445001
यवतमाळ : अखेर संदीप बाजोरीयांची बंडखोरी मागे.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधानसभेमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार संदीप बाजोरीया यांचे मन वळविण्यात पक्ष नेतृत्वाला यश आले आहे. बाजोरिया यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला, तत्पूर्वी त्यांचे गुरुबंधू अ.भा. चतु:संप्रदाय चे अध्यक्ष महामंडलेश्वर डॉ. संगीतकृष्ण सावरिया बाबा यांनी देखील बाजोरीया यांची समजूत काढली व उमेदवारी अर्ज परत घेण्यास सांगितले. पक्षाने आपल्याला एबी फॉर्म दिला होता, परंतु मविआत मिठाचा खडा पडू नये म्हणून मी माघार घेत आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
लातूर में कोयता गैंग की दहशत: दिन में महिला-बच्चे पर हमला CCTV में कैद
Latur, Maharashtra:लातूर शहरात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत पाहायला मिळाली आहे. बार्शी रोडवरील वसवाडी परिसरात काही तरुणांनी भरदिवसा धिंगाणा घालता एका महिला आणि लहान मुलावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात महिला आणि मुलगा जखमी झाले असून संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे लातूरमध्ये गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिलाय का, असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.0
0
Report
मराठवाड़े में मॉनसून देरी: किसानों के पेराई सीजन पर संकट
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:जून महिना निम्मा उलटून गेल्यानंतरही मराठवाड्यात पावसाने हजेरी लावलेली नाही. धाराशिव वगळता उर्वरित मराठवाड्याला पावसाची प्रतीक्षा आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात केवळ १७.४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात ७ जूनच्या आसपास मान्सूनचे आगमन होते. त्यापूर्वी २५ मेनंतर रोहिणी नक्षत्रात पूर्व मौसमी पावसाच्या सरी हजेरी लावतात. त्यामुळे मराठवाड्यात पेरण्यांना सुरुवात होते. या वर्षी मात्र मराठवाड्यात अद्याप पावसाचे आगमन झालेले नाही. यामुळे मराठवाड्यात पेरण्या होऊ शकलेल्या नाहीये जून महिना संपायला आला पेरण्या कधी करायचा असा प्रश्न बळीराजाला सतावतोय..0
0
Report
नाशिक शहर में जलकटौती: आज पानी आपूर्ति बंद, कल कम दबाव में चलेगी
Nashik, Maharashtra:आजपासून नाशिक शहरात पाणी कपात लागू संपूर्ण शहरात आज पाणीपुरवठा राहणार बंद तर उद्या कमी दाबाने होणार पाणीपुरवठा मान्सून लांबल्याने शहरात एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा झाला आहे निर्णय 31 ऑगस्ट पर्यंत पुरवण्याचा आहे प्रशासनासमोर आवाहन शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर, मुकणे आणि दारणा धरणांतील पाणीसाठा घटल्याने महापालिकेचा पाणी कपातीचा निर्णय शहरातील विहिरी आटल्याने खासगी टँकरची मागणी वाढली0
0
Report
Advertisement
खड़क माळेगाव में किसान पर बिबटिये हमला; बाबुराव आहेर घायल, दो बिबटे पकड़े—बंदोबस्त की मांग.
