icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

आदिवासी क्षेत्रों में SIR मोहिम की अवधि 15 दिन बढ़ाने की मांग

Shirdi, Maharashtra:राज्यभरात सध्या मतदार पुनर्निरीषण अर्थात SIR मोहीम राबविण्यात येत आहे.. जुलै अखेरपर्यंत ही मोहीम पूर्ण करण्याचे राज्य सरकारचे उद्दीष्ट आहे.. मात्र आदिवासी बहुल तालुक्यांमध्ये SIR ला आणखी पंधरा दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी केली आहे.. पावसाळा सुरू असल्याने, अकोले सारख्या दुर्गम भागात डोंगर दऱ्यामध्ये राहणाऱ्या आदिवासी कुटुंबापर्यंत पोहचण्यासाठी BLO ना मोठी कसरत करावी लागणार आहे.. त्यामुळे SIR पासून कुणीही वंचित राहू नये यासाठी आदिवासी तालुक्यांमध्ये SIR ला मुदतवाढ मिळावी अशी मागणी लहामटे यांनी केली आहे..
0
0
Report

घणसोली में शराबी महिला ने सड़क पर हंगामा मचाया; पुलिस ने गिरफ्तार किया

Navi Mumbai, Maharashtra:कोपरखैरणे पुलिस थाना के दायरे वाले घणसोली सेक्टर-3 सर्कल के सामने एक मद्यधुंद महिला ने सड़क पर बड़ा गोंधल मचाया। इस हाई-वोल्टेज ड्रामे से घटनास्थल पर लोगों की भारी भीड़ जुटी। सड़क के बीच में बस रिक्षा के सामने खड़ी होकर इस महिला ने बड़ा धिंगाणा किया। शुरुआती दौर में पुलिस ने उसे समझाने का प्रयास किया, पर वह किसी की नहीं सुनी। अंततः पुलिस ने धारा-प्रयोग कर उसे गिरफ्तार कर लिया और कोपरखैरणे पुलिस थाने ले गए। घटना के वहां मौजूद कुछ नागरिकों ने इस पूरी घटना का मोबाइल पर वीडियो बनाकर सोशल मीडिया पर वायरल कर दिया。
0
0
Report
Advertisement

एफडीए ने नागपुर के तीन होटल्स के लाइसेंस निलंबित; किचन में गंदगी पाई गई

Nagpur, Maharashtra:नागपूर - अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एफडीएची नागपुरातील तीन हॉटेल्सवर कारवाई. - हजारीपहाड येथील याराना फॅमिली गार्डन, काटोल मार्गावरील इंडियन तंदूर आणि कळमेश्वर मार्गावरील द हट फॅमिली रेस्टॉरंटचे परवाने तात्पुरते निलंबित. - तपासणीत नोंदणी प्रमाणपत्र न लावणे, किचनमध्ये अस्वच्छता, माशांचा प्रादुर्भाव आणि कर्मचाऱ्यांकडे टोपी-अॅप्रॉन नसल्याचे आढळले. - शाकाहारी व मांसाहारी पदार्थ एकत्र साठवले जात असल्याचेही निदर्शनास आले. - सर्व त्रुटी दूर होईपर्यंत तीनही आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आल्याची माहिती एफडीएने दिली.
0
0
Report

अमरावती में कर्ज माफी को लेकर हंगामा, खातों में रकम जमा होने से पहले बैनरबाजी

Amravati, Maharashtra:शेतकरी कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्या आधीच सरकारची बॅनरबाजी; सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये संतप्त शेतकरीांची प्रतिक्रिया अँकर :- अमरावतीत कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलच तापलं असून शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होण्या़ आधीच सरकारकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजीला करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारने जनतेची दिशाभूल करू नये अशी प्रतिक्रिया शेतकरी देत आहेत. बोगस बियाणे आणि पावसाने दांडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त असून सरकारने कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याच्या आधीच बॅनरबाजी केल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक संताप व्यक्त करत असून सरकारने ही बॅनरबाजी शासकीय कार्यालय तसेच एसटी बसवर केले आहे. त्यामुळे येत्या काळात यावर काय राजकारण होते याकडे सर्वांचे लक्ष लागला आहे. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी
0
0
Report

