445001
यवतमाळ : अखेर संदीप बाजोरीयांची बंडखोरी मागे.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधानसभेमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार संदीप बाजोरीया यांचे मन वळविण्यात पक्ष नेतृत्वाला यश आले आहे. बाजोरिया यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला, तत्पूर्वी त्यांचे गुरुबंधू अ.भा. चतु:संप्रदाय चे अध्यक्ष महामंडलेश्वर डॉ. संगीतकृष्ण सावरिया बाबा यांनी देखील बाजोरीया यांची समजूत काढली व उमेदवारी अर्ज परत घेण्यास सांगितले. पक्षाने आपल्याला एबी फॉर्म दिला होता, परंतु मविआत मिठाचा खडा पडू नये म्हणून मी माघार घेत आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नागपुर से मुंबई जाने वाले फ्लाइटों में देरी, मंत्री-आमदार समेत यात्री परेशान
Nagpur, Maharashtra:नागपूर नागपूर विमानतळावरुन मुंबईसाठी निघणारं विमान अद्याप मुंबई विमानतळावरुन निघालं नाही नागपूर मुंबई इंडिगोचं सकाळी १०:१० चं विमान अद्याप पोहोचले नाही निसर्गाचा फटका सर्वानाच बसला आहे, कामकाजावर परिणाम होऊ शकते, मुंबई महापौर तावडेताई काम करत आहे. त्यामुळे टीका करणे विरोधकांचे काम आहे, मात्र निसर्गापुढे कोणाचा काही चालत नाही..0
0
Report
चंद्रपुर में देवी महाकाली पूजा से शिंदे की सेहत सुधार की उम्मीद, युवा सेना का आश्वासन
Chandrapur, Maharashtra:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे के स्वास्थ्य में सुधार की खबर के लिए चंद्रपुर में जिला युवा सेना के प्रतिनिधियों द्वारा देवी महाकाली की पूजा-आराधना और आरती आयोजित की गई। शिंदे को स्वास्थ्य समस्याओं के कारण अस्पताल में दाखिल किया गया था; अब वे महाराष्ट्र की जनता की सेवा के लिए फिर से सक्रिय होने के इच्छुक बताए गए।0
0
Report
मुंबई की सुबह की उड़ान रद्द, विधायक सीधे विधानसभा पहुँचकर कार्य सुचारू रखने को तैयार
Nagpur, Maharashtra:नागपूर विकास ठाकरे, आमदार, काँग्रेस - मुंबईतील सकाळची विमानसेवा रद्द झाल्यामुळे प्रवासात अडचणी आल्या. - विधानसभेचे कामकाज नियमितपणे सुरू ठेवावे; या घटनेचा कामकाजावर परिणाम होऊनये. - अनेक आमदार विमानतळावरून थेट विधानसभेत पोहोचू शकतात, त्यामुळे उपस्थितीत मोठी अडचण येणार नाही. - मुंबईत काही ठिकाणी पाणी साचले असले तरी विधानभवनात पोहोचणे शक्य आहे. - कामकाजासाठी अनेक आमदारांचे प्रश्न सूचीबद्ध असून ते महत्त्वाचे आहेत. - विधानसभेचे कामकाज स्थगित करण्याचा अधिकार केवळ विधानसभा अध्यक्षांकडे असतो.0
0
Report
Advertisement
हिंगोली के सवना के जिला परिषद स्कूल में शिक्षकों की कमी पर गांव वालों ने ताला लगाकर प्रदर्शन
Hingoli, Maharashtra:अँकर -हिंगोलीच्या सवना येथील जिल्हा परिषद शाळेत मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असल्याने संतप्त गावकऱ्यांनी जिल्हा परिषद शाळेला कुलूप ठोकले आहे पाचवी चे दहावीपर्यंत असणाऱ्या या जिल्हा परिषद शाळेत केवळ तीन शिक्षक आहेत दोनशेच्या वर विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत मागील अनेक महिन्यापासून इंग्रजी विज्ञान विषयाचे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असल्याने संतप्त पालकांनी शाळेला कुलूप ठोकले आहे वारंवार विनंती करूनही शिक्षण विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने गावकरी संतप्त झाले आहेत.0
0
Report
कल्याण स्टेशन पर भारी भीड़, मुंबई-ठाणे में लोकल ट्रेनों में देरी
Kalyan, Maharashtra:कल्याण रेल्वे स्टेशन वरती तूरळक गर्दी... मुंबई कडे जाणाऱ्या अप और डाऊन सर्व लोकल दहा ते पंधरा मिनिटे उशिराने. मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट दिल्याने मुंबईला जाणारे चाकरमानी यांनी घरीच राहणे प्रसन्न केले आहे त्यामुळे दररोज लाखो प्रवासी मुंबई ला प्रवास करतात मात्र आज घरीच राहणं पसंत केला आहे मुंबईकडे जाणाऱ्या लोकल दहा ते पंधरा मिनिटे उशिरा धावत आहे त्यामुळे रेल्वे स्थानकावर तुलक अशी गर्दी पाहायला मिळत आहे तसेच मुंबईहून पुण्याला जाणारा एक्सप्रेस रद्द करण्यात आलेले आहेत तर काही वळवण्यात देखील आलेले आहेत खोपोली आणि लोणावळा दरम्यान रेल्वे रुलावर दरड कोसल्याने एक्सप्रेस रद्द करण्यात आलेले आहेत त्यामुळे प्रवाशांचे देखील हाल होत आहेत तर काही प्रवाशी यांनी घरी जाणे पसंत केले आहेत तर काही प्रवासी हे रेल्वे स्थानकावरती वाट पाहताना दिसत आहेत याचा आढावा घेतलाय0
