445001
यवतमाळ : अखेर संदीप बाजोरीयांची बंडखोरी मागे.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधानसभेमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार संदीप बाजोरीया यांचे मन वळविण्यात पक्ष नेतृत्वाला यश आले आहे. बाजोरिया यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला, तत्पूर्वी त्यांचे गुरुबंधू अ.भा. चतु:संप्रदाय चे अध्यक्ष महामंडलेश्वर डॉ. संगीतकृष्ण सावरिया बाबा यांनी देखील बाजोरीया यांची समजूत काढली व उमेदवारी अर्ज परत घेण्यास सांगितले. पक्षाने आपल्याला एबी फॉर्म दिला होता, परंतु मविआत मिठाचा खडा पडू नये म्हणून मी माघार घेत आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
मानसून आने से किसान मारूति दराडे ने किया नाच, वीडियो वायरल
Sinnar, Maharashtra:सिन्नर ब्रेक अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मान्सूनच्या पावसाचे आगमन झाल्याने बळीराजा सुखावला असून नळवाडी तालुका सिन्नर येथील शेतकरी मारुती कोंडाजी दराडे यांनी नाचून आपला आनंद साजरा केला आहे सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे0
0
Report
गोशाळा संचालक भगवान कोकरे ने लोटे एमआईडीसी में पानी मुफ्त देकर लोगों को राहत दी
Ratnagiri, Maharashtra:खेड-रत्नागिरी.. लोटे एमआयडीसी परिसरासाठी 'गोशाळा' ठरली संकटमोचक.. भगवान कोकरे यांच्याकडून मोफत पाणीपुरवठा!.. अँकर रत्नागिरीतून एक अत्यंत दिलासादायक आणि माणुसकीचं दर्शन घडवणारी बातमी समोर येत आहे..पावसाने ओढ दिल्यामुळे वाशिष्टी नदीचं पात्र कोरडं पडलं असून, लोटे एमआयडीसी परिसरातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.. मान्सून दाखल झाला असला तरी नद्या अद्याप भरलेल्या नाहीत.. अशा या भीषण संकटात लोटे एमआयडीसीतील गोशाळेचे संस्थापक भगवान कोकरे हे परिसरासाठी 'भगीरथ' ठरले आहेत..त्यांनी आपल्या गोशाळेतील विहिरीतून स्थानिक नागरिकांची तहान भागवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.. कोकरे यांच्याकडून दररोज तब्बल १० ते १२ पाण्याचे टँकर मोफत भरून दिले जात असून,या संकटकाळात ते परिसरातील नागरिकांची मोलाची सेवा करत आहेत.. त्यांच्या या कौतुकास्पद कार्यामुळे लोटेवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे..0
0
Report
अकोला के तेल्हारा में प्रतिबंधित गुटखा भारी जप्त, 11 लाख रुपए का माल पकड़ा गया
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथे अन्न व औषध प्रशासन आणि तेल्हारा पोलीसांनी संयुक्तरित्या केलेल्या धडक कारवाईत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत ६ लाख १९ हजार रुपयांचा गुटखा तसेच ५ लाख रुपये किमतीची बोलेरो पिकअप असा एकूण ११ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे गुटखा तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार राज्यभरात अन्न व औषध प्रशासन विभाग तर्फे छापेमारी सुरू आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातून मिळालेल्या माहितीनुसार, तेल्हारा शहरातील एका पेट्रोल पंप परिसरात संशयित बोलेरो पिकअप वाहनाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनातून मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचा प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाल्यानंतर ही संयुक्त कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये पान बहारचे ८० पॅकेट, विमलचे १ हजार ८७० पाऊच, विमल किंग पॅकचे ५०६ पॅकेट, विमल बिग