445001
यवतमाळ : अखेर संदीप बाजोरीयांची बंडखोरी मागे.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधानसभेमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार संदीप बाजोरीया यांचे मन वळविण्यात पक्ष नेतृत्वाला यश आले आहे. बाजोरिया यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला, तत्पूर्वी त्यांचे गुरुबंधू अ.भा. चतु:संप्रदाय चे अध्यक्ष महामंडलेश्वर डॉ. संगीतकृष्ण सावरिया बाबा यांनी देखील बाजोरीया यांची समजूत काढली व उमेदवारी अर्ज परत घेण्यास सांगितले. पक्षाने आपल्याला एबी फॉर्म दिला होता, परंतु मविआत मिठाचा खडा पडू नये म्हणून मी माघार घेत आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
अमरावती में पति ने पत्नी को रिश्तेदार के हवाले कर बार-बार अत्याचार; जांच शुरू
Amravati, Maharashtra:पत्नीला नातेवाईकाच्या हवाली करून तिच्यावर अत्याचार करण्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पतीसह दोन आरोपींविरुद्ध रहिमापुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार ३५ वर्षीय विवाहित महिलेला तिच्या पतीनेच एका नातेवाईकाकडे सोपवले त्यानंतर संबंधित नातेवाईकाने तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडितेने विरोध केल्यानंतर आरोपींनी तिला मारहाण केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. शारीरिक आणि मानसिक छळ असह्य झाल्यानंतर पीडितेने पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी रहिमापूर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसून नेमक्या कोणत्या परिस्थितीत हा प्रकार घडला याचा शोध पोलिस घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.0
0
Report
एल-नीनो के असर से येवला तालुक में पेयजल संकट, 117 स्थानों पर टैंकर पानी दे रहे
Yeola, Maharashtra:एल निनोच्या प्रभावामुळे राज्यात अपेक्षित मान्सून अद्याप सक्रिय झालेला नसल्याने येवला तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने परिणामी तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे ४७ गावे आणि ७० वादी-वस्त्यांसह एकूण ११७ ठिकाणी शासनाच्या वतीने ४७ टँकरद्वारे दररोज ८४ फेऱ्या करून सुमारे ७० ते ८० हजार नागरिकांची तहान भागवली जात आहे येत्या पंधरा दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास पाणीटंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता असून टँकरच्या संख्येतही वाढ करावी लागू शकते, अशी माहिती येवला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी दिली0
0
Report
मनरेगाकी 38 हजार से अधिक काम अपूर्ण, VBजी रामजी योजना से 125 दिन रोजगार
Amravati, Maharashtra:मनरेगातील 38 हजारांहून अधिक कामे अipment अपूर्ण; कालपासून व्हीबी जी रामजी योजनेची अंमलबजावणी झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागाला 125 दिवस रोजगाराची हमी देण्यात आली आहे. मनरेगाला पर्याय व्हीबी जी रामजी योजना पर्याय ठरणार असून अंपूर्ण विकासकामांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून निधी आणि पूर्णत्वाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. ग्रामीण रोजगारासाठी नवा कायदा लागू करण्यात आला आहे. दरम्यान काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता नव्या योजनेत महत्त्वाची तरतूद करत पेरणी ते कापणीतील सार्वजनिक कामे 60 दिवसांत पूर्ण करण्याचे बंधन असणार आहे. अमरावतीत हजारो विकासकामे रखडली असून नव्या योजनेमुळे ही कामे पूर्ण होणार का याची उत्सुकता वाढली आहे. व्हीबी जी रामजी योजनेने ग्रामीण पायाभूत सुविधांना चालना मिळणार असून मनरेगानंतर ग्रामीण रोजगाराचा नवा अध्याय. 125 दिवसांच्या हमीची घोषणा करण्यात आली आहे.0
0
Report
Advertisement
रत्नागिरी के किनारे मछुआरों के लिए 3 नंबर बावटा, चार दिन पावसीय येलो अलर्ट