0
Report
रामतांडा पुल ढहा, वाशीम में यातायात बाधित; ग्रामीणों ने नया पुल बनाने की मांग
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यातील अनसिंग नजिक असलेल्या रामनगर–अनसिंग मार्गावरील रामतांडा गावाला जोडणारा जीर्ण पूल कोसळला असून गावाचा मुख्य रस्त्याशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे। त्यामुळे ग्रामस्थ आणि शाळकरी विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे। पूल धोकादायक झाल्याची माहिती देत अनेकदा दुरुस्तीची मागणी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। तातडीने नवीन पूल व रस्त्याचे काम सुरू करावे,अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे。0
0
Report
Advertisement
यवतमाळ से पंढरपूर: विठ्ठल-रुक्मिणी दर्शन को सायकलवारी में भक्तिभाव की धारा
Yavatmal, Maharashtra:विठ्ठल नामाचा अखंड गजर, टाळ-मृदंगाचा निनाद, रिंगणातील भक्तिभाव आणि सायकलच्या चाकांचा वेग… अशा भक्तिमय वातावरणात क्रीडाभारती सायकलिंग ग्रुपची ‘पंढरपूर सायकलवारी’ यवतमाळ येथून श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे उत्साहात रवाना झाली. सलग चौथ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या सायकलवारीने शहरातील नागरिकांमध्ये भक्ती, शिस्त आणि सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी संदेश दिला. शिवतीर्थ येथून प्रारंभ झालेल्या ह्या सायकलवारीचे नागरिकांनी “माऊली… माऊली…”, “ग्यानबा तुकाराम…” आणि “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम!” या जयघोषात उत्स्फूर्त स्वागत केले. “राज्यावरील अलनिनोचे संकट पूर्णपणे दूर होवो, राज्यात भरपूर व समाधानकारक पाऊस पडो, जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी बांधवांच्या शेतात भरघोस पीक येवो आणि यवतमाळ जिल्ह्यासह राज्यातील समस्त जनतेला सुखी, समाधानी व निरोगी ठेव,” अशी प्रार्थना विठ्ठलाच्या चरणी करण्याची विनंती भाजप नेते देवानंद पवार यांनी यावेळी वारकारी बांधवांना केली.0
0
Report
सातारा में भारी बारिश, कृष्णा नदी जलस्तर बढ़ा; मर्ढे गांव का संपर्क टूटा
Satara, Maharashtra:सातारा:सातारा जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. सध्या कृष्णा नदीच्या पाणीपातळीतही वाढ झाल्यामुळे मर्ढे गावच्या छोट्या पुलावरून पाणी गेल्यामुळे गावाकडे जाणारा संपर्क तुटला आहे. जिल्हा प्रशासनाने या भागात कोणीही पाण्यातून प्रवास करू नये असे आवाहन केले आहे.0
0
Report
बदलापुर में उल्हास नदी खतरे की सीमा पार, प्रशासन ने राहत शुरू की
Ambernath, Maharashtra:बदलापुरात उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली उल्हास नदीच्या पाण्याची पातळी 17.50 मीटरवर बदलापूर नगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज 12 हजार लोकांच्या निवासाची व्यवस्था बदलापूर नगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज झालीये. आपात्कालीन स्थिती उद्भवल्यास जवळपास 12 हजार लोकांच्या निवासाची आणि जेवणाची व्यवस्था पालिकेमार्फत करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी दिलीय. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार यांनी..0
0
Report
Advertisement
निफाड क्षेत्र में भारी बारिश से किसानों के चेहरों पर खुशी, बुवाई फिर शुरू होगी
