445001
यवतमाळ : अखेर संदीप बाजोरीयांची बंडखोरी मागे.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधानसभेमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार संदीप बाजोरीया यांचे मन वळविण्यात पक्ष नेतृत्वाला यश आले आहे. बाजोरिया यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला, तत्पूर्वी त्यांचे गुरुबंधू अ.भा. चतु:संप्रदाय चे अध्यक्ष महामंडलेश्वर डॉ. संगीतकृष्ण सावरिया बाबा यांनी देखील बाजोरीया यांची समजूत काढली व उमेदवारी अर्ज परत घेण्यास सांगितले. पक्षाने आपल्याला एबी फॉर्म दिला होता, परंतु मविआत मिठाचा खडा पडू नये म्हणून मी माघार घेत आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
अरुण लाखानी ने चंद्रपुर में विजयी प्रमाणपत्र ग्रहण किया; बोले मैं गरीब हूँ
Chandrapur, Maharashtra:चंद्रपुर-गडचिरोली-वर्धा स्थानीय निर्वाचन क्षेत्र से विजयी भाजपा उम्मीदवार अरुण लाखानी ने चंद्रपुर के जिलाधिकारी कार्यालय से विजयी प्रमाणपत्र ग्रहण किया। इस चुनाव में पैसे के महापूर के आरोप सामने आ रहे थे, उन्होंने कहा— मैं गरीब हूँ, इतने पैसे कैसे बाँट सकता हूँ? चंद्रपुर, गडचिरोली और वर्धा के भाजपा प्रतिनिधि और कार्यकर्ता कार्यक्रम में उपस्थित थे। उन्होंने तीनों जिलों के भाजपा प्रतिनिधियों और कार्यकर्ताओं का आभार व्यक्त किया। जीत मिलने के बाद अब जलप्रदूषण, ठोस कचरा प्रबंधन आदि विषयों पर ध्यान केंद्रित करेंगे। कांग्रेस के आरोप थे कि पैसे का महापूर था, पर चुनाव के बारे में उन्होंने कहा— यह सवाल तभी उठेगा जब चुनाव हुआ हो; मैंने कहा, मैं इतने पैसे नहीं बाँट सकता।0
0
Report
मुंबई-गोवा हाइवे पर मानवनिर्मित झरने यातायात बाधित, कणकवली वासियों की मांग
Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्गात धबधबे प्रवाहित झालेत. हे धबधबे नैसर्गिक नाहीत तर कृत्रिम धबधबे आहेत. महामार्ग प्राधिकरणाच्या भोंगळ कारभारामुळे कणकवलीत हे धबधबे प्रवाहित झालेत. मुंबई गोवा महामार्गावर कणकवली शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाखाली पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात खाली कोसळतेय. मागील वर्षीदेखील असेच धबधबे कोसळत होते मात्र त्यावर काही प्रमाणात मरम्मत झाली होती; परंतु आता पहिल्या पावसात पुन्हा एकदा मानवनिर्मित धबधबे प्रवाहित झालेत. यामुळे वाहनचालकांना प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागतोय. एकीकडे मुंबई गोवा महामार्गाचे काम 90 टक्के पूर्ण झाल्याचे सांगितले जाते मात्र ठेकेदाराच्या काही चुकांमुळे प्रवाहित झालेले धबधबे बंद करावेत अशी मागणी कणकवली वासीय करत आहेत.0
0
Report
डोंबिवली लोढ़ा हीवन: फेरीवाल्यांचे अतिक्रमण से नागरिक परेशान
Kalyan, Maharashtra:केडीएमसी अधिकारी सत्ताधाऱ्यांना जुमानत नाहीत? डोंबिवलीत सत्ताधाऱ्यांनाच करावे लागले फेरीवाल्यांविरोधात आंदोलन लोढा हेवन परिसर फेरीवालामुक्त करण्याची मागणी डोंबिवली पूर्वेतील लोढा हेवन परिसरात वाढत्या फेरीवाल्यांच्या समस्येमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले असून, या प्रश्नाकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आठवडा बाजार बंद करण्याचे सूचना केल्यानंतर देखील केडीएमसी प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जाते त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रासाला सामोरे जावे लागते या निषेधार्थ शिवसेनेकांनी लोढा हेवन परिसरात आंदोलन केलं महापालिकेने कारवाई केली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा देखील शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी यावेळी दिला लोढा हेवन परिसरातील रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक जागांवर मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढल्याने वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांना होणारा त्रास तसेच स्वच्छतेच्या समस्या निर्माण झाल्याच्या तक्राऱी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्या कडे स्थानिक नागरिकांकडून वारंवार करण्यात येत होत्या अखेर केडीएमसी प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने शिवसेनेच्या आंदोलन करत प्रशासनाचा निषेध नोंदविला.यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, "लोढा हेवन परिसर तात्काळ फेरीवालामुक्त करण्यात यावा. अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल," असा इशारा दिला आमदार राजेश मोरे व सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाच प्रशासनाविरोधात आंदोलन करण्याची वेळ आल्याने केडीएमसीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या आंदोलनानंतर प्रशासन काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे。0
0
Report
Advertisement
सोलापुर में गन्ना बिल को लेकर किसान आक्रामक, झील के किनारे जलसमाधि का प्रयास
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - स्थगित ऊस बिलाच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक, छत्रपती संभाजी महाराज तलावात जलसमाधी घेण्यासाठी शेतकरी आक्रमक - गोकुळ शुगर कारखान्याच्या थकीत ऊस बिलाच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक - गेल्या 15 दिवसांपासून आंदोलन करून देखील कोणताच निर्णय होत असल्याने शेतकरी आक्रमक - सोलापूर जिल्हा परिषदेपासून काढण्यात आला मोर्चा - शहरातील छत्रपती संभाजी महाराज तलावामध्ये शेतकऱ्यांच जलसमाधी आंदोलन - शेतकऱ्यांना पोलिसांचा अडवण्याचा प्रयत्न0
0
Report
नागपुर में पेड़ों की स्वास्थ्य जाँच: आर्टिफिशियल इंटेलिजेंस से होगा समग्र मूल्यांकन
Nagpur, Maharashtra:राज्याची उपराजधानी नागपूर शहरात महापालिकेने झाडांची आरोग्य तपासणीचा एक अभिनव प्रकल्प न हाती घेतलाय.. प्रायोगिक तत्त्वावर नागपुरात आजपासून सुरू करण्यात आलेल्या या प्रकल्पात पहिल्या टप्प्यात पाच हजार झाडांची सखोल तपासणी केली जातेय .एका चारचाकी वाहनावर सेंसर आणि लेझर युक्त यंत्राच्या माध्यमातून अवतीभवतीच्या झाडांची सखोल स्कॅनिंग केली जाईल... त्यामध्ये झाडांची उंची, लांबी रुंदी, बुंध्याचा घेर, बुंधा आतून ठोस आहे की पोकळ, झाड सुरक्षित आहे की ते पडू शकतो याची माहिती स्कॅनिंग च्या माध्यमातून नोंदवली जाईलच... शिवाय झाडाची अवस्था पाहून हे यंत्र आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित सॉफ्टवेअरच्या मदतीने झाडाला कोणत्या पोषक द्रव्यांची आवश्यकता आहे, झाडांनी किती प्रमाणात पाणी जमिनीखाली धरून ठेवले आहे, त्याला पाणी किती प्रमाणात दिले गेले पाहिजे, झाड किती प्रमाणात कार्बन शोषतो आहे, किती ऑक्सिजनचा उत्सर्जन करत आहे या सर्वांची नोंदही या आरोग्य तपासणीत होणार आहे...भारतात मुंबई महानगरपालिके नंतर नागपूर येथे प्रयोग राबवले जात असून मुंबईत 25 हजार झाडांची तर नागपुरात 5 हजार झाडांची आरोग्य तपासणी या माध्यमातून होणार आहे...0
0
Report
केंद्रीय एजंसियों से कांदा खरीदी का आदेश, फिर भी बाजार समितियों में खरीद शुरू नहीं
Nashik, Maharashtra:शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’ या एजन्सींमार्फत १५८० रुपये प्रति क्विंटल दराने थेट बाजार समितीत जाऊन कांदा खरेदी करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी लोकप्रतिनिधींसह ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’च्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन सोमवारपासून कांदा खरेदीचे आदेश दिले होते. मात्र, दोन दिवस उलटूनही जिल्ह्यातील एकाही बाजार समितीत या एजन्सींमार्फत कांदा खरेदीला सुरुवात झाली नसून, प्रशासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय... प्रत्यक्षात नाफेड आणि एनसीसीएस चे एकहीअधिकारी कर्मचारी बाजार समितीमध्ये फिरकत नसल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केलाय... यासंदर्भात शेतकऱ्यांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी...0
0
Report
Advertisement
केंद्र की ओबीसी नीति पर नाना पटोले का बवाल, 31 दिन से आंदोलन जारी