पॅकचे ७० पॅकेट, विमल बिग पॅक होलीचे ९० पॅकेट, राजनिवास प्रीमियमचे २४ पॅकेट तसेच १ हजार ७०० तंबाखू पॅकेट यांचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या गुटख्याची किंमत ६ लाख १९ हजार रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी बुलढाणा येथील एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून आणखी एक आरोपी फरार आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहे तरी पुढील तपास अन्न व औषध प्रशासन आणि तेल्हारा पोलीस करीत आहेत.0
0
Report
Advertisement
रत्नागिरी में भारी बारिश, किसानों को मिली राहत
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जिल्ह्यात पावासाची जोरदार हजेरी.. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.. गेले २४ तास सुरू असलेल्या संततधार पावसामुळे उष्मा आणि उखाणे हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून शेतकरी वर्गातही समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उकाड्याची तीव्रता वाढली होती पावसाची प्रतीक्षा लागून राहिलेल्या नागरिकांना अखेर सोमवारी सकाळपासून पावसाने दिलासा दिला.. सुरुवातीला हलक्या सरींनी हजेरी लावली असली तरी पावसाचा जोर नंतर वाढला.. त्यानंतर दिवसभर पावसाच्या सरी कोसळत राहिल्याने शहर आणि ग्रामीण भागात सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचं चित्र पाहायला मिळाले.. या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक भागात रस्त्यावर पाणी साचले.. दरम्यान शेतीच्या कामांसाठी पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकरी वर्गाला या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.. भात लागवडी पूर्व मशागतीच्या कामांना गती मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उन्हाच्या तडाख्यातून मोठा दिलासा मिळाला आहे..0
0
Report
चंद्रपुर में भारी बारिश से बिजली व्यवस्था चरमरा गई, महावितरण कार्यालय के बाहर प्रदर्शन
Chandrapur, Maharashtra:टायटल: पावसाचा तडाखा आणि झाडे उन्मळून पडल्याने चंद्रपुरात दीर्घकाळ विजेचा खेळखंडोबा, संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालयावर घेतली धाव ,तणावपूर्ण परिस्थिती नंतर पोलिसांना करण्यात आले पाचारण आँकर: पावसाचा तडाखा आणि झाडे उन्मळून पडल्याने चंद्रपुरात दीर्घकाळ विजेचा खेळखंडोबा बघायला मिळत आहे. दुपारी 3 वाजता पाऊस आल्यावर बहुतांश भागात ट्रान्सफॉर्मर बिघाड आणि झाडे उच्च दाब वीज वाहिन्यांवर पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. तो रात्रभर सुरळीत झाला नाही. संतप्त नागरिकांनी शास्त्रीनगर येथील महावितरण कार्यालयावर धाव घेत अधिकारी- कर्मचाऱ्यांना जाब विचारला. तणावपूर्ण परिस्थिती नंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. गर्दी पांगल्यानंतर काही भागात वीज पुरवठा सुरळीत झाला. मात्र 2 तासात पुन्हा शहर काळोखात गेले. सध्या चंद्रपूरच्या बहुतांश भागात वीज पुरवठা खंडित झाला आहे.0
0
Report
भंडारा में गैस सिलेंडर चोरी: घर से 10 सिलेंडर चुराए
Bhandara, Maharashtra:भंडारा जिल्ह्यात सिलेंडर तुटवड्याने नागरिक हैराण,चक्क घरात ठेवलेले १० सिलेंडर चोरट्यांनी नेले चोरून..ANCHOR: भंडारा जिल्ह्यात लाखनी तालुक्यात सिलेंडर तुटवडा कायम असून. गॅस एजन्सी मधून नवीन कनेक्शन देणे बंद आहे त्यामुळे आता चक्क घरातून गॅस सिलेंडर चोरीच्या घटन काही गावात घडल्या आहेत.लाखनी तालुक्यातील सलेभाटा परिसरात अनेक गावातून घरात ठेवलेले रिकामे व काही गॅस भरलेले १० सिलेंडर चोरी झाले आहेत त्यामुळे आता अनेक कुटुंबांना स्वयंपाक बनवायची अडचण निर्माण झाली आहे त्यामुळे नागरिकांनी पोलिस प्रशासनाला निवेदन देत बंदोबस्त वाढविण्याची मागणी केली आहे.0