Niphad, Maharashtra:खडक माळेगाव येथे गवत कापत असलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याचा अचानक हल्ला शेतकरी बाबुराव गंगाराम आहेर हे गंभीर जखमी जखमी शेतकऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू खडक माळेगाव परिसरात आत्तापर्यंत दोन बिबटे जेरबंद करण्यात वन विभागाला यश परिसरात बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा अशी मागणी0
0
Report
वेरूळ शिक्षक सुरेश बोरसे की मौत: CID जांच की मांग, 8 आरोपी जमानत पर
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:वेरूळ येथील शिक्षक सुरेश बोरसे यांच्या पोलिसांच्या मारहाणीत झालेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची राज्य शासनाने दखल घेतली आहे, गृह विभागाने या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी सर्व ८ आरोपींना २४ तासांत कोर्टातून जामीन मिळला. बोरसेंच्या कुटुंबीयांनी सीआयडी तपासाची मागणी केली होती. त्यानंतर राज्य सरकारने आता हा निर्णय घेतला आहे..0
0
Report
गोंदिया में अवैध वाळू उपसा रोकथाम के आदेश का उल्लंघन, प्रशासन सवालों के घेरे में
Bhandara, Maharashtra:जिल्हाधिकारीयांच्या आदेशाची अवहेलना..... १० जून नंतर नदीपात्रातून वाळू उपसा बंद असताना देखील बिनधास्त पने वाळू उपसा.... Anchor : गोंदिया जिल्हा सध्या तीव्र उष्णतेच्या झळा सहन करत आहे. नद्यांमधील पाण्याची पातळीही चिंताजनक स्थितीत आहे. यावर्षी मान्सूनला सुरुवात झाली असून पाऊस मात्र बेपत्ता झाला आहे.. या पार्श्वभूमीवर जलस्रोतांचे संवर्धन आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी जिल्हाधिकारी मंगेश गोंदावले यांनी १० जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत गोंदिया जिल्ह्यातील सर्व वाळू घाट बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. मात्र, या आदेशानंतरही वाळू चोरीचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाहीत. नदीपात्रातून वाळू माफिया बिनधास्त पने वाळूचा उपसा करताना दिसत आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात महसुली अधिकारी काय करतात असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्ह्यातील वळू माफियानी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. आता या वाळू उपसा वर कोण लगाम घालेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे....0
0
Report
Advertisement
स्मार्ट सिटी योजना बंद: 176 करोड़ खर्च के बाद छत्रपति संभाजी नगर में संकट
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून १७६ कोटी रुपये खर्च करून छत्रपती संभाजी नगर शहरात ७०० सीसीटीव्ही आणि 'कमांड अँड कंट्रोल सेंटर' उभारण्यात आले आहे. केंद्र सरकारने ३१ मार्च रोजी 'स्मार्ट सिटी' प्रकल्प अधिकृतपणे गुंडाळल्याने या प्रकल्पांतर्गत सुरू असलेली सर्व अपूर्ण कामे आता महापालिकेच्या गळ्यात पडली आहेत. कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या देखभालचे कंत्राट लवकरच संपणार असून हा प्रकल्प अडचणीत येण्याची शक्यता आहे. स्मार्ट चालवण्यासाठी सिटीचे प्रकल्प महापालिकेला वार्षिक ३५ कोटी रुपयांचा आर्थिक बोजा सहन करावा लागणार आहे. यावर निर्णय घेण्यासाठी येत्या २९ जून रोजी संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती मनपाने दिली0
0
Report
भंडारा में ड्राय स्पेल से खरीफ पेराई रुकी, किसानों में बढ़ी चिंता
Bhandara, Maharashtra:एल निनो'चा प्रभाव भंडारा जिल्ह्यात 'ड्राय स्पेल'चे सावट, खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्याने शेतकरी चिंतेत... जून महिन्यात अपेक्षित ११८.५ मिमी पावसापैकी अवघा २२.८ मिमी पावसाची नोंद जिल्ह्यात केवळ १९.२ टक्के पावसाची नोंद... दुबार पेरणीच्या भीतीने शेतकरी सावध... २४ जूननंतर पूर्व विदर्भात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता, हवामानाचा अंदाज घेऊनच पेरणी करण्याचे प्रशासनाचे आवाहन... सध्या भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. पुढील आठवडाभरात दमदार पाऊस झाल्यास खरीप हंगामाला दिलासा मिळू शकतो. मात्र पावसाचा खंड आणखी वाढल्यास पेरण्या, उत्पादन आणि पाणीपुरवठ्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.0
