icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

0
0
Report

जालना नगरपालिका को मिला नया पूर्णकालिक आयुक्त अंजली शर्मा; विकास गति बनेगी

Jalna, Maharashtra:जालना | 168 दिवसानंतर जालना महापालिकेला मिळाल्या पूर्णवेळ आयुक्त अंजली शर्मा जालना महापालिकेच्या नव्या आयुक्त अँकर : जालना महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त संतोष खांडेकर हे लाचेच्या जाळ्यात अडकल्यापासून जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडे पदभार होता. अनेक महिने त्यांनी हा पदभार सांभाळला.मनपा आयुक्त स्वच्छता, पाणीपुरवठा, एकाच विभागात ठाण मांडून बसलेले कर्मचारी हे मुख्य प्रश्न शर्मा यांच्यापुढे असतील. १६८ दिवसांनंतर महानगरपालिकेला अंजली शर्मा यांच्या रूपाने कायम आयुक्त मिळाले आहेत. आता महानगरपालिकेच्या आयुक्तपदी अंजली शर्मा यांची नेमणूक झाली. जालना महानगरपालिकेच्या रिक्त असलेल्या आयुक्त पदावर राज्य शासनाने शर्मा यांची नियुक्ती केली आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी अंजली शर्मा यांची जालना महानगरपालिकेच्या नवीन आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी २ एप्रिल रोजी यासंदर्भातील अधिकृत आदेश निर्गमित केले आहेत. जालना नगरपालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत झाल्यानंतर शहराच्या विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. नवीन आयुक्तांच्या नियुक्तीमुळे रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, इतर नागरी सुविधांच्या कामाला आता गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अंजली शर्माया २०२१ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्या नंदुरबार येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. आयुक्त पद रिक्त असल्याने जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. शासनाच्या नवीन आदेशानुसार नवनियुक्त आयुक्त अंजली शर्मा यांनी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडून आपल्या पदाचा कार्यभार तातडीने स्वीकारावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
0
0
Report
Advertisement

पारनेर तालुक्य में असमय बरसात से फसलें भारी नुकसान, किसानों के सामने संकट

Ahilyanagar, Maharashtra:अवकाळी पावसामुळे अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यात दुपारच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली...पारनेर तालुक्यातील वासुंदे ,वनकुटे, पळशी, खडकवाडी ,वानरवाडी सह आजूबाजूला पाऊस झाला... काही ठिकाणी हलक्या स्वरूपात तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला...अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल आहे... काढणीला आलेला गहू, कांदा, टोमॅटो या पिकांना याचा फटका बसला असून काही ठिकाणी राहत्या घरांचे देखील किरकोळ स्वरूपात नुकसान झाले आहे...अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याचेही पाहायला मिळाले.
0
0
Report

अंजनगाव खेळोबा में शिवाजी महाराज की मूर्ति विवाद जारी, प्रशासन समाधान नहीं पा सका

Pandharpur, Maharashtra:माढा तालुक्यातील अंजनगाव खेळोबा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा प्रकरणाचा वाद आज दुसऱ्या दिवशीही प्रशासनाला सोडवता आला नाही. खेळोबा देवस्थानच्या प्रवेशद्वारातील पुतळा सन्मानाने प्रशासनाने स्थलांतरित करावा. जोपर्यंत हे काम होत नाही तोपर्यंत आपण अन्न त्याग करू आणि आपले रस्त्यावरचे आंदोलन सुरू राहील. अशी भूमिका पट्टणकोडोली यात्रेचे भाकणूक करणारे नाना देव महाराज फरांडे यांनी मांडली आहे. त्यामुळे आता प्रशासनासमोर पेज निर्माण झाला आहे. धनगर समाजाने नानदेव महाराज फरांडे यांना चर्चेचे सर्व अधिकार दिले होते.
0
0
Report
Advertisement