अहिल्यानगर जिले के सांदनदरी क्षेत्र में भारी बारिश के कारण पर्यटन बंद

Shirdi, Maharashtra:पर्यटक आणि ट्रेकर्सचे आकर्षण असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील सांदनदरी परिसरात सध्या पर्यटनास बंदी घालण्यात आली आहे. भंडारदरा परिसरातील घाटमाथ्यावर संततधार पाऊस सुरू असल्याने, अनुचित प्रकार टाळण्यासाठी वन विभागाने पर्यटकांना सांदनदरी परिसरात जाण्यास मज्जाव केला आहे. भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असणाऱ्या कळसूबाई - हरिश्चंद्रगड अभयारण्यात साम्रद येथे अतिशय खोल अशी ही सांदन दरी आहे. पावसाळ्यात पाण्याच्या अती प्रवाहामुळे किंवा दरडी कोसळून दुर्घटना होण्याचा धोका असतो, त्यामुळे हा परिसर सध्या पर्यटनासाठी बंद ठेवण्यात आला आहे.
0
0
Report
Advertisement

सणसवाडी बैलगाडा हादसा: विवादाच्या वादानंतर युवकावर कारने मारण्याचा प्रयत्न CCTV मध्ये कैद

Shirur, Maharashtra:उत्तर पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील बैलगाडा शर्यतीच्या वादातून एका युवकाला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मालशिरस येथील बैलगाडा शर्यतीदरम्यान मोडक आणि हरगुडे यांच्यात झालेल्या शाब्दिक वादाच्या रूपानंतर हिंसक हल्ल्यात झाले. चेतन हरगुडे याला कारने जोरदार धडक देत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेत चेतन हारगुडे आणि त्याचा चुलत भाई अथर्व हारगुडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वाघोली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान हा संपूर्ण थरार परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.
0
0
Report

नागपुर में बारिश रुकने से फसल बुवाई ठप, किसान बचाव के उपाय खोज रहे

Nagpur, Maharashtra:नागपूर विदर्भात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्याच्या पेरण्या खोळंबल्या केलेली पेरणी उगवेल की नाही अशी स्थिती असताना शेतकरी लागला डवरणी च्या कामाला नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत ६० टक्केच पेरण्या झाल्या, जवळपास ४० टक्के क्षेत्र अजुन पावसाच्या प्रतीक्षेत.. नागपूर विभागात सरासरी १९ लाख ५ हजार ७४० हेक्टरवर पेरणीयोग्य क्षेत्र.. आतपर्यंत ९ लाख ९९ हजार ३९० हेक्टरवर म्हणजे ५२ टक्के पेरणी झाली.. यामध्ये कापूस ५ लाख ४५ हजार ७६३ हेक्टर, सोयाबीन १ लाख ९८ हजार ७५५ हेक्टर, तूर १ लाख २२ हजार २८० हेक्टर तर भात पिकाची १ लाख २८ हजार ४७५ हेक्टरवर पेरणी झाली. पावसाने दडी मारली असली तरी हाती असलेल पीक जाऊ नये यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू
0
0
Report
Advertisement