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- मच्छिमारांसाठी मत्स्यविभागाकडून ३ नंबरचा बावटा रत्नागिरीच्या मिलकर वाडा किनारपट्टी भागात लावला गेला बावटा किनारपट्टी भागात वादळी परिस्थितीमुळे मत्स्य खात्याकडून बावटा लावून सूचना पुढील चार दिवस पावसाचा यलो अलर्ट खोल समुद्रात वादळी परिस्थिती मच्छिमारांसाठी मत्स्यविभागाकडून ३ नंबरचा बावटा समुद्र किनाऱ्याला वादळी वाऱ्याचा अंदाज खोल समुद्रात मच्छिमारीसाठी जावू नये हवामान विभागाचे आवाहन0
0
Report
वर्धा के आष्टी में भारी बारिश, बेलोरा गांव का संपर्क टूट गया
Wardha, Maharashtra:वर्धा ब्रेकिंग आष्टी तालुक्यात पावसाचा हाहाकार; बेलोरा गावाचा संपर्क तुटला नर्सिंगपूरमध्ये शाळेत पाणी; बकऱ्या गेल्या वाहत Anchor - वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे बेलोरा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी आल्याने गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. गावात पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.दरम्यान, नर्सिंगपूर येथेही पावसाचा मोठा फटका बसला आहे. येथील जिल्हा परिषद शाळेत पुराचे पाणी शिरल्याने शाळेच्या परिसराचे मोठे नुकसान झाले. तसेच पाण्याच्या वेगवान प्रवाहात काही बकऱ्या वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे शेतकरी व पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.0
0
Report
रत्नागिरी में तीन दिन भारी बारिश, नदी उफान पर रेड अलर्ट जारी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट रात्री पावसाची विश्रांती पण सकाळपासून सरींवर बरसतोय पाऊस काल दिवसभरात कोकणात अनेक ठिकाणी पावसाची तुफान बॅटिंग सतत पडणाऱ्या पावसाने नद्यांच्या पातळीत वाढ सर्वच नद्या दुथडी भरून, काजळी नदी सुद्धा दुथडी भरून किनारपट्टी भागात वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस काल रत्नागिरी जिल्ह्यासाठी होता रेड अलर्ट जून महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यात केवळ 28 टक्के झाला आहे पाऊस0
0
Report
Advertisement
नाशिक के तरसाळी में 33 केवी बिजली लाइन धक्के से किसान की मौत, परिवार ने लापरवाही के आरोप लगाए
Nashik, Maharashtra:नाशिक के बागळाण तालुक्यात तरसाळी में 33 केवी वीजवाहिनी का धक्का लगने से प्रवीण दत्तात्रेय रौंदळ (उम्र 39) किसान की दुर्भाग्यपूर्ण मृत्यु हो गई. घर की शेड की सफाई करते समय यह हादसा हुआ. गंभीर रूप से घायल प्रवीण रौंदळ को सटाणा ग्रामीण अस्पताल में भर्ती कराया गया, पर डॉक्टरों ने उन्हें मृत घोषित कर दिया. घर से उच्च दाब की बिजली लाइनों के होने की बार-बार शिकायत करने के बावजूद उन्हें ध्यान नहीं दिया गया, परिवार ने आरोप लगाए. इस घटना से तरसाळी गाँव में शोक पसर गया और MSЕबी की कथित लापरवाही के खिलाफ आक्रोश व्यक्त किया जा रहा है. मामले की आगे की जांच सटाणा पुलिस द्वारा शुरू की गई है.0
0
Report
पहली बारिश में चिपळुण-रत्नागिरी नदी किनारे मासेमारी का उत्साह चरम पर
Ratnagiri, Maharashtra:चिपळूण-रत्नागिरी.. पहिल्याच पावसात नदीकाठी ‘मासेमारी’चा आनंद.. गळाने मासे पकडण्यासाठी शौकिनांची गर्दी!.. पहिल्याच पावसाच्या आगमनाने निसर्गाला नवा बहर आला असताना, नदीकिनाऱ्यावर मात्र एका वेगळ्याच उत्साहाची गर्दी पाहायला मिळत आहे.. पाऊस सुरू होताच नदीला नवीन पाणी आले असून, हे गोडं पाणी नदीच्या पात्रात मिसळताच मासे पकडण्यासाठी शौकिनांनी नदीकाठी एकच गर्धी केली आहे.. ग्रामीण भागात या पहिल्या पावसाच्या मासेमारीची मोठी क्रेझ असते.. शेतीच्या कामांची लगबग सुरू होण्यापूर्वी नदीकाठची ही पारंपरिक मासेमारी सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे..0
0
Report
वाशीम में खरीप पेरणी तेज, बारिश ने 60% खेतों में काम शुरू कराया
Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:वाशिम जिल्ह्यात सुरुवातीला पावसाअभावी रखडलेल्या खरीप पेरण्यांना गेल्या आठवड्यातील समाधानकारक पावसानंतर वेग आला आहे.आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे ६० टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या असून उर्वरित भागात काम अंतिम टप्प्यात आहे.यंदाही सोयाबीनचा पेरा सर्वाधिक आहे,तर चांगल्या बाजारभावाच्या अपेचेने हळद लागवडीकडेही शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.समाधानकारक पावसामुळे पिकांची उगवण चांगली होत असून नियमित पाऊस राहिल्यास खरीप हंगाम चांगला जाण्याची आशा शेतकऱ्याना आहे.0
