Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : अखेर संदीप बाजोरीयांची बंडखोरी मागे.

Nov 04, 2024 13:39:12
Yavatmal, Maharashtra

यवतमाळ विधानसभेमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार संदीप बाजोरीया यांचे मन वळविण्यात पक्ष नेतृत्वाला यश आले आहे. बाजोरिया यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला, तत्पूर्वी त्यांचे गुरुबंधू अ.भा. चतु:संप्रदाय चे अध्यक्ष महामंडलेश्वर डॉ. संगीतकृष्ण सावरिया बाबा यांनी देखील बाजोरीया यांची समजूत काढली व उमेदवारी अर्ज परत घेण्यास सांगितले. पक्षाने आपल्याला एबी फॉर्म दिला होता, परंतु मविआत मिठाचा खडा पडू नये म्हणून मी माघार घेत आहे.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ABATISH BHOIR
Dec 13, 2025 17:47:05
Kalyan, Maharashtra:कल्याण सिंडिकेट परिसरात धक्कादायक घटना रॅपिडो बाईक चालकाने तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा केला प्रयत्न कल्याण पश्चिम मध्ये एका तरुणीने रॅपिड मोटरसायकल बुक केली त्या मोटरसायकल वरून ती जिमला जाण्यासाठी रॅपिडो बुक केली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे सिंधीगेट परिसरामध्ये पोलिस लाइन जवळ येताच पोलिस लाइन मध्ये बाईक वरून हा रॅपिडो चालक याने अंधारात फायदा घेत त्या ठिकाणी तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला चालकाकडे मिरची स्प्रे, चाकू असे हत्यार होतेदेखील होते पीडित मुलीने त्याच्या तावडीतून कशी बशी सुटका करत मुलीने स्वतःची सुटका करत पळ काढला मुलीने आरडा ओरडा केल्याने स्थानिक नागरिकांनी रॅपिड चालकाला चांगला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केला आहे.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Dec 13, 2025 16:45:16
Shirdi, Maharashtra:संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग गावात सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बिबट्याने एका चारवर्षीय चिमुकल्याचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे चिमुकल्याचे नातेवाईक व ग्रामस्थ संतप्त झाले असून जोपर्यंत नरभक्षक बिबट्याला ठार केले जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने वातावरण तणावपूर्ण बनले आहे. संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथील चिखली रस्त्यालगत शेतकरी सूरज दिलीप कडलग यांची वस्ती आहे. आज सायंकाळी ते गोठ्यातील जनावरांना चारा टाकत होते. तर आजी गवताचे ओझे घेऊन गोठ्यात गेली होती. त्याचवेळी चारवर्षीय चिमुकला सिद्धेश सूरज कडलग हा घराच्या दारात उभा होता. हिच संधी साधत गिन्नी गवतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने सिद्धेशला जागेवरच ठार केले. यानंतर त्याच्या वडिलांसह आजीने एकच आक्रोश केला.
0
comment0
Report
MKManoj Kulkarni
Dec 13, 2025 16:30:28
Mumbai, Maharashtra:अँकर -- कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं ८ डिसेंबरला पुण्यात निधन झालं. मुंबईतील वांद्र्यात बाबा आढाव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी स्मृती अभिवादन सभा समस्त संविधानवादी पुरोगामी संस्था संघटना यांचे वतीने आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला,हुसेन दलवाई माजी खासदार भालचंद्र मुनगेकर,उत्कर्षा रूपवते,आशालता कांबळे व विविध संघटनाचे कार्यकर्ते उपस्थित होते. बाबा आढाव यांनी समाजासाठी काम केला आहे. महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर यांनी काम केला तेच काम पुढे नेले. एक गाव एक पाणवठा हे काम केला. जाती व्यवस्थेला तडा देण्याचं काम केला. समाजाला पुढे आणयच काम केला. महात्मा फुले यांचे विचार पुढे नेण्याचं काम केला. बाबा साहेब यांचं नांव मराठ वाडा विद्यापीठाला देण गरजेचं होता.. तेव्हा आमचा संबंध बाबा सोबत सोबत आला.. असंघटित कामगार यांच्यासाठी काम केला आहे.. हमाल यांना मोबदला नव्हता त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं. हमाल भवन त्यांनी उभं केल. कष्टकारी यांची भाकर त्यांनी त्या ठिकाणी दिली. महाराष्ट्र मध्ये फुलेंचे विचार फुलावण्याचं काम त्यांनी केलं. आता सनातन यांचा वातावरण वाढायला लागला आहेत. हिंदू च्या नावावर