icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

पाकिस्तानी निर्मित सौंदर्य प्रसाधन पर धुले पुलिस ने किया बड़ा छापा: 61 हजार का माल जप्त

Dhule, Maharashtra:Anchor - मेड इन पाकिस्तान असं लिहिलेली सौंदर्य प्रसाधने हे धुळे शहरातील दुकानांवर विकले जात असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तापाचा समोर आली आहे. पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावरती केलेल्या कारवाईत हे धक्कादायक बाब समोर आली आहे. धुळे स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकत पाकिस्तानात निर्मिती केलेल्या सौंदर्य प्रसाधन विक्रेत्यांवर धडक कारवाई केली आहे. धुळे शहरातील काही सौंदर्य प्रसाधन विक्रेते हे पाकिस्तानात निर्मिती करण्यात आलेल्या सौंदर्य प्रसाधन विकत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धुळे शहरातील जयशंकर मार्केट सह नॅशनल उर्दू हायस्कूल मागील बिग बाजार शॉपीमध्ये छापा टाकला. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मोठ्या प्रमाणात पाकिस्तानात निर्मिती केलेले साबण बॉडी लोशन तसेच विविध सौंदर्य प्रसाधनाचे प्रॉडक्ट्स आढळून आले. याप्रकरणी एलसीबीने जय शंकर मार्केट मधील श्री साई ट्रेडर्सचे मालक कैलास नानकाने तसेच फजलूर रहमान मोहम्मद सलीम अन्सारी यांना अटक केली आहे. पाकिस्तान निर्भीत केलेल्या वस्तूंवर भारतात आयात करण्यास बंदी असताना देखील अवैधरित्या पाकिस्तानची विक्री केली जात असल्याचं या कारवाईस समोर आला आहे. पोलिसांनी कारवाई करत मेड इन पाकिस्तान लिहिलेल्या विविध सौंदर्यप्रसाधन साहित्यसह 61 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान पाकिस्तान निर्मित सौंदर्य प्रसाधने हे विक्रेते कुठून आणि कधीपासून विक्रीसाठी आणत होते याचा पोलीस तपास करत आहेत. Byte- श्रीराम पवार पोलीस निरीक्षक स्थानी गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा प्रशांत परदेशी, dhule
0
0
Report

नागपूर में 14 वर्षीय अथर्व के गुमशुदगी पर गिट्टीखदान चौक पर नागरिक आंदोलन

Nagpur, Maharashtra:नागपूर नागपुरात मुलगा हरवल्याच्या घटनेनंतर गिट्टीखदान परिसरात रस्त्यावर उतरून नागरिकांचे आंदोलन अथर्व नानोरे असे हरवलेल्या 14 वर्षीय मुलाचे नाव -- हनुमान जयंतीला शोभायात्रेमध्ये अथर्व गेला होता... मात्र रात्री 11 वाजेपर्यंत तो घरी परतला नाही.. त्यामुळे हरवलेल्या मुलाला लवकर पोलिसांनी शोधावे यामागणी करतात गिट्टीखदान चौकात नागरिकांचे आंदोलन... रस्ता रोको केला... मात्र पोलिसांची कुमक मोठ्या संख्येने पोहचली आणि लगेच रस्ता मोकळा करण्यात आला... आता पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे ... गिट्टीखदान परिसरात आज बंदही पुकारण्यात आला असून सर्व दुकाने बंद आहे ... बाईट -- प्रकाश महादुले, हरवलेल्या अथर्व चे मामा
0
0
Report

17 भेड़ों की मौत: किसान ने आरोप सोलर कंपनी, विभाग ने कहा जानवर हमला

Dharashiv, Maharashtra:गंजेवाडी येथे 17 शेळ्यांचा संशयास्पद मृत्यू. शेतकऱ्याचा सोलार कंपनीवर आरोप, वन विभागाचा हिंस्र प्राण्यांचा दावा. लाखांचे नुकसान, भरपाईची मागणी. अँकर : धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील गंजेवाडी येथे 17 शेळ्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. शेतकरी महावीर गंजे यांनी सोलार कंपनीवर शेळ्या मारल्याचा आरोप केला आहे. मात्र, वन विभागाने हा प्रकार हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यामुळे झाल्याचे सांगितले आहे. या घटनेत शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले असून, प्रशासनाकडे भरपाईची मागणी करण्यात आली आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement

अहिल्यानगर में समता पतसंस्थे की 100 खातों में फर्जीवाड़ा; पुलिस जांच शुरू

Shirdi, Maharashtra:Anc - अहिल्यानगर जिल्ह्यातील समता नागरी पतसंस्थेच्या राहता शाखेत मे 2021 मध्ये एकाच दिवशी भोंदू अशोक खरात नॉमिनी असणारी 100 खाती उघडण्यात आल्याची माहिती समोर आलीये.. चार वर्षात या सगळ्या खात्यांवरून तब्बल 60 कोटीपेक्षा जास्त रकमेचे व्यवहार झाले असून जानेवारी 2025 मध्ये सर्व खात्यावरील रक्कम काढून घेण्यात आली.. शिर्डी पोलिसांनी या सर्व खात्यांची आणि संबंधित खातेदारांची चौकशी सुरू केली असून समता पतसंस्था चौकशीच्या फेऱ्यात सापडली आहे.. ही सर्व खाती सहकार कायद्याच्या नियमांप्रमाणे उघडण्यात आल्याचे आणि ती बनावट नसल्याचे स्पष्टीकरण समता पतसंस्थेचे संस्थापक तथा राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी दिलंय.. खातेदारांच्या संमतीनेच ही खाती उघडली गेली आणि खातेदारांच्या संमतीनेच व्यवहार झाल्याचे कोयटे यांनी म्हंटलय.. अशोक खरात याने समता पतसंस्थेची फसवणूक केल्याचे आढळल्यास आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करू, असं देखील काका कोयटे यांनी म्हंटलय...
0
0
Report

प्रवीण तायडे ने बच्चू कडू पर हत्या की साजिश का आरोप, ऑडियो क्लिप से राजनीतिक घमासान

Amravati, Maharashtra:भाजपा विधायक प्रवीण तायडे ने माजी राज्यमंत्री बच्चू कडू पर गंभीर आरोप लगाए हैं. बच्चू कडू ने मेरे भाई के बारे में हत्या की कथित साजिश रची थी, इसके संबंध में ऑडियो रिकॉर्डिंग होने का दावा किया गया है. ऑडियो क्लिप सामने आने के बाद राजनीतिक हलचल बढ़ गई है. तायडे ने कहा कि अगर उनके परिवार के खिलाफ साजिश साबित हो गई तो वे राजनीति छोड़ देंगे. उन्होंने कहा कि अगर साबित हुआ तो उनके घर के सदस्य की जान खतरे में पड़ सकती थी. वे एक-दिवसीय/यात्राओं में मुख्यमंत्री के समक्ष इस विषय को उठाने की बात कर रहे थे.
0
0
Report

सिंधुदुर्ग के मंत्री नितेश राणे बोले: अवैध बालू खनन पर कड़ी कार्रवाई

Oras Bk., Maharashtra:*सिंधुदुर्ग* मंत्री नितेश राणे ऑन जनता दरबार --- जनतेचा सेवक म्हणून लोकांच्या अडीअडचणी दूर करण माझं काम आहे. म्हणून आज संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्ह्यातील जनते सोबत सातत्याने संवाद ठेवले जातील ऑन वाळू उपसा --- अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई होणार अशा लोकांवर आमची करडी नजर आहे लोकांनी निश्चिंत राहावं ऑन शक्तिपीठ महामार्ग --- सिंधु्दुर्ग जिल्ह्याला या मार्गाचा फायदा झाला पाहिजे. सर्वांना विश्वासात घेऊन हा मार्ग पूर्ण करण्यात येईल. जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये ऑन दालमिया ( गुन्हा दाखल करा ) --- त्याबाबत पोलिस चौकशी करत आहेत. आदरणीय मुख्यमंत्र्यांनी एस आय टी नेमलेली आहे. असंख्य माता भगिनींच्या भविष्याशी निगडीत असलेली केस आहे. ज्यांना जण आरोप करायचे असतील किंवा काही बोलूच असेल तर त्यांनी एस आय टी सोबत बोलावे. किंवा माहिती द्यावी त्यावर एस आय टी भूमिका घेईल. ऑन मुंब्रा ( पाकिस्तानी अब्बा ) -- मैं जे बोललो त्यात कुछ गलत नहीं. اورंग्या और टिप्याचा इतिहास बघितला तर त्यांची लढाई इस्लाम साठीच होती हे दिसत. जी सत्य माहिती है ती मैं लोगों के सामने निष्कर्ष रूप में रख रहा हूँ. छत्रपती संभाजी महाराजांचे छळ करत असताना औरंग्याने स्वराज्य किंवा दौलत मागितली नाही तर त्यांना धर्म बदलण्यास सांगत होता ते ही धर्माचीच लढाई थी ऑन जैन मुनी ---- अशा कुठल्याही गोष्टीला माझं समर्थन नाही. त्यांनी काय बोलावं हा त्यांचा विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. आम्ही त्यांच्या पायाच्या धुळी एवढे पण नाही. त्यांनी जी भावना व्यक्त केली ती आम्हाला मान्य नाही. राज्याला अतिशय कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री मिळाले आहेत. आणि पुढील 25 वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असणार आहेत. मी सभेच्या नंतर त्यांच्याकडे नाराजी व्यक्त केलीय. ऑन बारामती पोट निवडणूक ( ठाकरे, काँग्रेस पाठिंबा ) --- अजित पवार यांचे सर्वच राजकीय पक्षांशी चांगले संबंध होते. ही वेळ राजकारण करण्याची नाही तर समाजात चांगले संदेश देण्याची आहे. ही पोट निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी सगळ्याच स्तरातून होत आहे. त्याचा विचार काँग्रेस आणि ठाकरेंनी करावा. ऑन मुंब्रा नाव बदल ( मुंब्रा देवी ) --- मुंब्रा मध्ये राहणाऱ्या लोकांची भावना आहे. त्यांची भावना मी व्यक्त केलीय. राज्य सरकार पर्यंत त्यांच्या भावना पोचवन माझं काम आहे आणि ते मी केलय.. आता पाठपुरावा करेन. feed live link
0
0
Report
Advertisement