Bhandara, Maharashtra:केंद्रातील सरकार ही ओबीसी विरोधी आहे.... नाना पटोले भंडारा येथे मागील ३१ दिवसापासून ओबीसी समाजाचा आंदोलन सुरू आहे... या आंदोलनाला नाना पटोले यांनी भेट देत सरकारवर हल्लाबोल केला आहे... नरेंद्र मोदीच्या सरकारने कॅबिनेट मध्ये निर्णय घेऊन जाहीर केलं की आम्ही येणारी काळात ओबीसीची जात निहाय जनगणना करणार आहोत आणि लोकसभेमध्ये अमित शहाना सुद्धा तेव्हा प्रश्न राहुल गांधींनी विचारला. त्यावेळेस उत्तर सांगितलं की आम्ही आता घरांची जनगणना करतोय आणि जेव्हा जनगणना सुरू होईल लोकांची त्यावेळेस आम्ही ओबीसीची जात निहाय जनगणना करू अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी मांडलेली होती. सरकारने आपल्या शब्दाचा पालन करायला पाहिजे होतं ते करू शकले नाहीत. आज ३१ दिवसापासून उपोषण सुरू असुन देखील याची दखल घेतली जात नाही.. याचा आम्ही निषेध करतो आणि संपूर्ण ओबीसी समाजाने याची नोंद घेतली पाहिजे की भारतीय जनता पार्टीचे केंद्रातील सरकार हे ओबीसी विरोधी आहे...0
0
Report
मानसून देरी से वाशीम के हल्दी किसान चिंतित, फसल संकट की आशंका
Washim, Maharashtra:यंदा वाशीम जिल्ह्यात हळदीच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली असली तरी मान्सूनच्या विलंबामुळे हळद उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत.पावसाच्या अपेत्तेने मे महिन्याच्या अखेरीस अनेक शेतकऱ्यांनी लागवड केली होती.वाशिम तालुक्यातील आडोळी परिसरात ५०० एकरांहून अधिक क्षेत्रावर हळदीची लागवड झाली आहे.मात्र अद्याप मान्सूनचा पाऊस न झाल्याने सिंचनाची सुविधा नसलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील हळदीचे बेण सुकू लागले असून काही ठिकाणी कंद कुजण्यास सुरुवात झाली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.0
0
Report
शिर्डी में प्रसाद दुकानों पर FSSAI छापेमारी: नमूने लैब में भेजे गए
Shirdi, Maharashtra:अन्न आणि औषध प्रशासनाची शिर्डीत पेढा प्रसादाच्या दुकानांसह , उत्पादकांच्या फॅक्टरीवर छापेमारी... अनेक दुकानांतील पेढा प्रसादाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले... राज्यातील सर्वच देवस्थान परिसरातील प्रसादाच्या दुकानदारावर कारवाई होणे गरजेचं...- खा.वाकचौरे. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे कडून झी 24 तासचे कौतुक... पेढा प्रसादात भेसळ आणि मिलावट असेल तर कठोर कारवाई झाली पाहिजे... धार्मिक स्थळी दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येकाला भक्तांना उत्कृष्ट प्रसाद व्यावसायिकांनी द्यावा... ठाकरे गटाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांची झी 24 तासशी बोलतांना प्रतिक्रिया..0
0
Report
Advertisement
तूफानी हवाओं से केला बाग बर्बाद, किसान सड़क पर धरना, एकड़ मदद मांग
Pandharpur, Maharashtra:सोलापूरच्या माळशिरस तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी बागांचे मोठे नुकसान झाले आहे. अकलूज टेंभुर्णी मार्गावर शेतकऱ्यांनी रस्ता रोको केला. अद्याप प्रशासनाकडून पंचनामे होत नाहीत. कोणतीही दखल घेतली नाही. यामुळे हे आंदोलन करण्यात आले. प्रति एकर किमान एक लाख रुपयांची मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली0
0
Report
नागपुर के संवेदनशील स्थानों के तौर पर धमकी भरे ईमेल: पीएमसी पुणे की सुरक्षा बढ़ी
Nagpur, Maharashtra:पुणे पीएमसी को मिले धमकी भरे ईमेल में नागपुर के संवेदनशील स्थानों का भी जिक्र ,नागपुर पुलिस ने ऐतिहातन संघ मुख्यालय ,संघ से जुड़े कार्यालय की गहनता से कि जांच, महाराष्ट्र के पुणे पीएमसी को एक धमकी भरा मेल आया है, उसमे नागपुर के संवेदनशील कुछ स्थानों का भी जिक्र किया गया था, पुणे पुलिस ने नागपुर पुलिस को इसकी सूचना दी ,नागपुर पुलिस तुरंत हरकत में आई एवं तुरंत नागपुर पुलिस ने तमाम सुरक्षा एजेंसी को अलॉट रहकर गहन जांच शुरू की , पीएमसी के मेल में कुछ नागपुर के स्थान का भी जिक्र किया गया था, जिसके बाद नागपुर पुलिस ने संघ मुख्यालय की गहनता से जांच