445001
यवतमाळ : अखेर संदीप बाजोरीयांची बंडखोरी मागे.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधानसभेमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार संदीप बाजोरीया यांचे मन वळविण्यात पक्ष नेतृत्वाला यश आले आहे. बाजोरिया यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला, तत्पूर्वी त्यांचे गुरुबंधू अ.भा. चतु:संप्रदाय चे अध्यक्ष महामंडलेश्वर डॉ. संगीतकृष्ण सावरिया बाबा यांनी देखील बाजोरीया यांची समजूत काढली व उमेदवारी अर्ज परत घेण्यास सांगितले. पक्षाने आपल्याला एबी फॉर्म दिला होता, परंतु मविआत मिठाचा खडा पडू नये म्हणून मी माघार घेत आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
सातारा-सांगली महायुती में तनाव, आज सातारा में किंगमेकर भूमिका पर महत्त्वपूर्ण बैठक
Satara, Maharashtra:सातारा -सातारा सांगली विधान परिषदेच्या निवडणुकी दरम्यान महायुतीतील तिढा अद्यापही कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.. सातारा-सांगलीत शिवसेना ठरणार 'किंगमेकर' आजच्या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्षयाबाबतची महत्त्वपूर्ण बैठक आज साताऱ्यात पार पडत असून मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक सुरू झाली आहे.. याविषयीचा आढावा घेतला आहे0
0
Report
चंद्रपूर महापालिका में कांग्रेस गुटों के बीच गटनेता चयन को लेकर विवाद बढ़ा
Nagpur, Maharashtra:नागपूर (चंद्रपूर महानगरपालिका काँग्रेस वाद) - चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसमधील अंतर्गत वाद चांगलाच वाढला आहेय... धानोकर गटाकडून वेगळ्या गट स्थापन करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचले. वडेट्टीवार गटाचे गटनेता राजेश अडुर यांच्या विरोधात १६ नगरसेवक एकवटले आहे. त्यांनी धानोरकर यांचकडून वेगळा गट स्थापन करत समर्थक नगरसेवकांचा गटनेता बदलण्याचा ठराव पारित केल्याची सूत्रांची माहिती आहे... त्यामुळे गटनेता बदलासाठी आज विभागीय आयुक्तांची भेट घघेत आहे. महानगरपालिका सत्ता स्थापन करतानाही गटनेता धानोरकर किंवा वडेट्टीवार गटाचा होणार यासाठी चांगलाच वाद तापला होता... त्याच पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष आणि मध्यस्थी करून वाद मिटवला होता...मात्र आता हा वाद पुन्हा उफाळला आहे.. २७ पैकी १६ नगरसेवकांचा अडूर यांच्याविरोधात दावा चंद्रपूर काँग्रेसमध्ये धानोरकर-वडेट्टीवार गटांतील संघर्ष पुन्हा उफाळला बहुमताच्या जोरावर नवा गटनेता निवडण्याच्या हालचालींना वेग0
0
Report
उद्धव ठाकरे की शिवसेना ने किसानों के पूर्ण कर्जमुक्ति के लिए ट्रैक्टर मोर्चा निकाला
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर मध्ये आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी आणि ऑनलाईन खतांची पद्धत बंद करण्यासाठी ट्रॅक्टर गर्जना मोर्चा काढण्यात आला.. क्रांती चौकापासून तर विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला यावेळी आंदोलकांनी सरकारचा निषेध केला संपूर्ण कर्जमाफी झाल्याशिवाय माघार नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा इशारा यावेळेस या आंदोलकांनी दिला, विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन तूर्तास आंदोलनाची सांगता झाली आहे मात्र सरकारने गांभीर्याने घ्यावा सरकार शेतकऱ्यांसाठी गंभीर नाही असा आरोप यावेळी अंबादास दानवे यांनी केला आणि संपूर्ण कर्जमुक्ती शिवाय सरकारची सुटका नाही असा इशाराही यावेळी दिला...0
