icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

रास्ते की खराबी से 10 साल के बच्चे की मौत: विधायक पर तीखी आलोचना

Pimpri-Chinchwad, Maharashtra:पुण्याच्या म्हाळुंगे नांदे रस्त्यावर रस्त्याच्या दुरावस्थेमुळे 10 वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि इस भागाचे प्रतिनिधित्व करणारे भोर वेल्हा मुळशी चे आमदार शंकर मांडेकर यांनी रस्ता म्हंटल्यावर अपघात होणारच अस बेताल वक्तव्य करत असंवेदनशीलतेचे दर्शन घडवले... त्यांच्या या असंवेदनशील वर्तनावर आता सर्वच स्तरातून जोरदार टीका होत आहे... पाहुयात एक रिपोर्ट... सोमवारी १७ तारखेला सायंकाळी झालेला हा दुर्दैवी अपघात... रस्ता खराब असल्यामुळे दुचाकी घसरली आणि पाठीमागून येणाऱ्या ट्रकच चाक अंगावर गेल्याने रिशभ पाटोळे या १० वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी अंत झाला... या अपघातानंतर परिसरात शोककळा पसरली... पण या नागरिकांच्या आणि रिषभच्या कुटुंबीयांच्या दु:खाशी काहीच आमदार शंकर मांडेकर यांना काहीच देणे घेणे नसल्याचं त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले... अपघातस्थळाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मांडेकर यांनी रस्ता आहे म्हंटल्यावर अपघात होणारच अस बेताल वक्तव्य केले... एवढ्यावरच न थांबता मांडेकर यांनी रस्त्यासाठी जाब विचारणाऱ्या या भागातील एका तरुणालाच शहाणपण शिकवल... शंकर मांडेकर, आमदार... वास्तविक पाहता लोकप्रतिनिधी या नात्याने मांडेकर यांनी पीडित कुटुंबींच्या परिसरातील नागरिकांचे सांत्वन करणे आवश्यक होते... परंतु उलट रस्ता आहे तर अपघात होणार अस बेताल वक्तव्य करत जखमेवर मीठ चोळले आहे... त्यांच्या बेताल वर्तनाची आत्ता सर्वच स्तरातून टीका होत आहे... स्थानिक पातळीवर ही मांडेकर यांच्या वक्तव्याचे पडसाद पहायला मिळत आहेत... मांडेकर यांचे वक्तव्य बेजबाबदार आहे, त्यांनी पीडित कुटुंबांची माफी मागावी अशी मागणी करण्यात येत आहे... अपघातामुळे मरण पावलेल्या व्यक्तीला परिसरातले नागरिकांनी कॅन्डल मार्च काढत श्रद्धांजली वाहिली... एकीकडे नागरिक संवेदनशील असताना अशी वक्तव्य करणाऱ्यांची अपेक्षा नाही...
0
0
Report

दिव्याज फाउंडेशन की पहल: आंगनवाड़ी कर्मियों के लिए वित्तीय जागरूकता वर्कशॉप

Nagpur, Maharashtra:बाईट - स्वप्निल जोशी, अभिनेता *ऑन दिव्याज फाउंडेशनच्या उपक्रम* - आज अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे. दिव्याज फाउंडेशनच्या वतीने अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांसाठी आर्थिक सशक्तीकरणाचे एक सुंदर वर्कशॉप आयोजित करण्यात आले आहे. फायनान्शियल अवेअरनेस आणि डिजिटल फ्रॉडबाबत यामध्ये माहिती दिली जाणार आहे. हा अतिशय सुंदर उपक्रम आहे. मी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो, याचा मला सार्थ अभिमान आहे。” *ऑन जुन्नर घटना* - “जितकी ही घृणास्पद घटना आहे, तितकीच कठोर शिक्षा आरोपीला दिली पाहिजे. कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून भविष्यात अशा गुन्हेगारांना आळा बसेल.” *ऑन वंदे मातरम् वाद* - “मी काय म्हणू ? राजकीय पक्ष त्यांचं काम करत असतात. मी यावर काय वक्तव्य करणार. *ऑन भविष्यातील राजकीय प्रवेश* - “मी अभिनेता आहे आणि याचा मला आनंद आहे. अभिनयाच्या माध्यमातून मी लोकांपर्यंत पोहोचतोय. अभिनयाच्या माध्यमातूनच मी कार्य करतोय. ती माझी एक वेगळी ओळख आहे. *ऑन फिटनेस* - “प्रत्येकाची फिटनेसची व्याख्या वेगळी असते आणि पद्धतही वेगळी असते. हे खूप इंडिव्हिज्युअल आहे. मी सात-आठ तास झोपतो. माझ्यापुरतं १६ तास काही खात नाही... आणि आठ तासांमध्ये आहार घेतो. शुगर आणि फॅट्स कमी करतो. आपले पूर्वज जे खात होते, ते प्रामाणिकपणे खाण्याचा प्रयत्न करतो.
0
0
Report

