445001
यवतमाळ : अखेर संदीप बाजोरीयांची बंडखोरी मागे.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधानसभेमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार संदीप बाजोरीया यांचे मन वळविण्यात पक्ष नेतृत्वाला यश आले आहे. बाजोरिया यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला, तत्पूर्वी त्यांचे गुरुबंधू अ.भा. चतु:संप्रदाय चे अध्यक्ष महामंडलेश्वर डॉ. संगीतकृष्ण सावरिया बाबा यांनी देखील बाजोरीया यांची समजूत काढली व उमेदवारी अर्ज परत घेण्यास सांगितले. पक्षाने आपल्याला एबी फॉर्म दिला होता, परंतु मविआत मिठाचा खडा पडू नये म्हणून मी माघार घेत आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
सांगली जिला बैंक में प्रशासक नियुक्ति और श्वेतपत्रिका जारी करने की मांग—सदाभाऊ खोत
Sangli, Maharashtra:सांगली जिला मध्यवर्ती بنك पर प्रशासक नियुक्त कर श्वेतपत्रिका जारी करने की मांग—सदाभाऊ खोत. एंकर - सांगली जिला मध्यवर्ती बैंक पर प्रशासक नियुक्त कर श्वेतपत्रिका जारी करने की मांग, ऐसी मांग आमदार सदाभाऊ खोत ने की है. जिले में बैंक में नोकर भर्ती के माध्यम से बाजार गरमाने की बात की जा रही थी, भर्ती के जरिये डेढ़ सौ करोड़ का भ्रष्टाचार कराने की योजना थी, लेकिन हमने उसे उठव लिया है, ऐसा कहा गया. सांगली जिला मध्यवर्ती बैंक के अध्यक्ष मनसिंगराव नाईक पर भी सदाभाऊ खोत ने जोरदार निशाना साधा कि जिला मध्यवर्ती बैंक लूट का अड्डा बन रहा था, ऐसी टिप्पणी उन्होंने की.0
0
Report
Belapur की इमारत की गैलरी गिरने से लोग बचे, भारी बारिश के बावजूद राहत
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई के बेलापुर गाँव में एक इमारत की गैलरी गिर गई। इमारत ढह चुकी हालत में थी, फिर भी वहाँ कई निवासी रहते थे। नवी मुंबई शहर में भारी वर्षा के कारण ढह चुकी इमारत की गैलरी गिर गई, पर जीवनहानि टाली गई। अग्निशमन दल घटनास्थल पर पहुंच गया。0
0
Report
चांदवड-लासलगाव मार्ग पर पुलिस ने 32 किलो गांजे के साथ स्विफ्ट डिजायर कार पकड़ी
Chandvad, Maharashtra:चांदवड - लासलगाव रस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने फिल्मी स्टाईलने पाठलाग करून गांजाची अवैध वाहतूक करणारी स्विफ्ट डिझायर कार पकडली. या धडाकेबाज कारवाईत ३२ किलो गांजा आणि स्विफ्ट डिझायर कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तीन तस्करांना रंगेहात अटक करण्यात आली आहे.0
0
Report
Advertisement
रामदاس आठवले का दावा: साथ देने पर सत्ता मिलती है, खुद को ही मिली नहीं
Sangli, Maharashtra:रिपब्लिकन पक्ष ज्यांच्यासोबत जातो, त्यांना सत्ता मिळते,पण रिपब्लिकन पक्षाला काही मिळत नाही,फक्त मला मिळतं,असं मुश्किल विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर सभेत,मंत्री रामदास आठवले यांनी हे विधान केलं आहे. सांगलीच्या मिरज येथे आमदार सुरेश खाडे यांचे बंड芳 अशोक खाडे यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते,यावेळी मंत्री आठवले यांनी सुरेश खाडे सुरुवातीला रिपब्लिकन पक्षात होते,पण ते रिपब्लिकन पक्षांमध्ये राहिले असते तर आमदार झाले नसते,असं देखील मिश्कील विधान केलं. त्यामुळे सभागृहात एकच हस्यकल्लोळ निर्माण झाला होता.0
0
Report
भांडुप के सुभाष नगर में 3-4 फीट पानी, रूस की मदद से राहत कार्य शुरू
Mumbai, Maharashtra:भांडुपच्या सुभाष नगर परिसरामध्ये तीन ते चार फूट पाणी साचले आहे या साचलेल्या पाण्यातून नागरिक मार्ग काढताना सचित्र दिसून येत आहेत काही तरुणांनी एकत्र येत या नागरिकांची सुटका करण्यासाठी थेट रशियाच्या सहाय्याने त्यांना सुरक्षित स्थळी नेले जात आहे तसेच इथला रस्ता देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे हे त्याला आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी0