0
Report
Advertisement
रत्नागिरी के गुहागर तट पर पानी का सुनहरा रंग, स्थानीयों में हड़कंप
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. गुहागर समुद्र किनाऱ्यावरील पाण्याला आला सोनेरी रंग.... स्थानिकांमध्ये संभ्रम असगोली येथील समुद्र किनाऱ्यावर पाण्याला मोठ्या प्रमाणात सोनेरी रंग आल्याने संभ्रमाचे वातावरण. गडद सोनेरी रंगासह काही भागात पाणी काळवंडले असल्याचा प्रकार. नेहमीच्या पाण्यापेक्षा वेगळ्या रंगाचे पाणी दिसू लागल्याने चर्चांना उधाण. गडद सोनेरी रंग आल्याचे कारण अस्पष्ट.....शोध घेण्याची गरज.0
0
Report
मानसून देरी के बावजूद किसान खरीप तैयारी में जुटे, लागत बढ़ी चिंता
Shirdi, Maharashtra:मान्सूनला उशीर होत असला तरी अहिल्यानगर जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी जोरात सुरू आहे. एल निनोमुळे पावसाबाबत अनिश्चितता कायम असताना शेतकरी बियाणे, खते आणि शेती साहित्य खरेदीत व्यस्त आहेत. जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्टरवर पेरणी होण्याची शक्यता आहे. मात्र युरियासाठी शेतकऱ्यांना रांगांमध्ये उभे राहावे लागत असून खतांसह शेती साहित्याचे दरही वाढले आहेत. वाढत्या खर्चाच्या तुलनेत शेतीमालाला योग्य दर कधी मिळणार, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. पावसाची प्रतीक्षा सुरू असली तरी शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. शेत मशागत, बियाणे आणि खत खरेदीसाठी सध्या लगबग वाढली आहे. जिल्ह्यात यंदा साडेसहा लाख हेक्टरवर खरीप पेरणीचा अंदाज आहे. मात्र युरियासाठी खत विक्री केंद्रांवर शेतकऱ्यांच्या रांगा लागत आहेत. खत, बियाणे आणि औषधांचे दर वाढल्याने उत्पादन खर्च वाढला आहे. तर दुसरीकडे शेतीमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत. आता वेळेत आणि चांगला पाऊस पडून खरीप हंगाम यशस्वी होण्याचीच अपेक्षा बळीराजा व्यक्त करत आहे. वाढत्या खर्चाच्या तुलनेत शेतीमालाला देखील योग्य दर द्यावेत अशी मागणी राहता तालुक्यातील शेतकरी करत आहेत...0
0
Report
जालना के गुटखा किंग सतीष जैस्वाल उर्फ लाला की गिरफ्तारी: 20 से अधिक मामले दर्ज
Jalna, Maharashtra:जालना ब्रेकिंग जालन्याचा गुटखा किंग सतीष जैस्वाल उर्फ लाला अखेर जेरबंद धुळ्यातून एसपींच्या पथकाने घेतलं ताब्यात सतीष जैस्वाल याच्यावर 20 पेक्षा अधिक गुन्हे दाखल पोलीस मकोका अंतर्गत कारवाई करणार?0
0
Report
Advertisement
चारित्र्य के शक पर नेरुल में पति ने पत्नी और सासू की हत्या
Navi Mumbai, Maharashtra:चारित्र्याच्या संशयातून पतीने आपल्या पत्नीची आणि सासूची चाकूने वार करून अत्यंत निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना नेरुळ मध्ये घडलीय. आरोपी आयुषला आपल्या पत्नीच्या चरित्र्यावर संशय होता. त्यात सासू आणि बायको मिळून त्याला बिनकामाचा म्हणून टोमणे मारत होते. सासूच्या घरीच राहत असलेल्या आयुषचे घरात भांडण झाल्याने त्याला घरातून बाहेर काढले होते. मात्र 3 दिवसापूर्वीच पुन्हा घरी परतलेल्या आयुषने धारदार चाकू घेतला आणि रात्री सासू मालन गोसावी आणि पत्नी अपर्णा गोसावी यांच्यावर चाकूने सपासप 20 ते 25 वार करुन त्यांची निर्घृण हत्या केली. आरोपी आयुषला नेरुळ पोलीसांनी त्याच्या घरातूनच अटक केली असून अधिक तपास करण्यात येतोय.0
0
Report
अकोला: चोहट्टा बाजार में FSSAI की बड़ी छापेमारी, नमूनों की लैब जाँच जारी