की, मेल किसने भेजा था इसकी जांच चल रही है, प्रिकॉशन के तौर पर यह जांच की गई ,सुबह शाम दोनों टाइम जांच की जाती है, लेकिन आज धमकी के अनुसार भी जांच भी कि गई, नागपुर के डीसीपी राहुल मदने ने बताया कि नागपुर पुलिस ने संघ मुख्यालय के साथ साथ सभी संवेदनशील स्थानो कि जाँच कि, बम स्काँट कि टीम ने उसकी जांच की , लेकिन वहां पर कुछ मिला नहीं है, जो धमकी भरा मेल आया था उसके हिसाब से यहां पर चेकिंग की गई, ये इनफॉरमेशन ओरली पुणे पुलिस से नागपुर पुलिस को मिली है, उसके आधार पर चेकिंग की गई है , संघ के वाइटल इंस्टॉलेशन की भी जाच कि जा रही है, पुणे पुलिस ने जो इनफॉरमेशन नागपुर पुलिस को दिया था, उसके आधार पर आरएसएस मुख्यालय कि चैकिंग की गई , पुणे पुलिस जांच कर रही है, पीएमसी पुणे को जो मेल आया है उस मे संघ मुख्यालय का भी जिक्र किया गया है, मेल के आधार मानकर जाँच कि गई,0
0
Report
यवतमाल के किसानों ने पिक बीमा और दो लाख कर्ज माफ़ी की मांग पर आंदोलन
Yavatmal, Maharashtra:यवतमाळमध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी हल्लाबोल आंदोलन केले. संविधान चौकातून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्या चुकीमुळे शेतकरी पिक विम्यापासून वंचित राहिला, या सर्व शेतकऱ्यांना विम्याची मदत तत्काळ घ्यावी तसेच सर्व शेतकऱ्यांना सरसकट दोन लाख रुपयांची कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली. हातात मागण्यांचे फलक व बॅनर घेऊन शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.0
0
Report
Advertisement
अनिकेत तटकरे ने मंत्री भरत गोगावले से मुलाकात की; चर्चा अभी अस्पष्ट
Chendhare, Maharashtra:आ. अनिकेत तटकरे यांनी घेतली मंत्री भरत गोगावले यांची भेट अनिकेत तटकरे विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आल्यानंतर गोगावले यांच्या भेटीला गोगावले यांच्या रूची या शासकीय निवासस्थानी घेतली भेट पुप्पगुच्छ देत गोगावले यांनी केल अनिकेत तटकरे यांचं स्वागत मात्र गोगावले आणि अनिकेत तटकरे यांच्यात काय चर्चा झाली हे समजू शकले नाही0
0
Report
जालना में गोदावरी नदी में डूबी बोट: दो महिलाओं की मौत, चारों ओर शोक
Jalna, Maharashtra:जालना ब्रेकिंग चाळीस प्रवासी घेऊन जाणारी बोट गोदावरी नदीत बुडाली,दोन महिलांचा मृत्यू जालना जिल्ह्यातल्या गोळेगाव येथील घटना गोळेगावहून बिड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी येथे जातानाची घटना घटनास्थळी डाॅक्टरांचं पथक दाखल जालना जिल्ह्यातल्या गोळेगाव येथे चाळीस प्रवासी घेऊन जाणारी बोट गोदावरी नदीत बुडाल्याची घटना झालीये..या घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. गोळेगाव येथून पुरुषोत्तम पुरीला जाताना ही घटना घडलीये.. वाळु उपसा करणाऱ्या बोटीतून प्रवासी वाहतूक होत होती. यावेळी क्षमतेपेक्षा जास्त लोक या बोटीत बसल्याने बोट गोदावरी नदीच्या पाण्यात बुडाली . याठिकाणी प्रशासनासह डाॅक्टरांचं पथक दाखल झालं आणि जखमींवर तातडीने उपचार करण्यात आले. मात्र पाण्यात बुडून या घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त होत आहे.तर जखमींवर तातडीने उपचार करण्यात आले0
0
Report
मोदी सरकार के 12 वर्ष: कोटमगाव में जगदंबा महाआरती, समीर समदडीया शामिल
Yeola, Maharashtra:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाले केंद्रात भाजप प्रणित सरकारला बारा वर्षे पूर्ण झाले असून बारा वर्षाच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक लोकाभिमुख योजना राबवल्या आहेत यापुढेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य लाभो, देशावर कायमस्वरूपी भारतीय जनता पार्टीची सत्ता राहो यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष समीर समदडीया यांच्या नेतृत्वामध्ये साडेतीन शक्तीपीठांचा दर्जा असलेल्या श्री क्षेत्र कोटमगाव या ठिकाणी जगदंबा मातेची महाआर्ती करण्यात आली भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित पदाधिकारी उपस्थित होते0
0
Report
Advertisement