0
Report
भांडुप के विलेज रोड पर भारी पानी, लोग निकासी के लिए उतर आएं; स्कूल बस भी पानी में फंसी
Mumbai, Maharashtra:भांडुपच्या विलेज रोड परिसरात गुडघाभर पाणी साचले आहे या साचलेल्या पाण्यातूनच लोक मार्ग काढत आहेत स्कूल बस देखील या पाण्यामध्ये फसलेली आढळून आली आहे तिथला आढावा घेतला आहे0
0
Report
Advertisement
भांडुप एलबीएस मार्ग पर पानी भरने से यातायात प्रभावित, कई वाहन पानी में फंसे
Mumbai, Maharashtra:भांडुपच्या एलबीएस मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते ज्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक प्रभावित झाली होती अनेक वाहने हे पाणी शिरल्यामुळे बंद पडली होती त्यामुळे या भरलेल्या पाण्यातूनच ही वाहने वाहन चालकांकडून पाण्याबाहेर काढण्यात येत होती0
0
Report
अजीत पवार की याद में बारामती: सुनेत्रा पवार भावुक
Rui, Maharashtra:दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार झाल्या भाऊक. बारामती येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी जयंतीच्या कार्यक्रमात सुनेत्रा पवार बोलत होत्या. यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देत सुनेत्रा पवार यांचे भाषण सुरू असताना सुनेत्रा पवार भाऊ झाल्याच्या दिसल्या0
0
Report
इन्कम टैक्स भरने वाले किसानों की सूची मिलने पर कर्जमाफी में देरी: कृषि मंत्री
Rui, Maharashtra:इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी सरकारने मागवली त्यामुळे कर्जमाफी लांबणीवर जाण्याची शक्यता,,,,,,, इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती आल्यानंतर होणार शेतकऱ्यांना कर्जमाफी : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे Anchor : सरकारने कर्जमाफीसाठी इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी मागवल्याने कर्जमाफी काहीशी लांबणीवर जाण्याची शक्यता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी वर्तवली आहे इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती गोळा होताच शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल असे दत्तात्रय भरणे यांनी सांगितले बारामती येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमात भरणे बोलत होते साऊंड बाईट : दत्तात्रय भरणे कृषिमंत्री0
0
Report
Advertisement
बारिश का ताजा अपडेट जारी, पंजाब-हरियाणा में बारिश की संभावना
Ratnagiri, Maharashtra:0
0
Report
रत्नागिरी में भारी बारिश की चेतावनी, कोकण किनारे 24 घंटे में भारी बारिश की चेतावनी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला.. कोकण किनारपट्टी वरती बदलत्या हवामानामुळे समुद्र खवळला.. प्रशासनाने समुद्रकिनारी असलेल्या रहिवाशांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.. पुढील 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.. गुहागरच्या वेळेस समुद्रकिनाऱ्यावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी..0
0
Report
रत्नागिरी में भारी बारिश, 24 घंटे के लिए येलो अलर्ट जारी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी..\nजिल्ह्यात पावासाचा जोर वाढला..\n\nचिपळूण,गुहागर,रत्नागिरी, लांजामध्ये धुवाधार पावसाने बॅटिंग केली आहे..\n\nपुढील २४ तास रत्नागिरी जिल्ह्याला यलो अलर्ट दिला आहे..\n\nया पावासाचा फटका कोकणात येणाऱ्या घाटमार्गांना बसला आहे..\n\nघाटात ठिकठिकाणी दरड,माती आली असून घाटातून प्रवास करताना खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे..\n\nपरशुराम घाटातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रविंद्र कोकाटे यांनी..0
0
Report
Advertisement