0
Report
Advertisement
पालघर के गालानगर में भारी बारिश से जलजमाव, सड़कों पर पानी घुसा
Vasai-Virar, Maharashtra:गालानगर परिसरात नागरिकांचे हाल रस्त्यावरील स्टॉल विक्रेत्यांना पावसाचा फटका रस्त्यावर अद्याप फूटपाथ पर्यंत पाणी साचलेले रेड अलर्ट असलेल्या पालघर जिल्ह्यात पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला होता.. आज सकाळपासून पावसाने थोड्या प्रमाणात विश्रांती घेतल्याने शहरात साचलेले पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे.. साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरू झालेत..0
0
Report
एनसीएमसी कार्ड अनिवार्य: 1 अगस्त के बाद ST छूट योजना लागू
Washim, Maharashtra:वाशीम : अँगरराल ने १ ऑगस्टपासून एसटीच्या ३५ प्रकारच्या प्रवासी सवलत योजनांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य केले आहे. त्यामुळे वाशीम जिल्ह्यातील एसटी आगारांमध्ये सवलतधारकांची कार्ड नोंदणीसाठी गर्दी वाढली आहे.१५ फेब्रुवारी पासून सुरू झालेल्या नोंदणीत जिल्ह्यात ५०हजारांहून अधिक प्रवाशांनी नोंदणी केली असून,१ ऑगस्टनंतर एनसीएमसी कार्ड नसलेल्या प्रवाशांना एसटीच्या सवलत योजनांचा लाभ मिळणार नाही.0
0
Report
नांदगांव तालुक में बरसात ने खरीफ पेरणी को दिया बल
Nashik, Maharashtra:नांदगाव तालुक्यात कोसळल्या पावसाच्या सरी- खरिपाच्या पेरणीला पूरक पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला- समाधानकारक पाऊस झाल्याने खरिपाच्या पेरणीला जोर येणार- बी - बियाणे व खते घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू- यंदा कपाशी, मका, भुईमूग व इतर कडधान्य पेरणीला शेतकऱ्यांची राहणार पसंती0
0
Report
Advertisement
शाहुवाड़ी में 29 हजार कुणबी रजिस्टर मिलने के बाद दाखले तत्काल जारी कराने की मांग
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील एका शाहुवाडी तालुक्यात तब्बल 29 हजार कुणबी नोंदी सापडल्या आहेत. प्रशासनाने तात्काळ हे दाखले द्यावेत अन्यथा तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. कुणबी नोंदी सापडून देखील प्रशासनाच्या वतीने कुणबी दाखले दिले जात नाहीत या विरोधात सकल मराठा समाजाच्या वतीने शाहुवाडी तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शनात करण्यात आली, त्याचबरोबर आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार शुभांगी जाधव यांना दिले.0
0
Report
सोलापूर: अक्कलकोट बस स्टॉप पर ST बस ने यात्री को कुचला, मौके पर मौत
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - अक्कलकोट बस स्थानकात एसटी खाली चिरडून प्रवासी भाविक जागीच ठार; अक्कलकोट बस स्थानकामध्ये प्रवासी भाविकाला एसटीने चिरडले. एसटी बस ने चिरडल्याने प्रवासी भाविक इस्माईलसाब मुल्ला यांचा जागीच मृत्यू. मयत व्यक्ती दातापीर दर्गाह येथे दर्शनासाठी आले असता रस्ता ओलांडताना घडली दुर्दैवी घटना. एसटी चालक कासिम मुल्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल. अपघातानंतर एसटी चालक स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर.0
0
Report
पुणे के शिरूर में जोरदार बारिश से किसान खरीप की तैयारी में जुटे
Shirur, Maharashtra:पुणे जिल्ह्यातील शिरूर परिसरात अखेर पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला बळीराजा सुखावला असून, परिसरात खरीप हंगामाच्या पूर्वतयाराची लगबग सुरू झाली आहे. सध्या शेतकरी शेत जमिनीच्या मशागतीची आणि पाळी घालण्याची कामे करत असून, येत्या काळात बाजरी, मूग आणि उडीद यांसारख पिकांची पेरणी केली जाणार आहे.याचाच शेतातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...0
0
Report
Advertisement
