icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

महायुती के ब्राह्मणकर बोले- 300 से अधिक मतों से जीत सुनिश्चित

Bhandara, Maharashtra:भंडारा-गोंदिया स्थानीय स्वराज्य संस्था मतदारसंघ की विधान परिषद चुनाव के पीछे राजनीतिक माहौल गरम है. महायुती के उम्मीदवार अविनाश ब्राह्मणकर ने कांग्रेस पर निशाना साधा है और कहा कि मैदान छोड़ना था तो फिर आवेदन दाखिल क्यों किया. साथ ही इस चुनाव में महायुती की जीत पक्की होने तथा 300 से अधिक मतों से जीतने का विश्वास व्यक्त किया गया है. 18 जून को भंडारा-गोंदिया स्थानीय स्वराज्य संस्था मतदारसंघ की विधान परिषद चुनाव होगा. इस चुनाव के लिए महायुती से भाजपा के अविनाश ब्राह्मणकर को उम्मीदवार बनाया गया है. महाविकास आघाडी से कांग्रेस के पूर्व विधायक दिलीप बनसोड को अधिकृत उम्मीदवार घोषित किया गया था. इसके अलावा कांग्रेस समर्थित उम्मीदवार के रूप में माजी विधायक गोपालदास अग्रवाल के पुत्र प्रफुल अग्रवाल ने भी उम्मीदवार पंजीकरण किया था. कांग्रेस के नरेश ईश्वरकर ने निर्वाचक के रूप में निर्दलीय उम्मीदवार के तौर पर चुनाव लड़ने का निर्णय लिया था. पर महायुती की संख्या बल के कारण कांग्रेस के अधिकृत उम्मीदवार दिलीप बनसोड ने नामांकन वापस ले लिया. उसके बाद प्रफुल अग्रवाल ने भी चुनाव से माघार ले ली. विपक्षी दलों की ED जांच के डर से उन्होंने चुनाव न लड़ने का निर्णय लिया. ऐसी स्थिति में कांग्रेस समर्थित निर्दलीय उम्मीदवार नरेश ईश्वरकर चुनाव मैदान में बने हैं. किन्तु मतदाताओं का रूझान महायुती की तरफ है और अविनाश ब्राह्मणकर ने जीत का भरोसा जताया है. बाइट - अविनाश ब्राह्मणकर (महायुती उम्मीदवार) VO - हालांकि कांग्रेस के अधिकृत उम्मीदवार दिलीप बनसोड और प्रफुल अग्रवाल ने माघार ली हो, लेकिन कांग्रेस ने नरेश ईश्वरकर को समर्थन दिया है. इस चुनाव में कांग्रेस के पूर्व प्रदेशाध्यक्ष विधायक नाना पाटोले की प्रतिष्ठा भी दांव पर लगी है. लोकसभा चुनाव में भाजपा के उम्मीदवार को पराजित कर कांग्रेस सांसद बनाने वाले नाना पाटोले अब विधान परिषद चुनाव में कांग्रेस समर्थित उम्मीदवार को जीत दिला सकेंगे, इसका राजनीतिक पचड़ विपक्षी गुटों की नजर है.
0
0
Report

कांग्रेस-राष्ट्रवादी के विलय पर सियासी घमासान, पवार-थोरात के सुर कड़े

Shirdi, Maharashtra:काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात बाईट पॉईंटर्स - ऑन राष्ट्रवादी विलीनीकरण - शरद पवारांच्या पक्षाची आणि काँग्रेसची विचारधारा एकच आहे... राज्यघटनेची, संतांची, पुरोगामी विचारधारा... आम्ही फक्त दोन ठिकाणी आहोत... प्रतिगामी विचारधारा पवारसाहेब स्विकारू शकत नाही... लोकशाही धोक्यात आहे.. अशा वेळी लोकशाहीवादी लोकांनी एकत्र आलं पाहीजे... काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतीक्रीया... ऑन छगन भुजबळ काँग्रेस मुख्यमंत्री ऑफर - छगन भुजबळ जेष्ठ नेते... बाकी मला माहित नाही... ऑन गणेश नाईक राजकारणात नालायक वक्तव्य - दोष प्रत्येकात असतात... मात्र त्याचे प्रमाण किती असावं हा प्रश्न... आता सरकारमध्ये आणि राजकारणात फक्त दोष दिसताहेत... पुर्वी दोष शोधावा लागायचा, आता चांगलं काय हे शोधण्याची वेळ आलीय... मंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यावर थोरातांची प्रतिक्रीया...
0
0
Report
Advertisement