मनुस्मृती लादन्याच काम जे सुरु आहे त्या काळात बाबा चं जाणं म्हणजे खूप मोठा दुःख आहे.. डॉ भालचंद्र मुंगेकर. माजी कुलगुरू ( मुंबई विद्यापीठ.) माजी खासदार काँग्रेस बाबा आढाव हे महात्मा जोतिबा फुलांचे बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे वारसदार होते. अनेक लढा दिलं सत्याग्रह केला. तुरुंगावास भोगलंय. असंघटित कामगारबाहेत त्यांच्या साठी लढले. ऐकून योगदान त्यांनी आपल्या वयाची 95 वर्षा पAiकी 70 वर्षे श्रमिकांसाठी दिली. आज भारताची परिस्थिती आणी बाबा आढाव यांनी काम केली ती परिस्थिती वेगळी आहे. उदारमतवाडी, संघटना, संविधान त्यांनी जपलं आहेत. पण मोदी सरकार ने हे समतोल साधला नाही. अनेक बिल निघाली त्यात सेक्युलर आणि सोशलिस्ट.. अशी दोन विभाग आताच्या सरकार ने नवीन बिल काढून पास केले. बाबा आढाव यांनी जे काम केला ते काम आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे कारण त्यांनी केलेला काम कोणीच विसरू शकत नाही.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Dec 13, 2025 16:15:38
Bhandara, Maharashtra:दर्रेकसा एरिया कमेटी कमांडर व ०२ एसीएम समेत कुल ०३ माओवादीों ने गोंदिया जिला पुलिस के समक्ष हथियारों के साथ आत्मसमर्पण किया। Anchor :- तीन नक्सलवाद्यों ने गोंदिया पुलिस के समक्ष आत्मसमर्पण किया है.. रोशन उर्फ मारा इरिया वेडजा कमांडर दर्रेक्सा एरिया कमेटी, सब्‍हाष एसीएम, रतन एसीएम आदि ०३ माओवादीوں ने आग्निशस्त्रों के साथ माओवादी गणवेश में गोंदिया पुलिस समक्ष आत्मसमर्पण किया है... महाराष्ट्र शासन ने 2005 से आत्मसमर्पण योजना के तहत तथा हिसांचाराच्या जिंदगी से ऊब कर वरिष्ठ माओवादी समेत कई जहाल माओवादी आज तक पुलिस के सामने आत्मसमर्पण कर चुके हैं। कुछ दिनों पहले एम.एम.सी. जॉन के स्पेशल ज़ोनल कमेटी सदस्य विकास उर्फ अनिल उर्फ नवज्योत नागपूरे, ऊर्फ रमेश सायन्ना भाष्कर लिगव्या रामास्वामी आदि सहित कुल ११ जहाल माओवादी गोंदिया पुलिस के समक्ष आत्मसमर्पण कर चुके थे। उनमें दर्रेकसा एरिया कमेटी के शेष कुछ माओवादी सदस्य भी आत्मसमर्पण के प्रतीक्षा में थे। इसके अनुरूप गोंदिया पुलिस ने मरमस्त माओवादी संपर्क कर उन्हें शासन के मुख्‍य प्रवाह में लाने के लिए मन परिवर्तन कर, दर्रेकसा एरिया कमेटी कमांडर रोशन याचेस सहित कुल ०३ जहाल माओवादीों ने गोंदिया पुलिस के समक्ष आत्मसमर्पण किया।
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Dec 13, 2025 15:31:04
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Dec 13, 2025 14:01:00
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 13, 2025 14:00:45
Shirur, Maharashtra:‘यशवंत’च्या जमीन विक्रीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती; अजित पवार गटाला धक्का पुण्याच्या हवेली तालुक्यातील थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या जमीन विक्री व्यवहाराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्पुरती स्थगिती दिली आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांच्या दखलीची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला. कारखान्याची 99 एकर 97 गुंठे जमीन 299 कोटी रुपयांना बाजार समितीला विक्री करण्यास यापूर्वी शासनाची मान्यता होती. मात्र महसूल विभागाची आवश्यक परवानगी न घेता व्यवहार होत असल्याचा आक्षेप काळभोर यांनी मांडला. त्यानुसार अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) यांना चौकशीचे आदेश देत, अहवाल येईपर्यंत स्थगिती लागू करण्यात आली आहे. सध्या बाजार समितीवर अजित पवार गटाचे वर्चस्व असून या जमीन खरेदीवरून संचालक मंडळात मतभेद उफाळले आहेत.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 13, 2025 13:46:34