0
Report
छत्रपति संभाजीनगर में मौसम ने बदला रंग: तापमान 38-40°C और आर्द्रता ऊंच
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:पावसाच्या दांडी ने छत्रपती संभाजीनगर सध्या विचित्र हवामानाला सामोरे जात आहे.. शहरात शुक्रवारी कमाल तापमान ३८.४ अंश सेल्सियस, तर किमान तापमान २४.८ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले. सकाळी हवेतील आर्द्रता ६९ टक्के होती, जी सायंकाळपर्यंत ३१ टक्क्यांवर आली. दरम्यान, हवामान विभागाच्या पुढील ५ दिवसांच्या अंदाजानुसार तापमानाचा पारा ३८ ते ४০ अंशांच्या दरम्यान राहील. शनिवारी कमाल तापमान ४० अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. २१ जूनचा अपवाद वगळता, उर्वरित सर्व दिवशी आकाश अंशतः ढगाळ राहील आणि मेघगर्जनेसह विजा चमकण्याची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सुदैवाने, शहरात पावसाची कोणतीही नोंद अद्याप झालेली नाही. मात्र, हवेतील आर्द्रतेत मोठा चढ-उतार पाहायला मिळाला. सकाळी साडेआठ वाजता हवेतील आर्द्रता ६९ टक्के इतकी होती, ज्यामुळे सकाळच्या सत्रात प्रचंड उकाडा आणि घाम निघत होता. तर सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ही आर्द्रता ३१ टक्क्यांवर गेली होती...0
0
Report
Advertisement
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोल्हापुर दौरे में विकास योजनाओं का शुभारंभ करेंगे
Kolhapur, Maharashtra:केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांचे रात्री उशिरा कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. ते कोल्हापूर, इचलकरंजीच्या एकदिवशीय दौऱ्यावर आले आहेत. रात्री त्यांचा मुक्काम शासकीय विश्राम गृहावर आहे. कोल्हापुर विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी खासदार धनंजय महाडिक,विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा,जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महानगर पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड,जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज सकाळी ११ वाजता करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरात विविध विकासकामांचा शुभारंभ होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनित्रा पवार त्यांच्यासह मंत्रिमंडळातील अन्य सदस्य यासाठी उपस्थित राहणार आहेत. मंदिरातील विकास कामाच्या शुभारंभानंतर पश्चिम महाराष्ट्र मंदिर विकास आराखड्यांतर्गत अंबाबाई मंदिर परिसरातील परिसराची ते पाहणी करणार आहेत. गेली अनेक शतके भाविकांचे धार्मिक केंद्र असणाऱ्या या मंदिराच्या मूळ वैभवाला पुन्हा उभारण्यासाठी महत्वपूर्ण पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. मंदिराच्या किरणोत्सवासाठी पूरक व्यवस्था, सुविधा निर्माण करण्याचीही तरतूद आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकारने भरीव तरतूद केली आहे. मंदिर आराखड्यावर चर्चा व पाहणी केल्यानंतर दुपारी ११.३० च्या सुमारास कोल्हापूर शहरातील पोलीस परेड ग्राउंडवर आयोजित केलेल्या जाहीर सभेला गृहमंत्री संबोधित करणार आहेत. त्यानंतर दुपारच्या सत्रात ४ वाजताच्या सुमारास इचलकरंजी येथील जनता सहकारी बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन तसेच शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या नामविस्तार सोहळ्यात ते सहभागी होणार आहे. त्यानंतर दुपारी ४.४५ वाजताच्या सुमारास कलाप्पांना आवाडे टेक्सस्टाईल पार्क मैदान इचलकरंजी इथे शेतकऱ्यांच्या मेळाव्याला ते संबोधित करणार आहेत. सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास गृहमंत्री कोल्हापूरहून पुन्हा परतणार आहेत.0
0
Report
अल निनो से जल-संकट के बीच दिंडीयात्रा के लिए निधि बढ़ी, सुरक्षा-व्यवस्था कड़े