Akola, Maharashtra:Anchor : अन्न व औषध प्रशासनाने आता ग्रामीण भागाकडेही आपला मोर्चा वळवला असून अकोला जिल्ह्यातील चोहट्टा बाजार परिसरात मोठी कारवाही केली है. परिसरातील प्रसिद्ध दूध डेरी तसेच विविध खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या दुकानांवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने धाडी टाकल्या. या अचानक झालेल्या कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांनी दूध व इतर खाद्यपदार्थांचे नमुने संकलित करून प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठवले आहेत. नमुन्यांच्या अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अन्नाची गुणवत्ता व सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अशा तपासणी मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.0
0
Report
हिंगोली में उद्धव ठाकरे शिवसेना का ट्रैक्टर मोर्चा, किसानों की कर्जमाफी की मांग
Hingoli, Maharashtra:अँकर - सरकारने फसवी कर्जमाफी केल्याचा आरोप करत संपूर्ण मराठवाड्यामध्ये आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने ट्रॅक्टर मोर्चाचे हाक देण्यात आली होती या अनुषंगाने हिंगोलीच्या सेनगाव तहसील कार्यालयावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला आहे या मोर्चामध्ये बैलगाड्यांसह ट्रैक्टर घेऊन शेतकरी सहभागी झाले होते सरकारने कोणत्याही शर्ती अटी न लावता शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी या प्रमुख मागण्यासाठी हिंगोलीत ठाकरे शिवसेना आक्रमक झाली आहे याचाच आढावा घेतलाय आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी...0
0
Report
Advertisement
विधान परिषद चुनाव: कांग्रेस वंचित उम्मीदवार को समर्थन दे सकती है, आज बैठक
Amravati, Maharashtra:विधान परिषद निर्वाचन के बारे में कांग्रेस आज वंचित उम्मीदवार को समर्थन देने की संभावना पर विचार कर रही है; इस संबंध में कांग्रेस के स्थानीय नेताओं की बैठक थोड़ी देर में शुरू होगी. अमरावती विधान परिषद निर्वाचन में कांग्रेस का उम्मीदवार अचानक गायब हो गया था जिससे पार्टी को परेशानी का सामना करना पड़ा. अब कांग्रेस वंचित उम्मीदवार को समर्थन देने की दिशा में निर्णय ले सकती है. सहायक नेताओं में हरषवर्धन सपकाळ ने निर्णय लेने की दिशा में चर्चा कर आश्वासन दिया. इस बीच पार्टी पर लगातार टिप्पणी करते हुए बच्चू कडू ने कांग्रेस की स्थिति पर तंज कसा, जबकि खासदार बलवंत वानखड़े ने उनके इस बयान का स्पष्ट जवाब दिया. हालिया घटनाक्रमों पर हमारी टीम के अनिरुद्ध दवाळे ने विस्तृत चर्चा की.0
0
Report
इंदापुर में जमदाडे परिवार से मिले जरांग पाटील; आंदोलन के बाद जमदाडे की मृत्यु
Rui, Maharashtra:जरांगे पाटलांनी घेतली इंदापूरात जमदाडे कुटुंबाची सांत्वन भेट... जरांगे पाटळांच्या आंदोलनावरून माघारी येताना रामचंद्र जमदाडे यांचा अपघाती मृत्यू..... मनोज जरांगे पाटील यांनी पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी येथे स्वर्गीय रामचंद्र जमदाडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केल आहे. मागील पंधरवड्यात जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील आंदोलनाला पाठिंबा दर्शवून परतीच्या मार्गावर असताना जमदाडे यांचा बीडमध्ये अपघाती मृत्यू झाला होता.0
0
Report
भीमाशंकर देवस्थान में VIP दर्शन समाप्त, सभी भक्तों के लिए एक समान नियम लागू