0
Report
Advertisement
EL Niño के कारण लातूर के स्कूल अब सुबह 8 से दोपहर 12:30 बजे तक
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... स्किप्ट ::- वाढत्या उष्णतेचा विद्यार्थ्यांवर परिणाम... लातूर जिल्ह्यातील शाळा आता सकाळी ८ ते दुपारी १२.३० पर्यंतच....एल-निनोच्या प्रभावामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय... पावसाळा सुरू होईपर्यंत सकाळच्या सत्रातच शाळा... AC ::- लातूर जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल करण्यात आला आहे. वाढत्या उष्णतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळी ८ ते दुपारी १२.३० या वेळेतच भरवण्यात येणार आहेत. यापूर्वी शाळांची वेळ सकाळी ९.३० ते सायंकाळी ४.३० अशी होती. एल-निनोच्या प्रभावामुळे उष्णतेची तीव्रता वाढल्याने विद्यार्थ्यांना दुपारच्या कडक उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, पालकांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. पावसाळा नियमित सुरू होईपर्यंत सकाळच्या सत्रातच शाळा सुरू राहणार आहेत......0
0
Report
वाशिम में नाफेड के जरिए ज्वारी खरीदी से किसानो को लाभ, प्रति क्विंटल 3699 रुपये
Washim, Maharashtra:वाशीम जिले में नाफेडमार्फत शासकीय हमीभावाने ज्वारी खरेदीला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रति क्विंटल 3699 रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा अधिक लाभ मिळत आहे. जिल्ह्यात 3467 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून आतापर्यंत 4468 क्विंटल ज्वारीची खरेदी करण्यात आली आहे. यासाठी 16 कोटी 30 लाख रुपयांहून अधिक रक्कम अदा करण्यात आली आहे. ज्वारी खरेदीची अंतिम मुदत 30 जून 2026 असल्याने नोंदणीकृत शेतकऱ्यांनी वेळेत ज्वारी खरेदी केंद्रावर आणावी, असे आवाहन करण्यात आले आहे.0
0
Report
प्राइवेट स्कूलों में आरटीई के 25% आरक्षित सीटों की जाँच शुरू
Washim, Maharashtra:आरटीई अर्थात शिक्षण हक्क कानून के तहत निजी स्कूलों में 25% आरक्षित सीटों के प्रवेश प्रक्रिया की शिक्षा विभाग द्वारा जाँच शुरू कर दी गई है। प्रवेश प्रक्रिया में अनियमितता की शिकायत मिलने के बाद यह कार्रवाई हुई है। जिले में इस साल 95 स्कूलों में आरटीई के लिए 1 हजार 7 सीटें आरक्षित रखी गई हैं। जाँच समिति द्वारा चयनित स्कूलों में विद्यार्थियों के प्रवेश और दस्तावेजों की पडताल की जा रही है और जाँच रिपोर्ट मिलने के बाद शिक्षा विभाग के अगले निर्णय पर पालकों की नजर है।0
0
Report
Advertisement
घोड़ नदी सूखी: ग्रामीण एवं जानवर पानी को तरसने लगे, पेयजल संकट बढ़ा
Shirur, Maharashtra:पुणे अहिल्यानगर और सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेली घोड नदी कोरडी पडलीय; पावसाने ओढ दिल्याने घोड नदीतील पाणी आटल्याने पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्याने लाखो नागरिकांचे पिण्याचे पाणी गंभीर बनलेय; जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही ताण वाढला असून मागील वर्षी मे महिन्यापासून निरंतर वाहत असलेली घोड नदी यंदा कोरडी ठाक पाहायला मिळत आहे.0
0
Report
नाशिक में आज बारिश को लेकर येलो अलर्ट, कुछ जगहों पर हल्की बौछारें