राजू शेट्टी ने आंबा किसानों से बैठक में उचित दामों की मांग की

Navi Mumbai, Maharashtra:शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात आंबा उत्पादकशेतकऱ्यांसोबत बैठक पार पडली. यावेळी त्यांनी आंब्याच्या घटलेले उत्पादनावर चिंता व्यक्त करताना आंब्याला योग्य दर मिळत नसल्याचे सांगितले. पर्यावरणात सतत होणारे बदल यामुळे आंबा उत्पादनावर खूप मोठा परिणाम झाला आणि आंबे खराब झाले त्यामुळे आंब्याचे उत्पादन घटले, मात्र दरही घटले यामुळे आंबा उत्पादक संकटात सापडला आहे. तर इतर ठिकाणचे आंबे कोकणातले हापूस आंबे सांगून बाजारात विकले जात आहेत यावर एपीएमसी प्रशासनाने कारवाई करावी. शेवताऱ्यांना मदत मिळावी म्हणून आम्ही शासनाकडे याबाबत मागणी करणार आहोत, जर शासनाने चांगला प्रतिसाद दिला नाही तर, कशा मान्य करायचे हे माहित आहेत. Navi Mumbai
0
0
Report

डोंबिवली MIDC में जेसीबी से गैस पाइपलाइन फटना, लीक से दहशत

Kalyan, Maharashtra:डोंबिवली फेज टू MIDC में हलगर्जीपणाचा स्फोट, जेसीबीच्या धक्क्याने महानगर गॅस पाइपलाईन फुटली, लिकेजमुळे रहिवासी जीव वाचवण्यासाठी घराबाहेर, मोठा अनर्थ टळला, Gutter की नवीन काम शुरू असताना जमिनीखाली असलेली महानगर गॅसचे पाईपलाइन स्पोर्ट झाला, डोंबिवली फेज टू MIDC के मिलापनगर परिसरातील प्लॉट RL-25 के पास यह घटना घडीली. यहाँ नया गटार काम शुरू होने के दौरान ठेकेदार द्वारा जेसीबी का इस्तेमाल किया जा रहा था। लेकिन योजना की कमी और बेरुखी के कारण जेसीबी सीधे महानगर गैस पाइपलाईन को धक्का लगा और गैस पाइपलाइन फट कर बड़ा विस्फोट हुआ। इस विस्फोट के बाद गैस लीक बड़े पैमाने पर चारों ओर फैल गया और डर का माहौल बन गया। अनेक नागरिकों ने अपनी जान बचाने के लिए घर छोड़कर मैदान की दिशा में दौड़ लगाई।幸虧 कोई जानԽानी नहीं हई, लेकिन बड़ा नुकसान टलने की भावना व्यक्त की जा रही है। घटना की सूचना मिलते ही महानगर गैस कंपनियों के कर्मचारी और MIDC अधिकारी घटनास्थल पर पहुंच गए। उन्होंने तुरंत गैस सप्लाई बंद कर परिस्थिती को नियंत्रण में लाया। पाइपलाइन मरम्मत का काम जारी है और गैस सप्लाई कब सामान्य होगी, इस बारे में अभी स्पष्टता नहीं है। इस बीच नागरिकों ने प्रशासन पर कठोर रोष व्यक्त किया है। सिलेंट कॉंक्रिट सड़कें पहले बनाई जाती हैं और फिर गटर के लिए फिर से खोदने का आरोप है। खोदकाम के दौरान बिजली, पानी और गैस पाइपलाइन के नुकसान होने से Residents को बड़ी परेशानी सहन करनी पड़ रही है। अगर समय पर खबरदारी नहीं ली गई होती और कोई चिंगारी पड़ जाती, तो बड़ा विस्फोट हो सकता था, ऐसी डर भी व्यक्त की जा रही है। इसलिए भविष्य में ऐसे कामों के दौरान संबंधित इंजीनियरों और अधिकारियों के मौजूदगी में ही काम करना चाहिए, अन्यथा निलक नगर के residents की तरफ से आंदोलन शुरू करने की चेतावनी स्थानीय नागरिकों ने दी है।
0
0
Report

वाशीम में अनियमित बरसात से फसलों को नुकसान, किसान चिंतित

Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसाने सलग दुसऱ्या दिवशीही हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळत आहे. सध्या हळद, बिजवाई कांदा आणि ज्वारी ही पिके काढणीच्या टप्प्यावर असून, या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय आंबा बागांनाही या पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. हवामानातील अचानक झाल्या बदलामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, पुढील काही दिवस परिस्थिती कशी राहील याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report
Advertisement

KDMC treasury under Shiv Sena, will Mallesh Shetty become permanent committee chair?