कोल्हापुर में पानी दरवाढ के विरोध में शिवसेना ने महापालिका पर किया प्रदर्शन

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर शहरातील प्रस्तावित पाणी दरवाढीच्या निषेधार्थ ठाकरे शिवसेना आक्रमक झाली. उपनेते संजय पवार आणि जिल्हाप्रमुख विराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी महापालिकेच्या दारात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. त्यानंतर आक्रमक झालेले शिवसैनिक थेट महापालिकेच्या इमारतीत घुसले. यावेळी शिवसैनिकांनी सभागृहाबाहेर जल अभियंता हर्षजीत घाटगे यांना बोलावून घेत त्यांना घेराव घातला. शहरातील पाणीपुरवठा अद्याप विस्कळीत असताना आणि अनेक ठिकाणी पाण्याच्या चोऱ्या होत असल्याचा आरोप करत पाणी दरवाढ कशासाठी, असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला. पाणी दरवाढ लागू केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. दरम्यान, महापालिकेत घुसून केलेल्या या आंदोलनामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
0
0
Report
Advertisement

दौंड के राहू परिसर में बिजली के करंट से दो युवकों की मौत, एक महिला घायल

Rui, Maharashtra:दौंड तालुक्यातील राहू परिसरात विजेचा धक्का लागून दोन तरुणांचा मृत्यू..... कपडे वाळत घालण्यासाठी लावलेल्या लोखंडी तारेला करंट उतरल्याने दुर्घटना.... दौंड तालुक्यातील राहू परिसरात विजेचा धक्का लागून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सोनवणे मळा येथे आज सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. रोहित अनिल भोईटे वय 20 वर्षे आणि ओम नितीन भोईटे, वय 18 वर्षे अशीMort युवांची नावे आहेत. तर सोनाली नितीन भोईटे, वय 40 वर्षे, या घटनेत जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत... कपडे वाळत घालण्यासाठी लावलेल्या लोखंडी तारेला वीजप्रवाह उतरल्याने हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. शेजारी राहणाऱ्या शिवराज नवले यांनी प्रसंगावधान राखत वीजपुरवठा बंद केला आणि तिघांनाही रुग्णालयात दाखल केले... मात्र रोहित आणि ओम यांना डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून यवत पोलीस अधिक तपास करत आहेत...
0
0
Report

कोल्हापूर में अवैध वृक्षतोड़ के विरोध में हिंदू युवा प्रतिष्ठान का प्रदर्शन

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर शहरातील बेकायदा वृक्षतोडी प्रकरणी हिंदू युवा प्रतिष्ठान आक्रमक झाली आहे. कोल्हापूर महापालिकेच्या दारात महापौर रूपाराणी निकम यांना अडवत बेकायदेशीर वृक्षतोडी प्रकरणी जाब विचारला आहे. यावेळी आंदोलकांनी तोडलेल्या झाडांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत लक्षवेधी आंदोलन केले. यावेळी झाडे लावा ठेकेदार जगवाच्या घोषणांनी महापालिका परिसर दणाणून गेला. बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्या ठेकेदारावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी यावेळी हिंदू युवा प्रतिष्ठानने केलीय. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेपूर्वीच हे जोरदार आंदोलन करण्यात आले.
0
0
Report