Niphad, Maharashtra:गेल्या दोन दिवसांपासून निफाड सह परिसरामध्ये सतत संतधार सुरू असून निफाड तालुक्यातील, गोळेगाव, गोंदेगाव, भरवस मुखेड, वाकद शिरवाडे, या गावांमध्ये पेरण्या खोळंबल्या होत्या मात्र सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेत शिवारात पाणी साचले असून शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे या पावसामुळे आता रखडलेल्या पेरण्या पुन्हा सुरू होणार आहे0
0
Report
वारणा नदी में जलस्तर बढ़ा, बाढ़ जैसे हालात; खेतों में फसलें डूबीं
Sangli, Maharashtra:स्लग- वारणा खोऱ्यात पाऊसाची संततधार.. अनेक छोटे बंधारे पाण्याखाली,वारणेचे पात्र बाहेर पडल्याने नदीला पूरसदृश परिस्थिती.. अँकर - सांगलीच्या शिराळा व वाळवा तालुक्यातील वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे.त्यामुळे वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. वारणा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे,काही ठिकाणी वारणा नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून,चिकुर्डे ,मांगले येथील वारणा नदीवरील छोटा बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे.तर ऐतवडे खुर्द येथील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा वारणा नदीवरील मुख्य पुलाला पाणी अगदी घासून वाहत आहे,त्याच बरोबर वारणा नदी काठच्या शेतात पाणी घुसले आहे,त्यामुळे भुईमूग,सोयाबीन, ऊस, भात, या शेती पिकाला मोठा फटका बसला आहे. तर बंधारयाचे दरवाजे न काढल्याने पाणी शेतात घुसल्याचे शेतकरयांनी केला आहे.0
0
Report
वाशीम में मार्वेल गवत से वन्यजीवन के लिए सालभर भोजन उपलब्ध
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यातील काटेपूर्णा अभयारण्यात तृणभक्षी वन्यप्राण्यांसाठी नैसर्गिक अधिवास समृद्ध करण्याच्या उद्देशाने कुरण विकास मोहिमेला सुरुवात झाली आहे. या उपक्रमाअंतर्गत हरण,चिटळ, सांबर यांचे प्रमुख खाद्य असलेल्या 'मार्वेल' गवताची लागवड करण्यात येत आहे. तसेच केना, कुंदा आणि मार्वेल या स्थानिक गवत प्रजातींची बीज निर्मितीही केली जाणार आहे.या उपक्रमामुळे तृणभक्षी वन्यप्राण्यांना वर्षभर खाद्य उपलब्ध होऊन जंगलातील नैसर्गिक अन्नसाखळी अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे.0
0
Report
Advertisement
पानी में डूबा मोरया गोसावी गणेश मंदिर: चिंचवड में भारी बारिश का असर
Pimpri-Chinchwad, Maharashtra:चिंचवड के मोरया गोसावी गणेश मंदिर पूरी तरह पानी में डूब गया है। पिछले कुछ दिनों से भारी बारिश के कारण पवना नदी का तट उफान पर है और मंदिर पानी के ऊपर आ गया है। भक्त दर्शन के लिए आने से बच रहे हैं और मंदिर प्रशासन ने सावधानी बरतने को कहा है।0
0
Report
अमरावती जेल में कैदियों के बीच भारी मारामारी, तीन घायल
Amravati, Maharashtra:अमरावती मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये तुफान मारामारी झाली; तीन कैदी गंभीर जखमी, दोघांची प्रकृती गंभीर. ही घटना 4 जुलैच्या पहाटे बॅरेक क्रमांक 57/26 मध्ये घडली असून न्यायालयीन बंदी जमील खान बिस्मिल्ला खान यांनी इतर तीन कैद्यांवर काठीने हल्ला केल्याचा आरोप आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या कैद्यांवर उपचार सुरू आहेत. फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी समोर आल्या असून कारागृहात कैद्यांमधील वाद आणि हिंसक घटना वारंवार घडत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.0
0
Report
लोणावळा में रिकॉर्ड बारिश: 24 घंटे में 625 mm बरसात, मौसम बदला
Varsoli, Maharashtra:पर्यटन नगरी लोणावळ्यामध्ये विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 625 मिलीमीटर पावस बरसलाय. यंदाच्या मोसमातील सर्वाधिक पावसाची नोंद झालीये. मात्र यावर्षी आत्तापर्यंत 1715 मिलीमीटर पावस झालाय. गेल्या वर्षी आजच्या दिवसापर्यंत तब्बल 2502 मिलीमीटर इतका पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे दडी मारलेल्या पावसाने जोरदार परसात 24 तासांमध्ये मागील सर्व विक्रम मोडले आहे.0
0
Report
Advertisement