मुंबई में नाले सफाई के ठेकों पर अदानी का हाथ, भ्रष्टाचार के आरोप उछाले
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- माजी खासदार आणि उद्धव ठाकरे सेना सचिव विनायक राऊत byte pointers On तुंबापुरी मुंबई भाजपच्या मुंबई कारभाराला आता मुंबईकर विटले आहेत मुंबईतले नालेसफाई चे ठेके अदानी यांनी घेतले या झाले सफाईतून भाजपने पैसे उकळण्याचे काम केले मुंबईची तूं बई झाली आहे, manhole मध्ये पडून बारा जणांचा मृत्यू झाला आहे भाजपला मुंबईत काम करण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही 就 महामार्गाच्या चार लिखित तक्रारी मी केले आहेत माणगाव ते इंदापूर हा मृत्यूचा सापळा बनला आहे On रितू तावडे मुंबई महापौरांचा दुर्लक्ष होतं त्यामुळे किशोरीताईंना जावं लागतं किशोरीताई वर जळफळाट म्हणजेच महापौर कुठेतरी कमी पडतात On अमित साटम अविनाश साटमगिरी केलेली चेष्टा म्हणजे मुंबईकरांची चेष्टा On नितेश राणे नितेश राणे यांना टिवटिव करण्या पलीकडे काही राहिलं नाही सिंधुदुर्गची अक्षरशः ससेहोलपट झाली आहे सिंधुदुर्ग गुन्हेगारीचा अड्डा बनत चालला आहे पालकमंत्री हजार टक्के अपयशी On मुख्यमंत्री अणुऊर्जा अणुऊर्जा सारखे घातक प्रकल्प आम्ही कोकणात आणणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगावं त्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी कोकणाच्या विनाशाला कारणीभूत प्रकल्पांना उद्धव ठाकरे सेना विरोध करणार या सर्व प्रकल्पांना विरोध करणार म्हणजे करणार अनु ऊर्ज प्रकल्पाचे प्रकल्प कोकणातच का आणता On नारायण राणे नारायण राणे यांची हऱ्या नाऱ्या वृत्ती अजून गेलेली नाही राणे स्टाईलने उत्तर देण्याचे दिवस गेले आता आम्ही सुद्धा काही मेलेल्या आईचे दूध पिलेलं नाही On ऑपरेशन टायगर दुर्दैवाने त्यांना अजून लोकांना विकत घ्यावं लागतंय स्वतःच्या विचाराचे लोकप्रतिनिधी निवडून आणण्याची ताकद सत्ताधारी पक्षांमध्ये नाही, म्हणून दुसऱ्याचे आमदार खासदार करोडो रुपये देऊन त्यांना विकत घेतला आहे On उद्धव ठाकरे आंदोलन श्रीरामाच्या खजिन्यावरती डल्ला मारला जातोय राम बचाओ आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही करोडो रुपये दानपेटीतून चोरले गेले रामाला सोडण्याची वृत्ती वाढली आहे त्या विरोधात उद्धव ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन सुरू करण्याचा ठरवलं आहे राम वाचवा देश वाचवा असे अभियान संपूर्ण देशात राबवलं जाईल0
0
Report
रत्नागिरी: वाशिष्ठी नदी पर 24x7 CCTV, बाजार क्षेत्र में बाढ़ से सुरक्षा बढ़ी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. वाशिष्ठी नदीवर आता CCTV ची नजर राहणार आहे.. गेली अनेक वर्ष पावसाळ्यात वाशिष्ठीच्या पुराचा फटका शहरला बसतो.. वाशिष्टीला पूर आल्यावर पुराचं पाणी शहरांत तसेच नदीपात्रा जवळच मुख्य बाजारपेठ असल्यामुळे पाणी बाजारपेठेतही शिरते.. आणि प्रचंड नुकसान होतं.. यासाठी आता प्रशासन अलर्ट मोड वर आलं आहे.. वाशिष्ठी नदीकिनारी CCTV बसवण्यात आले आहेत.. त्यामुळे आता बाजार पुलाजवळील वाशिष्ठी नदी पात्राजवळ २४ तास CCTV ची नजर राहणार आहे.. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रविंद्र कोकाटे यांनी..0
0
Report
कॉल्याण-डोंबिवली में फिर से भारी बारिश, सड़कों पर पानी भर गया
Kalyan, Maharashtra:कल्याण डोंबिवली मध्ये पुन्हा मुसळधार पाऊस.. सखल भागात पाणी साचायला सुरवात. सकाळ पासून पावसाचा जोर वाढण्याने अनेक सखल भागात पाणी साचल्या होते.तर दोन तीन तासापासून पावसाची रिमझिम सुरु असल्याने अनेक सखल भागातील पाण्याचा निचरा झाला होता मात्र पुन्हा एक तासापासून मुसळधार पावसामुळे पुन्हा सखल भागातील रस्त्यांवर पाणी साचायला सुरवात झाली आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी0
0
Report
Advertisement