Ahilyanagar, Maharashtra:या वर्षी ‘अल निनो’मुळे संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता, दिंडीतील वारकऱ्यांची संख्या कमी करण्याचे आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिंडी प्रमुखांना केले आहे...आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात दिंडी चालक यांच्यासोबत पालकमंत्री विखेंनी बैठक घेतली या बैठकीसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून जाणाऱ्या 200 दिंड्यांचे प्रमुख उपस्थित होते... गेल्यावर्षी दिंड्यांचे नियोजन करण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा परिषदेला २ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता... यावर्षी हा निधी वाढवून ३ कोटी ८६ लाख रुपये मंजूर करण्यात आलाय...या माध्यमातून वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी मंगल कार्यालयांसह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत... तसेच पालखी मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून सोलापूर जिल्ह्यात पालख्या पोहचल्यानंतर तिथे गैरसोय होऊ नये यासाठी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशीही समन्वय साधला जाणार असल्याचे विखेंनी सांगितले...दिंडीत आजारी पडणाऱ्या वारकऱ्यांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य सेवा आणि उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत.0
0
Report
ट्रैफिक जाम के कारण अधिकारी की गाड़ी सड़क पर खड़ी, नागरिक नाराज; ट्रैफिक पुलिस ने की कार्रवाई
Kalyan, Maharashtra:केडीएमसी च्या अधिकाऱ्याची छत्रपती शिवाजी महाराज चौकात भर रस्त्यात गाडी पार्किंग वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याने वाहनांच्या रांगा.. नागरिकांनी सुनावले अधिकाऱ्याला खडेबोल अर्धा तास ट्राफिक कल्याणच्या मुख्य चौकात ट्राफिक जाम. परिवहन अधिकाऱ्यांनी भर रस्त्यात गाडी लावून गेला असल्याने ट्राफिक जाम. वाहतूक पोलिसांनी अधिकाऱ्यांनावर केली दंडात्मक कारवाई.0
0
Report
Advertisement
वाशी नगरपालिका अस्पताल के बाहर पुलिस पर हमला; पोस्टमार्टम के बाद पुलिस कर्मी घायल
Navi Mumbai, Maharashtra:वाशी येथील मनपा रुग्णालयाबाहेर वाशी पोलिसांवर हल्ला. एका महिलेच्या मृत्यूनंतर मोठा गोंधळ उडाला. पोस्टमार्टमनंतर मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवत असताना महिलेच्या नातेवाईकांनी तिच्या पतीवर हल्ला केल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता यावेळी पोलिसांवरही हल्ला करण्यात आल्याचे समोर आलेय. या घटनेत वाशी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी जयदेव फुंडे तसेच रबाळे पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याला दुखापत झालेय. त्यानंतर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गोंधळ घालणाऱ्या संबंधित आरोपींना ताब्यात घेण्याचे कामं पोलिस करत आहेत.0
0
Report
राजनाथ सिंह का नागपुर दौरा: संघ प्रमुख से 45 मिनट की अहम मुलाकात
Nagpur, Maharashtra:नागपूर केंद्रीय रक्षा मंत्री राजनाथ सिंह एक दिन के दौरे पर आज नागपुर में थे ,सरकारी कार्यक्रमों को संपन्न करने के बाद राजनाथ सिंह शाम 4:00 बजे संघ मुख्यालय पहुंचे, संघ मुख्यालय में उन्होंने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के सरसंघचालक मोहन भागवत के साथ मुलाकात की, लगभग 45 मिनट तक दोनों के बीच मुलाकात हुई, दोनों नेताओं की मुलाकात काफी गुप्त रखी गई थी0
0
Report
वाशिम जिले में मध्यम बारिश से किसानों को मिली राहत
Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर शहरासह तालुक्यातील काही गावांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.जून महिन्यात आठ दिवसांच्या खंडानंतर झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.या पावसामुळे खरीपपूर्व मशागतीच्या कामांना गती येणार आहे.पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.0
0
Report
Advertisement