Shirur, Maharashtra:भीमाशंकर देवस्थान ने VIP दर्शन व्यवस्था समाप्त कर दी है और अब सभी भाविकों के लिए एक ही नियम लागू रहेगा। ऑनलाइन बुकिंग के बिना दर्शन संभव नहीं रहेगा। शृेत्र भीमाशंकर देवस्थान और जिला प्रशासन की बैठक में यह निर्णय लिया गया। सरकारी अधिकारी, लोकप्रतिनिधि या किसी भी VIP व्यक्ति के लिए अलग दर्शन व्यवस्था अब नहीं होगी। सभी भाविकों को एक समान नियम से दर्शन की सुविधा मिलेगी। दर्शन व्यवस्था में समानता और पारदर्शकता लाने के उद्देश्य से यह निर्णय लागू किया गया। फिलहाल 24 तारीख तक सभी ऑनलाइन बुकिंग स्लॉट भरे हुए हैं, भक्तों से आग्रह है कि कम से कम दो दिन पहले ऑनलाइन बुकिंग करके दर्शन के लिए आना।0
0
Report
Advertisement
मनचर निघोटवाडी में युवती की मौत, आरोपी गिरफ्तार, शव 18 घंटे बाद मिला
Shirur, Maharashtra:पुणे जिल्ह्यातील मंचर निघोटवाडी फाटा येथे एक थरारक घटना घडली आहे. एका तरुणाने तरुणीला डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यात फेकले असल्याचा आरोप आहे. तरुणीला पाण्यात ढकलल्यानंतर आरोपीने स्वतः कालव्यात उडी मारली. स्थानिकांनी वेळीच आरोपीला बाहेर काढले, परंतु तरुणी पाण्याचा वेग जास्त असल्याने वाहून गेली. १८ तासांच्या शोधमोहिमेनंतर मृत तरुणीचा मृतदेह सापडला. मंचर पोलिसांनी रमेश बबन कडाळे याला ताब्यात घेतले असून, मृत युवतीचे नाव स्वप्नाली भांगरे आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.0
0
Report
बारवी डैम में मिट्टी माफियाओं ने तीन महीने से अतिक्रमण, प्रशासन चुप क्यों?
Ambernath, Maharashtra:बारवी धरण परिसरात माती माफीयांचा हैदोस. यंत्राच्या सहाय्याने तीन महिन्यांपासून अवैधरित्या उत्खनन सुरू. प्रशासनाच मात्र दुर्लक्ष. Anchor ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या मुरबाड तालुक्यातील बारवी धरणातून एक अत्यंत संतापजनक प्रकार समोर येत आहे. एकीकडे बारवी धरणाने तळ गाठला असताना, दुसरीकडे याच परिस्थितीचा फायदा घेत माती माफियांनी धरण परिसरात प्रचंड हैदोस घातला आहे.धरण क्षेत्रातील कान्होळ, काचकोली आणि मोहघर परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून बेकायदेशीर माती उपसा सुरू आहे. दिवस-रात्र राजरोसपणे पोकलेन आणि जेसीबी यंत्रांच्या सहाय्याने धरणाची माती ओरबाडली जात आहे. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे या गंभीर प्रकाराकडे बारवी धरण यंत्रणा आणि महसूल प्रशासनाने पूर्णपणे डोळेझाक केली आहे.0
0
Report
नागपूर: आशिष जयस्वाल का ऑपरेशन टायगर पर बयान
Nagpur, Maharashtra:नागपूर - मंत्री - आशिष जयस्वाल, shivsena नेता On ऑपरेशन टायगर - त्याला ऑपरेशन टायगर का म्हणायचं.. हा उबाठाचा अंतर्गत विषय आहे.. आजवर लोकांनी पक्षाबद्दल मांडलेली वेगळी भूमिका सांगून मांडली जात नाही.. - कोणताही ऑपरेशन सांगून होत नाही.. होईल तेव्हा आपल्याला कळेल.. - २०२२ मध्ये घडलं ते सांगून घडलं नाही.. परिस्थिती निर्माण झाली आणि पक्षात गटबाजी झाल्यावर वेगळी भूमिका घेतात..बाळासाहेबांच्या विचाराच्या अधिकृत शिवसेनेत प्रवेश केला तर त्यांचा विषय.. योग्य वेळी योग्य निर्णय होईल.. - असा कोणताही भ्रम कोणी पसरू नये, निर्णय होईल तेव्हा पक्षांतर्गत विषय आहे.. On राजभवन घडामोडी - चर्चा सुरू असते मात्र या चर्चा का उद्भवल्या हे पाहणे महत्त्वाचे आहे..0
0
Report
Advertisement