नागपुर की आशा सेविकाओं के लिए आर्थिक सशक्तिकरण और स्वास्थ्य जागरूकता अभियान

Nagpur, Maharashtra:नागपुर में आशा सेविकाओं के लिए आर्थिक साक्षरता और महिला स्वास्थ्य विषयक कार्यशाला का आयोजन किया गया है। दिव्याज फाउंडेशन के संस्थापक अमृता फडणवीस के नेतृत्व में दिव्याज फाउंडेशन और मुरारका ग्रुप के संयुक्त प्रयासों से यह उपक्रम संचालित किया जा रहा है। इस कार्यशाला में अमृता फडणवीस के साथ नागपूर महानगरपालिका आयुक्त विपिन इटनकर, जिलाधिकारी कुमार आशीर्वाद, प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी और प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नंदिता पालशेतकर प्रमुख उपस्थित हैं। पहली कार्यशाला में नागपूर के लगभग 300 आशा सेविका भाग ले चुकी हैं और अगले तीन महीनों में आयोजित होने वाली कार्यशालाओं के माध्यम से कुल 1,050 आशा सेविकाओं तक यह उपक्रम पहुँचाने की योजना है। आशा सेविकाएं ग्रामीण और शहरी दोनों भागों में नागरिकों तक स्वास्थ्य सेवाओं और जन जागरूकता का प्रचार-प्रसार करती हैं; उनकी आर्थिक सक्षमीकरण और अपने स्वास्थ्य के प्रति जागरूकता बढ़ाने के उद्देश्य से यह कार्यक्रम है।
0
0
Report
Advertisement

ठाकरे गट शिवसेना के नेताओं की मातोश्री पर आज धाराशिव में बैठक

Dharashiv, Maharashtra:धाराशिव मधील शिवसेना ठाकरे गटाच्या सर्व लोकप्रतिनिधीची आज मातोश्रीवर महत्वपूर्ण बैठक बोलवण्यात आली आहे. आमदार कैलास पाटील बैठकीसाठी मुंबईत. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर आता ओमराजे निंबाळकार यांनी धाराशिव मधील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडून आलेले सदस्य, तसेच नगरपरिषदेतील नगरसेवकांशी संपर्क सुरू केला आहे. कळंब नगर परिषदेचे नगरसेवकांनी एकनाथ शिंदे आणि तानाजी सावंत यांची भेट घेतली. त्यानंतर आता ठाकरेंची शिवसेना सावध पावित्र्यात असून मातोश्रीवर जिल्हाभरातील सर्व लोकप्रतिनिधींची आज बैठक बोलावली आहे. आमदार कैलास पाटील या बैठकीसाठी मुंबईत असून या बैठकीला कोण उपस्थित राहणार यानंतर ओमराजांसोबत किती नगरसेवक असतील आणि ठाकरेंच्या शिवसेनेसोबत कोण कायम राहणार हे चित्र स्पष्ट होईल.
0
0
Report

कोल्हापुर महापालिका महासभा: पानी दर वृद्धि प्रस्ताव, विरोध प्रदर्शन की संभावना

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर महानगरपालिकेची आज महासभा होणार आहे.. या सभेमध्ये प्रशासनाच्या वतीने महानगरपालिकेचा खर्च वाढला म्हणून पाणी दरवाढ संदर्भात प्रस्ताव आणला जाणार आहे. त्यामुळे आजच्या सभेत अभूतपूर्व गोंधळ होण्याची शक्यता आहे. इतकंच नव्हे तर या सभेच्या पार्श्वभूमीवर पाणीपट्टी दरवाढ विरोधात शिवसेना ठाकरे पक्षाच्यावतीने कोल्हापूर महानगरपालिकेवर मोर्चा काढला जाणार आहे. महानगरपालिकेचा खर्च वाढला तर यात नागरिकांचा दोष काय असा प्रश्न उपस्थित करत हा मोर्चा काढून प्रशासनाला जाब विचारला जाणार आहे.
0
0
Report
Advertisement

पुणे नगरपालिका को बड़ा फायदा: 700 करोड़ की बचत, बायोगैस-सीएनजी परियोजना आगे बढ़ेगी

Pune, Maharashtra:कचरा बायोगँस प्रकल्पात पुणे मनपाचे तब्बल 700 कोटी वाचणार बीपीसीएल कंपनी 12 एकर जागेच्या बदल्यात 300 मेट्रिक टन बायोगँस सीएनजी गॅस प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव दिल्याने 765 कोटींची निविदा पालिका आता गुंडाळणार कचऱ्यापासून बायोगँस सीएनजी प्रकल्प उभारण्यासाठी स्थायी समितीने प्रस्ताव आणताच एका कचरा वाहक कंञाटदारांने तब्बल 756 कोटींचे टेंडर भरेले होते यावर टीका होताच बीपीसीएल कंपनीचा CSR फंडेड झीरो बजेट प्रस्ताव पुढे आल्याने पालिकेचे किमान 500 - 600 कोटी रुपये वाचणार आहेत... फक्त या प्रकल्प उभारण्याच्या बदल्यात पालिकेला 12 एकर जागा बीपीसीएल कंपनीला नाममाञ भाडेकरारावर उपलब्ध करून घ्यावी लागणार आहे...
0
0
Report