खासदार भुमरे के ड्रायवर जावेद शेख को नोटिस, 9 एकर जमीन मामले में छानबीन शुरू

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:खासदार संदीपान भुमरेचा ड्रायव्हर जावेद शेख याच्या 9 एकर जिमिनीच्या हिबानामा प्रकरणात पोलिसांनी जावेद रसूल शेखला नोटीस पाठवली आहे, पोलिसांनी जावेदच्या घरावर नोटीस चिटकवली आहे आणि 3 दिवसात तपासकामी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत..जावेद च्या विरोधात परभणी येथील वकील मुजाहिद खान यांच्या तक्रारीवरून फसवणूक आणि जीवे मारण्याच्या धमकीचा गुन्हा दाखल आहे.. दुसरीकडे जावेद कडून अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात आज अर्ज करण्यात आलाय, या प्रकरणी सुनावणी आज सुनावणी होणार आहे, कोट्यवधी ची ही जमीन खासदार भुमरे च्या ड्रायव्हर ला hibNama म्हणजे बक्षिस पत्र म्हणून देण्यात आली होती यावरून खासदार भुमरे सुद्धा अडचणीत आले आहे...
0
0
Report
Advertisement

जालना रोड उद्घाटन पर खोतकर-दानवे की दरार मिटी, रिश्ते नए सिरे से जुडे

Jalna, Maharashtra:जालना : खोतकर ,दानवेंमध्ये असलेले वाद मिटले? रस्ता उदघाटनाच्या कार्यक्रमात अर्जुन खोतकर यांच्याकडून वाद मिटल्याची घोषणा कोणतीही ताकद आम्हाला आता वेगळं करू शकत नाही-खोतकर आमच्यातील मतभेद संपले,राजकारणात काहीही होईल पण आमच्या संबंधांत खराबी येणार नाही-खोतकर महापालिकेत दानवेंच्या नेतृत्वात भाजपला यश आलं याचा आम्हाला आनंद आमच्या नगरसेवकांना तुमच्यात सामावून घ्या दानवेंच्या सल्ल्याने चला,खोतकरांचं महापौर वंदना मगरेना आवाहन,गोरंटयाल यांना डिवचण्याचा प्रयत्न जयदेव जयदेव जय मंगल मूर्ती मिटले सारे भांडण आता घेऊन येऊया वरती शिवसेनेसह सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन चालू,निधी कमी पडू देणार नाही-दानवे अँकर :जालन्यातील राजकारणात आज पुन्हा नाटयमय घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत.रावसाहेब दानवे आणि माझ्यातील राजकीय वैर संपल्याची घोषणा शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी केली आहे.आज जालना-राजूर रोडवरील दोन किलोमीटर रस्त्याच्या कामाचे उद्घाटन भाजप नेते रावसाहेब दानवे आणि आमदार अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.या वेळी आयोजित कार्यक्रमात खोतकरांनी ही घोषणा केली.कोणतीही ताकद आम्हाला आता वेगळं करू शकत नाही.आमच्यातील मतभेद संपलेत.राजकारणात काहीही होईल पण आमच्या संबंधांत खराबी येणार नाही असंही आश्वासन यावेळी खोतकरांनी उपस्थितांना दिलं.तर भाजप महापौर वंदना मगरे या माजी आमदार कैलास गोरंटयाल यांच्या समर्थक आहेत.हा धागा पकडून खोतकरांनी मगरे यांना तुम्ही रावसाहेब दानवेंच्या सल्ल्याने चला,महापालिकेला निधी कमी पडू देणार नाही असं म्हणत खोतकरांनी महापौर मगरे यांना गोरंटयाल यांचं न ऐकण्याचा अप्रत्यक्ष सल्लाच देऊन टाकला.तर दानवेंनी देखील त्यांच्या भाषणात दोन नेत्यांमधील वैर मिटल्यानं राजूरच्या गणपती मंदिरात जाऊन जयदेव जयदेव जय मंगल मूर्ती मिटले सारे भांडण आता घेऊन येऊ या वरती ही आरती तयार करायला लावू अशी फिरकी घेतली. साऊंड बाईट : अर्जुन खोतकर, आमदार,शिवसेना साऊंड बाईट:रावसाहेब दानवे,नेते,भाजपा
0
0
Report