74 गांव एमएमआरडीए झोन में शामिल, अलिबाग-करजत के विकास अधिकार मुंबई को

Chendhare, Maharashtra:रायगड जिल्ह्यातील ७४ गावांचा एमएमआरडीए झोन मध्ये समावेश करण्यात आला. आता अलिबाग तालुक्यातील २२ तर कर्जत तालुक्यातील ५२ गावे एमएमआरडीए क्षेत्रात समाविष्ट झाली असून, परिसर विकासाच्या नियोजनाचे सर्वाधिकार आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्रधिकरणाकडे जाणार आहेत. पण शासनाने घेतलेल्या निर्णयाबाबत नाराजी आहे. बांधकामांना मंजुरी देण्यासाठी स्थानिक पातळीवर यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे बांधकाम परवानगी मिळवण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन जोवर स्थानिक पातळीवर एमएमआरडीए ची स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित होत नाही तोवर जिल्हा प्रशासनाकडे बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार कायम ठेवण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्‍यात आली.
0
0
Report

येवला में पानी संकट: मानसून की देरी से 44 गांवों और 70 बस्तियों में टैंकर पानी पहुँचाते रहे

Yeola, Maharashtra:येवला तालुक्यात मान्सूनच्या पावसाने अद्याप दमदार हजेरी लावली नसल्याने उत्तर-पूर्व भागात पाणीटंचाईचं संकट अधिक गडद होताना दिसत आहे. अनेक गावांत नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असून प्रशासनावरही मोठा ताण निर्माण झाला आहे. सध्या येवला तालुक्यात 44 गावे आणि 70 वस्त्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून टँकरची संख्या 11 ने वाढवण्यात आली आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून हा पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मात्र पाऊस आणखी लांबल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
0
0
Report
Advertisement

चांदवड में पानी की पाइपलाइन फटने से हजारों लीटर पानी बर्बाद, आपूर्ति युद्धस्तर पर बहाल

Chandvad, Maharashtra:अँकर-नाशिकच्या चांदवड तालुक्यातील मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या सोग्रास जवळ चांदवड तालुक्याला पाणी पुरवठा करणाऱ्या 44 गाव पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले आहे, रस्त्याचे खोदकाम सुरू असताना ही पाईपलाईन फुटल्याचे सांगितले जात आहे, त्यामुळे पाईपलाईन दुरुस्ती करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे,मात्र ऐन उन्हाळ्याच्या दिवसात पाईप फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली असून,पाईपलाईन फुटल्याने काही काळा साठी पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.
0
0
Report

अहमदाबाद विमान हादसे को एक साल, मैथिली पाटील के परिवार को भी मदद नहीं मिली

Navi Mumbai, Maharashtra:अहमदाबाद विमान हादसे को एक साल, मैथिली पाटील के परिवार को भी मदद नहीं मिली। मैथिली आज आपल्यात नसली तरी तिच्या आठवणी आजही ताज्या तिच्या आठवणीत आईला अश्रू अनावर होत आहेत। तिच्या सोबत असणारी तिची बॅग, तिच्या हातातील घड्याळ, अंगठी तसेच तिची डायरी भगवद गीता अश्या अनेक वस्तू मैथिली अजूनही सोबतच असल्याची जाणीव करुन देत आहेत। अपघाता नंतर एअर इंडिया मार्फत सर्वोतोपरी मदत करण्यात आली असली तरी कोणतीही सरकारी मदत मिळाली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। या अपघाताची कारणे अद्यापही समोर आली नसून अश्या घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी सरकारने काळजी घ्यावी अशी मागणी मैथिलीच्या आईने केली आहे。
0
0
Report
Advertisement

मालेगांव ब्रेकिंग: नाबालिग लड़की के गर्भधारण और बच्चा बिक्री मामले में बड़ा मोड़

Nashik, Maharashtra:अल्पवयीन मुलीची प्रसूती व नवजात बाळ विक्री प्रकरणात मोठा ट्विस्ट. संदर्भित अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप असलेला अनिल कोळी आणि मुलीची आई यांना मालेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. हैदराबाद येथून अनिल कोळी व मुलीच्या आईला ताब्यात आणून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात मुलीची आई आणि अनिल कोळी यांच्यात विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही संशयितांना मालेगाव न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अल्पवयीन मुलीला गर्भधारणा झाल्याची घटना धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे घडल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. मुलीची आई आणि आरोपी अनिल कोळी हे दोघेही मूळचे शिरपूर (जि. धुळे) येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. प्रकरणाचा अधिक तपास मालेगाव पोलीस करत आहेत. याआधीच मालेगाव पोलिसांनी डॉ. डांगे यांच्यासह 8 जणांना ताब्यात घेतले आहे.
0
0
Report