Kalyan, Maharashtra:केडीएमसी तिजोरीच्या चाव्या शिवसेनेकडेच, स्थायी समिती सभापतीसाठी शिवसेनेचे मल्लेश शेट्टी यांचा अर्ज दाखल, तर महिला बालकल्याण समितीसाठी सारिका जाधव, शिक्षण मंडळासाठी भाजपाचे अभिजित थरवळ यांचा अर्ज, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या या शिवसेनेकडेच राहणार असून स्थायी समिती सभापती पदासाठी शिवसेनेचे नगरसेवक मल्लеш शेट्टी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर महिला बाल कल्याण समिती सभापती पदासाठी शिवसेनेच्याच नगरसेविका सारिका जाधव आणि शिक्षण मंडळ सभापती पदासाठी भाजपचे नगरसेवक अभिजीत थरवळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. केडीएमसी मुख्यालयात सचिव कार्यलयात हे अर्ज भरण्यात आले. या तिन्ही पदांसाठी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने या तिघांचीही निवड बिनविरोध मानली जात असून, याबाबत सोमवारी पार पडणार्या निवडणूक प्रक्रियेत अधिकृत घोषणा केली जाईल. यावेळी महापौर हर्षाली चौधरी, आमदार राजेश मोरे, यांच्यासह शिवसेना भाजपाचे अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
0
0
Report

यवतमाल जिला परिषद कार्यालय के सामने ASHA सेविकाओं के हड़ताल, वेतन मांगों पर प्रदर्शन

Yavatmal, Maharashtra:जिल्हा कर्मचारी आशा-गटप्रवर्तक युनियनच्या वतीने यवतमाळ जिल्हा परिषद कार्यालयासमोर काळे कपडे घालून निदर्शन झाले. प्रलंबित मोबदला आणि शासनाच्या उदासीन धोरणांच्या निषेधार्थ शासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या आशा स्वयंसेविका और गटप्रवर्तकांच्या न्याय्य मागण्यांकडे शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. गेल्या तीन वर्षांपासून केलेल्या सर्वेक्षणाचा मोबदला अद्याप मिळालेला नाही. तसेच केंद्र शासनाचा मागील सहा महिन्याचा आणि राज्य शासनाचा दोन महिन्यांचा वाढीव मोबदला खात्यात जमा झाला नसल्याने महिलांमध्ये तीव्र संताप आहे.
0
0
Report

बारामती में विपक्षी एकता की मांग: भोंदू बाबा पर कार्रवाई की मांग

Rui, Maharashtra:लोकशाहीमध्ये कोणालाही अधिकार आहे कोणीही निवडणुकीसाठी उभे राहू शकतो. काही लोकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत ते बारामती तालुक्या बाहेरचे उमेदवार आहेत ते बारामती मधील नाहीत. सर्व अपक्ष उमेदवार आहेत कुठलाही मोठा राजकीय पक्ष यात नाही. बारामतीकरांची इच्छा है की ही निवडणूक बिनविरोध व्हावी. ऑन_खेड मधील भोंदू बाबा समोर आम्ही कधीच भोंदू बाबांवर विश्वास ठेवलेला नाही. आम्ही सर्व पुरोगामी विचाराचे लोक आहोत. हा तालुका पुरोगामी विचाराचा राहिला आहे आणि पुढे देखील राहील. हे सर्व जे भोंदू बाबा आहेत आणि चुकीच्या गोष्टी पसरवत आहेत जे काही करत आहेत ताबडतोब त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. लवकरात लवकर त्यांना शिक्षा झाली पाहिजे मगच कुठेतरी हे प्रकरण थांबेल. जर त्यांनीवर कडक कारवाई होऊ शकली तरच महाराष्ट्रातील भोंदू बाबा त्यांची कामे थांबवतील. ऑन_राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 25 आमदार भाजपात विलीन होतील संजय राऊत, मी त्यांचे प्रतिक्रिया ऐकलीली नाही."
0
0
Report
Advertisement
Advertisement
Advertisement
Back to top