Nashik, Maharashtra:नाशिक - आज शहर में बारिश को लेकर येलो अलर्ट जारी. कल शहर के कुछ हिस्सों में हल्की बूँदाबांदी दर्ज की गई. बारिश के अनुमान के कारण ऐसी स्थिति बनी. गरमी घटने से वातावरण में बादल छाए रहे. पिछले 24 घंटों में अधिकतम तापमान में भी गिरावट देखी गई. सोमवार शाम तीन घंटे के लिए बारिश के ऑरेंज अलर्ट का आदेश दिया गया था; फिर शहर के कुछ हिस्सों में हल्की बूँदाबांदी जारी रही।0
0
Report
नाशिक में 9 हजार रुपये के विवाद में युवक की हत्या; आरोपी गिरफ्तार
Nashik, Maharashtra:नाशिक - - टेरेसवर गोनीत आढळलेल्या मृतदेहाचा खुलासा - उसनवार दिलेल्या नऊ हजार रुपयांच्या वादातून युवकाचा खून - रेल्वेने फरार होण्यापूर्वीच संशयित आरोपीस बेड्या - नाशिकच्या कामगारनगर परिसरातील वैष्णव मिलिंद शिंदे या युवकाचा केवळ ९ हजार रुपयांच्या उसनवारीतून खून - संशयित आरोपी कृष्णा दुसाने याने वैष्णवचा मृतदेह आपल्यााच घराच्या टेरेसवर पोत्यात भरून ठेवला होता. - आजूबाजूच्या लोकांना दुर्गंधी आल्याने कृष्णाचा डाव फसला - तो मुंबईकडे पळून जण्याच्या तयारीत असताना नाशिकरोड रेल्वे स्थानक परिसरातून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले0
0
Report
Advertisement
रायगड जिले में हल्की बरसात, महाड- अलिबाग समेत कई क्षेत्र ठंडे मौसम में
Chendhare, Maharashtra:रायगड जिले के विभिन्न भागों में पावस की हल्की बरसात हो रही है। दक्षिण भाग के महाड, पोलादपूर, माणगाव व म्हसळा तालुक्यात पावसाची रिमझिम बरसात जारी है, इसके अलावा अलिबाग के साथ पेण, कर्जत, खालापूर तालुकों में भी अधूनमधून बारिश हो रही है। पावस से मौसम ठंडा हो गया है और वीज आपूर्ति में बार-बार बाधाएं आ रही हैं।0
0
Report
जुन्नर के ओतूर में भारी बारिश से बाढ़ जैसे हालात, फसलों को भारी नुकसान
Shirur, Maharashtra:पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील ओतूर कुमशेत परिसराला ढगफुटी सदृश्य पावसाने झोडपलंय, वादळी वाऱ्यासह झालेल्या या ढगफुटी सदृश्य पावसाने परिसरात सर्वत्र पूराचे दृश्य पाहायला मिळाले असून ओढे नाले खळखळून वाहू लागलेत तर या ढगफुटी सदृश्य पावसाने शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या पावसामुळे शेती मशागतीच्या कामांना वेग येणार असून लवकरच बळीराजा खरीप पिकांची पेरणी करणार आहे.0
0
Report
पिंपरी चिंचवड के भंगार गोदाम में भीषण आग, दमकलें आग पर काबू पाने में जुटी
Pimpri-Chinchwad, Maharashtra:कुदळवाडी मधल्या भंगारच्या गोदामाला भीषण आग. कुदळवाडी मधल्या महादेव मंदिर जवळ असलेल्या एका भंगारूच्या गोदामामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक, रबर, लाकूड आणि इतर साहित्य साठवून ठेवण्यात आले होते. मात्र आज पहाटे दरम्यान या भंगारच्या गोदामाला अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकाेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळाकडे रवाना होऊन आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. आग लागलेला भंगार गोदाम अतिशय अरुंद आणि खूप वळणाच्या ठिकाणी असल्याने अग्निशमन दलाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आगीची तीव्रता पाहून पिंपरी चिंचवड शहरातील इतर अग्निशमन केंद्रातील अग्नीशमन बंब वाहन देखील बोलविण्यात आले. सध्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं असून त्या ठिकाणी कुलिंग च काम अग्निशमन दला कडून करण्यात येत आहे.0
0
Report
Advertisement