कराड के शहापुर के शहीद अर्जुन जाधव का अंतिम संस्कार हजारों श्रद्धांजलि के साथ

Satara, Maharashtra:सातारा : देशसेवेत प्राणांची आहुती देणारे कराड तालुक्यातील शहापूर येथील शहीद वीर जवान अर्जुन राजेंद्र जाधव यांना आज हजारो नागरिकांच्या उपस्थितीत भावपूर्ण अखेरची मानवंदना देण्यात आली. शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भारत माता की जय आणि वीर जवान अमर रहे अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये देशासाठी कर्तव्य बजावत असताना झालेल्या भीषण स्फोटात जवान अर्जुन जाधव यांना वीरमरण आले. त्यांच्या शौर्यपूर्ण बलिदानामुळे शहापूर गावासह संपूर्ण सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. अवघ्या काही दिवसांनंतर, १५ जून रोजी सुट्टीवर घरी येऊन आपल्या मुलाचा पहिला वाढदिवस साजरा करण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. मात्र, देशसेवेच्या कर्तव्यात त्यांनी सर्वोच्च बलिदान दिल्याने हे स्वप्न अपूर्णच राहिले. शहीद अर्जुन जाधव यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यांच्या बलिदानाबद्दल उपस्थितांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
0
0
Report
Advertisement

येवला कांदा लिलाव में भाव कम, किसान नाराज़, सरकारी खरीदी केंद्र की मांग तेज

Yeola, Maharashtra: कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे वांदे संपण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र येवला कृषी उत्पन्न बाजार समिती पाहण्यासाठी मिळत आहे. शासकीय कांदा खरेदी केंद्र अद्याप सुरू झालेले नसताना शासकीय कांदा खरेदी केंद्र पेक्षा बाजार समितीतील कांदा लिलावात कमी बाजार भाव मिळत आहे आज सकाळच्या कांदा लिलाव सत्रात 400 वाहनातून शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी आणला होता या कांद्याला जास्तीतजास्त 1470 रुपये, कमीतकमी 300 रुपये तर सरासरी 1000 ते 1100 रुपये दर मिळत आहे तर दुसरीकडे जिल्ह्यातील शासकीय कांदा खरेदी केंद्रावर 1580 रुपयांचा प्रति क्विंटलला दर मिळतो यामुळे येवला येथे नाफेड, एनसीसीएफ मार्फत शासकीय कांदा खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे या संदर्भात आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी...
0
0
Report

पवार गुट के विलय पर चर्चा नहीं, शिंदे ने दिया स्पष्ट बयान

Satara, Maharashtra:सातारा - काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विलीनीकरणाची कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचा वर्धापन दिन कालच झालेला असताना जाणून-बुजून ही चर्चा घडवली जात असल्याचा आरोप देखील शिंदे यांनी केला आहे. आमच्या पक्षाची ध्येयधोरणे कालच ठरलेली असताना कोणीतरी हा विषय करतो याचं आश्चर्य वाटत असल्याचे शशिकांत शिंदे यांनी सांगितला आहे. संजय राऊत यांच्या म्हणण्याप्रमाणे इंडिया आघाडीला एकत्र करण्यासाठी शरद पवारांनी प्रयत्न करावेत. सगळ्यांनी एकत्र येत विरोधकांची फळी निर्माण करण्यासाठी शरद पवारांनी पाऊल उचलायला सुरुवात केली आहेत. विलीनीकरणाबाबत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या चर्चा का होतात याबाबत मला आश्चर्य वाटतं. अजित पवारांच्या वेळी देखील आणि आता काँग्रेसच्या वेळी देखील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या विलीनीकरणाचीच चर्चा केली जाते या कुठल्याही बातमीत तथ्य नसल्याचं शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केलंय.
0
0
Report

अंबरनाथ में जीआईपी डैम से टँकर माफियाओं द्वारा पानी चोरी, कड़ी कार्रवाई की मांग

Ambernath, Maharashtra:अंबरनाथमध्ये रेल्वेच्या जीआयपी धरणातूनही टँकर माफियांची पाणीचोरी परवानगी नसतानाही टँकर भरून हजारो रुपयांना विक्री अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत जांभिवली पाडा गावालगत रेल्वेचं जीआयपी धरण आहे. या धरणाला लागून रेल नीरचा प्लँट असून धरणातलं पाणी या प्लँटसाठी वापरलं जातं. मात्र धरणाच्या भिंतीपलीकडे टँकर माफियांनी करामती केल्याचं समोर आलंय. धरणातलं पाणी बाहेर येण्यासाठी या टँकर माफियांनी करामती केल्याची चर्चा आहे. या टँकर माफियांवर तात्काळ कारवाई करून धरणाची गळती थांबवण्याची मागणी यानंतर केली जातेय.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top