठरवण्यात निर्णय ठरू शकते... गेल्या वेळेस ना 10 जागा बहुजन समाजवादी पक्षाने जिंकल्या होत्या.. तर 22 ठिकाणी त्यांचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकाचे मत घेतले होते.... आताही बसप 25 ते 30 जागा जिंकण्याच्या मनसुब्याने मैदानात उतरल्याच दावा करत आहे.. प्रभाग क्रमांक एक ते सात दरम्यान त्यांची ताकद ही चांगली चांगला आहे... याशिवायही काही प्रभागांमध्ये त्यांचा चांगला प्रभाव आहे... नागपूर महानगरपालिकेत बसपची 82 उमेदवार रणांगणात आहे ... बसपा जिल्हाध्यक्ष आणि उमेदवार योगेश लांजेवार आणि मोहम्मद जमाल यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Jan 05, 2026 03:15:47
Mira Bhayandar, Maharashtra:नरेंद्र मेहता ऑन सरनाईक *भाईजान प्रताप सरनाईक* मीरा-भाईंदरमध्ये शिवसेना-काँग्रेसची छुपी युती नरेंद्र मेहतांचा प्रताप सरनाईकांवर गंभीर आरोप भाईजान प्रताप सरनाईक अशा उल्लेख आमदार नरेंद्र मेहेता यांनी केला "मीरा-भाईंदरमध्ये शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेसची छुपी युती झाल्याचा खळबळजनक आरोप भाजप नेते नरेंद्र मेहता यांनी केला आहे. ' भाईजान' प्रताप सरनाईक आणि काँग्रेस निवडणुकीला घाबरल्यानेच एकत्र आले असून, शिवसेनेला मत देणे म्हणजे काँग्रेसला मत देण्यासारखे आहे,असा इशारा त्यांनी जनतेला दिला. शिवसेनेची ही जुनीच नीती असल्याने आम्ही त्यांच्याशी युती नाकारली असून भाजप एकटा ७० हून अधिक जागा जिंकेल, असा विश्वास मेहतांनी व्यक्त केला आहे. बाईट-नरेंद्र मेहेता भाजप आमदार _________________________________ मीरा भाईंदर ब्रेक प्रताप सरनाईक पॉइंटर मीरा भाईंदर या रावणाची लंका आता हनुमानच जाळणार प्रताप सरनाईकांचा नाव न घेता नरेंद्र मेहतांवर थेट वार, ८१ उमेदवारांसह प्रचाराला सुरवात "मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीसाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी ८१ उमेदवारांसह हनुमान मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराला सुरवात केली आहे. 'ज्या स्थानिक नेत्यांनी हे मंदिर तोडण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या विरोधात आता मी विडा उचलला आहे', असे म्हणत सरनाईकांनी नरेंद्र मेहतांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. महायुतीसाठी आम्ही नमते घेतले पण आमचा अपमान झाला, असा आरोप करत त्यांनी 'आता रावणाची लंका जाळण्याची वेळ आली आहे' असा इशारा दिला. ७/११ वाल्यांना महापालिकेच्या ७/१२ वर नाव चढवू देणार नाही, असा पवित्रा घेत सरनाईकांनी 'अबकी बार ५० पार'चा नारा दिला आहे. या आक्रमक भूमिकेमुळे आता भाईंदरच्या मैदानात शिवसेना विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगणार आहे. बाईट-प्रताप सरनाईक परिवहन मंत्री
0
comment0
Report
PNPratap Naik1
Jan 05, 2026 03:11:44
Kolhapur, Maharashtra:इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक पाण्याच्या मुद्याभोवती फिरत आहे.. गेल्या कित्येक वर्षापासून इचलकरंजी मध्ये पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. अस असताना लोकप्रतिनिधींना या प्रश्नासंदर्भात समाधानकारक तोडगा काढून इचलकरंजी शहराला शुद्ध आणि मुबलक पाणी देऊ शकलेले नाही.. लोकसभेची निवडणूक असो वा विधानसभेची त्या निवडणुकंत देखील इचलकरंजीचा पाणी प्रश्न सोडवू अशा प्रकारचे आश्वासन दिलं गेलं. आता देखील महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीचा पाणी प्रश्न तातडीने सोडू अस आश्वासन राजकीय पक्षाकडून दिला जात आहे. पण इचलकरंजीचा पाणी प्रश्न सोडवणार कधी असं सवाल सामान्य इचलकरंजीकर विचारत आहेत.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 05, 2026 03:11:33
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आवश्यक असणारी ईव्हीएम मनपाला प्राप्त झाली आहे. जिल्ह्यातील विविध तहसील कार्यालयांकडून ही यंत्रे घेण्यात आली आहे. एकूण मतदान केंद्रांच्या तुलनेत १० टक्के अतिरिक्त यंत्रे राखीव ठेवली जातात. शहरात एकूण १,२६७ मतदान केंद्रे असून त्यांनुसार १,३९७कंट्रोल युनिट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. एका प्रभागात उमेदवारांची संख्या जास्त असल्याने एकापेक्षा अधिक बॅलेट युनिटची आवश्यकता भासणार आहे. प्रभागातील उमेदवारांनुसार बॅलेट युनिटची संख्या लक्षात घेता ५,०४५ बॅलेट युनिट तयार ठेवण्यात आली आहेत. ७५ ते ८० टक्के मतदान केंद्रांवर एकाच वेळी ४ बॅलेट युनिट लावण्याची गरज भासणार आहे. तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला २० टक्के अतिरिक्त बॅलेट युनिट पुरवले जाणार आहेत. सर्व यंत्रे कडेकोट सुरक्षेत ईव्हीएम कक्षात ठेवण्यात आली आहेत. सर्व यंत्रांची प्राथमिक तपासणी पूर्ण झाली आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top