ATS ने चिपळुण में दो युवकों से पूछताछ, शहजाद भट्टी के सोशल मीडिया लिंक

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. ए टी एस कडून चिपळूणात दोन तरुणांची चौकशी.. अल्पवयीन मुलांना लक्ष.. सोशियल मीडियाचा वापर.. पथक सतर्क अँकर पाकिस्तानी गॅंगस्टर शहजाद भट्टी सोशल मीडियाद्वारे भारतीय अल्पवयीन तरुणांचे ब्रेन वॉश करून दहशतवादी कारवायांसाठी वापर करत असल्याची माहिती पुढे आल्यानंतर आता राज्यातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.. या संशयावरून महाराष्ट्र दहशतवादी विरोधात दहशत विरोधी पथकाने राज्यभर मोहीम राबवली आहे.. या पथकाकडून चिपळूण येथे अशा तरुणांचा शोध सुरू असून आतापर्यंत दोघाजणांची चौकशी करण्यात आली आहे.. यात आणखी कोणाचा संबंध आहे का हेही तपासले जात आहे..एटीएसचे 14 युनिट मधील 58 पथकांनी राज्यात एकाच वेळी 150 ठिकाणी शोध मोहीम राबवली.. प्राथमिक तपासात शहजाद भट्टी आणि त्याचे साथीदार फेसबुक,इंस्टाग्राम,टेलिग्राम व व्हाट्सअप ॲप द्वारे तरुणांची संपर्क साधत असल्याचे उघड झाले..
0
0
Report

नागपुर के गजानन उद्यान में गांजा के पौधे: 16–19 आयु के युवाओं पर चौकसी बढ़ी

Nagpur, Maharashtra:नागपूर - नागपूर महानगरपालिकेच्या उद्यानात आढळली चक्क गांजाची झाडे नागपूरच्या अजनी परिसरातील गजानन उद्यानात चक्क गांजाच्या झाडांची लागवड करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे गजानन उद्यानात 16 ते 19 वयोगटातील मुले आणि तरुण गांजा पिऊन धुमाकूळ घालत असल्याची तक्रार नागरिकांनी पोलिसांकडे केली होती परंतु तपासात कोणीही आढळून आले नाही या प्रकाराची अधिक चौकशी केल्यावर उद्यानात चक्क गांजाची झाडे लावले असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर आला या संपूर्ण प्रकरणाचा तपास करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी होतं आहे
0
0
Report
Advertisement

रामनगर के राम मंदिर में ठाकरे-भाजपा के धार्मिक आयोजनों की संभावना

Nagpur, Maharashtra:रामनगर येथील राम मंदिराच्या प्रांगणात 22 जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप कार्यकर्त्यांकडून 'लक्ष्मी नृसिंह महायज्ञ' केला जाणार आहे. विशेष म्हणजे या राम मंदिरात 18 जुलै रोजी रामरक्षा पठण करण्याचे शिवसेना ठाकरे गटाचे नियोजन आहे; यासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे अनेक नेते नागपुरात येणार आहेत. जर ठाकरे गटाचे राम रक्षा पठण रामनगर येथील राम मंदिरात झाले तर चार दिवसांनीच त्या मंदिराच्या प्रांगणात भाजप कार्यकर्त्यांकडून महायज्ञ केले जाणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या उद्दिष्टाने ka होईना, योगायोगाने शिवसेना ठाकरे गट आणि भाजप या दोघांचे धार्मिक आयोजन रामनगर के राम मंदिरात होण्याची शक्यता आहे.
0
0
Report

संत ज्ञानेश्वर माऊली पालखी का सातारा में आगमन, लोणंद में स्वागत की तैयारी पूरी

Satara, Maharashtra:सातारा - संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे उद्या १५ जुलै रोजी सातारा जिल्ह्यात आगमन होत असून लोणंद नगरी स्वागतासाठी सज्ज झाली आहे. 'बाजार पटांगण' मैदानावर माऊलींचा एक दिवसाचा मुक्काम असणार असून, नगरपंचायत व जिल्हा प्रशासनाने येथे चोख व्यवस्था केली आहे. जिल्ह्यासह राज्यभरातून मोठ्या संख्येने वारकरी,भाविक या ठिकाणी माऊलीच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी येत असतात त्यामुळे गर्दी होऊ नये म्हणून मैदानावर बॅरिकेड्स देखील लावण्यात आले आहेत. त्याच बरोबर मैदानावर विद्युत रोषणाईची कामे अंतिम टप्प्यात आहेत. भाविकांची कोणतीही गैरसोय होई नये यासाठी प्रशासनाने संपूर्ण परिसराची तयारी पूर्ण केली आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top