Nagpur, Maharashtra:नितीन गडकरी बाईट ( सकाळी विधिमंडळातील पोडीयमवर हा बाईट झाला आहे ) यावर्षी काही काम मंजूर केले आहेत पुण्यापासून संभाजीनगर नवीन एक्सप्रेस हायवे बांधतो आहे 16000 कोटीचा है एम ओ यु झालेला आहे.. शिक्रापूर वरून नवीन महामार्ग बांधून अहमदनगरच्या बाहेरून संभाजीनगर पर्यंत ग्रीनफिल्ड हायवे बांधला जाईल.. या नव्या महामार्गामुळे पुणे ते संभाजीनगर प्रवास दोन तासात पूर्ण करता येईल.. निवडणूक आटोपल्या की भूमिपूजन होईल.. याशिवाय हडपसर ते यवत महामार्गाचा एम ओ यु झाला आहे.. याचाही निवडणुकीनंतर भूमिपूजन होईल.. एन एच ए आय कडून पुणे (खेड) ते नाशिक फाटा असा महामार्ग होईल.. 93% जमीन अधिग्रहण झाला आहे.. नाशिक ते आळंदी आणि आळंदी ते खेड असे दोन टप्प्यात काम होईल.. नागपूर ते काटोल सेक्शन, काटोल बायपास अशा रस्त्यांवर ही काम चालू आहे.. वार्षिक योजनेत जवळपास 60000 कोटींच्या कामांना मंजुरी दिली आहे त्यापैकी 20,000 कोटींची काम एप्रूवल स्टेजवर आहे.. महाराष्ट्रात एकूण सव्वा लाख कोटींची काम केली जाणार आहे... येणाऱ्या वर्षात दीड लाख कोटींची काम महाराष्ट्रात केले जाईल.. त्यापैकी पन्नास हजार कोटींचे काम एकट्या पुणे आणि जवळपासच्या भागात होणार आहे...
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Dec 13, 2025 13:04:29
Latur, Maharashtra:शिवराज पाटील-चाकूरकरांच्या निधनानंतर अभिनेता रितेश देशमुखची भावुक पोस्ट.... लोकसभेचे सभापती, पंजाबचे राज्यपाल, केंद्रीय गृहमंत्री, राज्य विधानसभेचे अध्यक्ष अशी महत्त्वाची पदे भूषविलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील-चाकूरकर यांचे वृद्धापकाळानं निधन झाले.वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिवराज पाटील-चाकूरकर यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली. तर अभिनेता रितेश देशमुख यानं देखील शेअर केलेली पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. काय म्हटलं आहे रितेशनं त्याच्या पोस्टमध्ये? श्री शिवराज पाटील साहेब यांचे निधन झाल्याचे वृत्त ऐकून मन अत्यंत दुःखी व वेदनादायी झाले आहे. ते एक दूरदर्शी राजकारणी होते - काँग्रेस पक्षातील एक अत्युच्च व प्रभावी नेतृत्व. माझ्या जडणघडणीच्या काळात त्यांना जवळून पाहण्याची संधी मला मिळाली. त्यांच्या वर्तनातील शुद्धता, व्यक्तिमत्त्वातील सन्मान आणि अपार विद्वत्ता उल्लेखनीय होती. त्यांची नम्रता त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकावर कायमची छाप सोडणारी होती.त्यांच्या कुटुंबीयांना व आप्तेष्टांना माझ्या मनःपूर्वक संवेदना.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 13, 2025 13:04:07
Nagpur, Maharashtra:Nagpur- Nagpurat Yashwant Stadium yette aandolan karat aslele mukhya yuvardharita बेरोजगार तरुण आज prachand akramak झाले... त्यांची आणि पोलिसांमध्ये झटापट पण झाली आणि पोलिसांनी हलका बळाचा वापरही केला... humein rozgaar dya ya maagni karta hey aandolak akramak झाले ..त्यामुळे काही कालावधी करता Yashwant Stadium येथील तणावाचं वातावरण निर्माण झाले होते..Yashwant Stadium येथील बसलेले हे युवा प्रशिक्षणार्थी आंदोलक विधानसभावर मोर्चा काढायचा होता परंतु पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली. त्यामुळे आंदोलक विद्यार्थी प्रशिक्षणार्थी तरुण आणखी संतापले. कोणत्याही परिस्थितीत मोर्चा काढणारच या मागणीवर आंदोलक आक्रमक झाले. त्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करत मैदानातून बाहेरपडणारे सगळे मार्ग बंद केले. प्रतिक्षेत असलेले अन्य मोर्चेही जागच्या जागी थांबले. चॉकलेट नको रोजगार द्या आम्हाला चॉकलेट करून सरकारकडून रोजगार द्या चॉकलेट नको अशी त्यांची मागणी होती.... यावेळी आंदोलन प्रशिक्षणार्थींशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Dec 13, 2025 12:47:36
Malegaon, Maharashtra:मालेगावच्या डोंगराळे चिमुरडीवर अत्याचार खून प्रकरण पोहचलं अधिवेशनात. मंत्री दादा भुसे यांनी या प्रकरणात महिला न्यायाधीशांच्या नियुक्तीची लक्षवेधी द्वारे केली मागणी. मालेगाव तालुक्यातील डोंगराळ येथील चिमुरडीवर अत्याचार करून तिचा निर्घुण खून केल्याप्रकरणी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज लक्षवेधी द्वारे नागपूर हिवाळी अधिवेशनात डोंगराळे ता. मालेगाव जि. नाशिक येथील घटनेतील नराधमाला फाशीची शिक्षा होण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टात महा. महिला न्यायाधीशांची नियुक्ती व्हावी व 10 वर्षांखालील बालिकांवर होणा-या अत्याचारातील आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षेसाठी नवीन कायदा करण्यात यावा. अशी लक्षवेधी मांडली.