पुणे के खड्डे से बालक की मौत; महापौर ने जांच के आदेश दिए

Pune, Maharashtra:पुणे म्हाळुंगे भागात खड्यामुळे झालेल्या अपघातात एका 11 वर्षीय चिमुरड्याचा बळी गेला. याबद्दल पुणे महापौर मंजुषा नागपूरे यांनी दु:ख व्यक्त केलंय तसंच या अपघातग्रस्त रस्त्याचे काम नेमकं कशामुळे रखडलं याचीही चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिलेत. हा अपघातग्रस्त रस्ता याआधी पीएमआरडीएच्या हद्दीत होता त्यामुळे तांत्रिक अडचणीमुळे काही पुणे पालिका अधिकारीांनी या रस्त्याचं दुरुस्तीचं टेंडरचं काढलं नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. त्याच रस्त्यावरील खड्ड्यात पडून एका 11 वर्षीय चिमुरड्याचा नाहक बळी गेलाय.महापौर: मंजुषा नागपूरे, महापौर, पुणे
0
0
Report
Advertisement

ठाणे महापालिका बजट: एकमत से करवाढ मंजूर, आय बढ़ाने की तैयारी तेज

Thane, Maharashtra:सभागृहामध्ये हा जो विषय आला त्यावेळी कुठलाही सहभासदांनी विरोधात मतदान नोंदवला नाही. सभागृहात हा विषय एकमताने मंजूर झाला... एक अजेंडा ठरवला जातो.सभागृहामध्ये जो काही विषय मंजूर होतो त्याआधी सर्वपक्षीय गटनेत्यांची एक बैठक होते त्यामध्ये या चर्चाप्रमाणे सहभागृह चालवलं जातं... कालचा महासभेत सभागृहामध्ये करवाढ संदर्भात कोणीही विरोध केला नाही. तो बहुमताने नाही तर एकमताने तो विषय मंजूर झालेला आहे. अजेंडा ठरवल्यानंतर या विषयावर मंजुरी मिळते. शिवसेनेने कोणाशीही गद्दारी केलेली नाही. जे काही घटनाच्या बैठकीमध्ये ठरतं त्याची अंमलबजावणी शिवसेना पक्ष करत असतं. त्याला जर गद्दारी म्हणत असाल तर त्याबद्दल आम्ही बोलू शकत नाही. सभागृहामध्ये सगळेच सगळ्यांचे विषय बोलत होते. सगळ्यांना चांगलं माहित आहे ठाणे महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती... याबाबत काय करायला पाहिजे आज विकासाच्या दृष्टीने काय केलं पाहिजे... गेल्या ११ वर्षापासून करवाढ झाली नाही. 500 कोठी मायनस बजेट सादर झाला आहे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर बऱ्याच बैठका आम्ही महापालिकेत घेतलेले आहेत... विश्वस्त या नात्याने आम्ही यासंदर्भात आम्ही चर्चा केलेली आहे. सोळाशे कोटी रुपये ची कारवाढ संदर्भात महसूल विभागाची प्रोव्हिजन ठेवली आहे. आमचं आताच उत्पन्न 900 ते 1100 कोटीचा उत्पन्न आहे. ज्या ठिकाणी कर आकारणी झाली नाही त्या ठिकाणी करवाढ करायची आहे. ज्याचा वापर रेसिडेन्शिअल मध्ये होत असताना त्या ठिकाणी कमर्शियल काम होत आहे त्या ठिकाणी कर वसुली करायची. करवाढ मुळे महसूल मध्ये उत्पन्न होईल त्यासाठी प्रोव्हिजन केलेला आहे. मुंब्रा आणि दिवा विभागापासून आम्ही शिबिर आयोजन करणार आहोत. ज्या ठिकाणी कर आकारणी झाली नसेल त्या ठिकाणी कर आकारणी करायची आहे. ज्यांचा यूज कमर्शिअल असेल त्यांचं कर आकारणी करायची आहे. त्या दराची कर आकारणी करण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे. प्रत्येक विभागांनी जर काम केलं तर महापालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारणार.. महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती तुम्हाला माहित आहे. अतिशय खूप वाईट परिस्थिती आहे. त्या परिस्थितीमध्ये आपल्याला मात करायचं असेल. विश्वस्त या नात्याने सगळ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top