नाना पटोले बारामती उपचुनाव पर कांग्रेस की परंपरा पर बहस

Nagpur, Maharashtra:नागपूर नाना पटोले, काँग्रेस नेते ( बारामती पोटनिवडणूक -सुनेत्रा पवार विनंती ) -- पक्षामध्ये अजून चर्चा झाली नाही... मात्र माननीय अध्यक्षांचे पेपरमध्ये बातम्या वाचल्या.. बारामती आम्ही लढणार.. मी गावाकडे दौऱ्यावर होतो... मला माहिती नाही --- महाराष्ट्रात परंपरा राहिली आहे... परंपरेच पालन व्हावं अशी आमची भूमिका आहे... पक्षाने जाहीर केल्यानंतर अध्यक्ष कॅंडिडेट कोणता देतात.. याबाबत मला माहिती नाही (on मुख्यमंत्री आर आर उदाहरण ) --- अशा घटना घडल्यानंतर बिनविरोध निवडणुक करण्याची परंपरा काँग्रेसनेच त्यावेळेस... गोपीनाथ मुंडे गेल्यानंतर काँग्रेसने केली होती --- पण त्यानंतर भाजपाने त्याचे पालन केले नाही.... अशा अनेक घटना झालेले आहेत.... काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी कशाच्या आधारावर हा निर्णय घेतला पक्षश्रेष्ठींनी त्यांना काय सूचना दिल्यात त्याची माहिती माझ्याकडे नाही... त्याबाबत मी आता प्रतिक्रिया देऊ शकत नाही --- मात्र अशा घटनेने अनेक वेळा काँग्रेस पक्षाने भूमिका घेतली आहे... की बिनविरोध निवडणुका झाल्या पाहिजे -- अध्यक्षांनी जो काही निर्णय घेतला त्याबाबत मला माहिती नाही... मात्र अशी परंपरा राहिली आहे (on खरात प्रकरण... भाजपा नेते ऑडिओ ) --- अनेक मंत्री आणि सत्ता पक्षाचे आमदार यामध्ये येत आहे.. महिला अध्यक्षांना तुम्ही काढलं पण मंत्र्यांची, आमदार नावे येत आहे.. एका महिला अध्यक्षांवर कारवाई करण्यापेक्षा बाकीच्यांवर सरकार का कारवाई करत नाही.... -- हे प्रकरण दुसऱ्या राज्यात वर्ग करावं अशी माझी मागणी मला करावी लागणार आहे... -- गुजरात मधील घटनेत जेव्हा अमित शहा गुन्हेगार होते... त्याचे कोर्ट महाराष्ट्रात ठेवले होते... -- जय ललिताच्या तामिळनाडूच्या प्रकरणात कर्नाटक मध्ये ठेवले होते -- ही घटना मोठी आहे त्यामुळे या राज्यात न चालता... याचा प्रभाव पडू शकतो त्यामुळे दुसऱ्या राज्यात या प्रकारचे व्हावे... -- पोलिसांच्या चौकशीत खोलात जाण्याची गरज आहे. मात्र सत्तेत असणाऱ्या लोकांना सांभाळण्याचे काम मुख्यमंत्री करत आहे ही गंभीर बाब आहे. खरात प्रकरणी सरकार अडचणीत आले आहे.. सरकार यांना पाठीशी घालत आहे
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top