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Dec 13, 2025 11:11:10
Ambernath, Maharashtra:विषारी सर्पदंश देऊन पतीने काढला पत्नीचा काटा हत्येनंतर पतीने केला ब्रेन हॅमरेजचा बनाव बदलापूर पोलिसांकडून 3 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्याची उकल बदलापूर पूर्वेतील एका इमारतीत 10 जुलै 2022 रोजी निरजा आंबेरकर या महिलेचा मृत्यू झाला होता. तिचा पती रूपेश आंबेरकर याने ब्रेन हॅमरेजमुळे तिचा मृत्यू झाल्याचं सांगितल्यामुळे याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंदही करण्यात आली होती. मात्र 3 वर्षांपूर्वी हे प्रकरण एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपलंय. बदलापूर पूर्व पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक अनुकूल दोंदे यांनी एका गुन्ह्यात ऋषिकेश चाळके या आरोपीला अटक केली होती. त्याच्याकडे इतर गुन्ह्यांबाबत चौकशी केली असता त्यानं सर्पदंशांने केलेल्या हत्येची माहिती दिली. निरजा यांचा पती रूपेश आंबेरकर यानं पायाला मालिश करण्याच्या बहाण्याने आपला मित्र कुणाल चौधरी, सर्पमित्र चेतन दुधाणे आणि ऋषीकेश चाळके यांना घरी बोलावलं होतं. निरजा यांच्या पायाचा मसाज करण्याच्या बहाण्याने चेतन दुधाणे यांनं बरणीतून विषारी साप काढला आणि तो ऋषीकेशच्या हातात दिला. त्यानंतर त्यांनी निरजाच्या पायावर तीनवेळा सर्पदंश करून तिला संपवलं. तसच ब्रेन हॅमरेजचा बनाव करून नैसर्गिक मृत्यू आल्याचं भासवलं. मात्र ऋषिकेश चाळकेनं दिलेल्या जबाबानंतर या सर्वांनी केलेलं काळं कृत्य जगासमोर आलंय. पोलिसांनी लागलीच तपासाची चक्र फिरवून निरजा आंबेरकरचा पती रूपेश आंबेरकर, कुणाल चौधरी आणि चेतन दुधाणे यांना अटक केलीय. Byte – शैलेश काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त आता रूपेशनं निरजाची हत्या का केली? आरोपींचा याआधीही कोण-कोणत्या गुन्ह्यात सहभाग आहे काय? याचा आता पोलिस तपास करतायेत.
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Dec 13, 2025 11:05:13
Parbhani, Maharashtra:परभणी - शहरातील कचरा,पाणी आणि आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून महानगरपालिका शहरांमध्ये सुख सुविधा पोहोचविण्यासाठी पूर्णपणे अपयशी ठरलेली आहे. शहरातील नागरिकांना सुविधा पोहोचवणे तर दूरच राहिले उलट परभण्यशहर कचऱ्यामध्ये आणि खड्ड्यामध्ये जात असल्याचा आरोप करत संतप्त झालेल्या नागरिकांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या मार्गदर्शनाखाली आज परभणी शहर महानगरपालिकेचे परभणी शहर ग्रामपंचायत असे नामकरण केले. परभणी शहरांमध्ये मागील चार वर्षापासून प्रशासन आहे व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री हे परभणीचे असतानाही परभणी शहरातील नागरिकांना महानगरपालिकेकडून कुठल्याही प्रकारच्या सुविधा मिळत नाही ही गंभीर बाब आहे. शहरात कचऱ्याचे ठिकठिकाणी ढीग साचले असून मनपाच्या शाळा हळूहळू बंद होत आहेत, या परिस्थितीच्या निषेधार्थ आज नागरिकांनी जोरदार आंदोलन केले.
0
comment0
Report
Advertisement
Back to top