445001
यवतमाळ : अखेर संदीप बाजोरीयांची बंडखोरी मागे.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधानसभेमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार संदीप बाजोरीया यांचे मन वळविण्यात पक्ष नेतृत्वाला यश आले आहे. बाजोरिया यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला, तत्पूर्वी त्यांचे गुरुबंधू अ.भा. चतु:संप्रदाय चे अध्यक्ष महामंडलेश्वर डॉ. संगीतकृष्ण सावरिया बाबा यांनी देखील बाजोरीया यांची समजूत काढली व उमेदवारी अर्ज परत घेण्यास सांगितले. पक्षाने आपल्याला एबी फॉर्म दिला होता, परंतु मविआत मिठाचा खडा पडू नये म्हणून मी माघार घेत आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
सीया गोयल और चेतन चौधरी का एक और वीडियो सोशल मीडिया पर वायरल
Varsoli, Maharashtra:Headline : सिया गोयल और चेतन चौधरी का एक और वीडियो सोशल मीडिया पर वायरल Anchor : चेतन चौधरी और सिया गोयल का एक और वीडियो सामने आया है, जिसमें दोनों एक-दूसरे के काफी नज़दीक बैठे दिख रहे हैं. यह वीडियो क्रिकेट मैच के रिकॉर्डेड फुटेज पर आधारित है और दोनों के बीच निकटता नजर आ रही है. दोनों ने एक ही जर्सी पहनी हुई दिखाई दी.0
0
Report
छत्रपती संभाजीनगर में राशन धान्य के कालाबाजारी पर पुलिस ने बड़ी कार्रवाई
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर शहरात रेशन धान्याच्या काळाबाजाराविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. संघटित गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी शहर पोलिसांनी कलीम कुरेशीच्या सहा जणांच्या टोळीवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. टोळीचा प्रमुख कलीम छोटू कुरेशी सध्या फरार असून, त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या कारवाईमुळे रेशन धान्याच्या काळाबाजार करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. आरोपींमध्ये शेख अजहर शेख चाँद कुरेशी, समीर बाबा कुरेशी, फहाद लईक शुत्तारी, फरदीन गणी पठाण आणि आवेज कुरेशी यांचा समावेश आहे. संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांवर यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.0
0
Report
नाशिक में हरित कुंभ: एक लाख पेड़ लगाने का विशाल मॉनसून उपक्रम शुरू
Nashik, Maharashtra:नाशिक - उन्नत नाशिक अभियान' और कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आजपासून हरित कुंभ-हरित मॉन्सून उपक्रम 28 जून से 25 अक्टूबर तक चलने वाला हरित कुंभ-हरित मॉन्सून उपक्रम शहर परिसर में इस उपक्रम के माध्यम से एक लाख वृक्ष लगाने का निर्णय इसके साथ स्वच्छता, सौंदर्यकरण और हरित उपक्रम पर जोर दिया जाएगा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन के नेतृत्व में हरित स्वच्छ कुंभ का नियोजन कुंभमेळे के पृष्ठभूमि में होने वाली वृक्षतोड को भरने का प्रयास हरित कुंभ के माध्यम से0
0
Report
Advertisement
यवला तालुके के एरंडगाव में तेज रफ्तार क्रेटाकार ने मां-बेटी को पीछे से मारी
Yeola, Maharashtra:अँकर:- नाशिक संभाजीनगर महामार्गावर येवला तालुक्यातील एरंडगाव येथे भरधाव वेगात असलेल्या क्रेटाकारने दुचाकी वर जात असलेल्या मायलेकीला पाठीमागून धडक दिल्याने या धडकेत हेमा डुकरे, व मुलगी संस्कृती डुकरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला यात दोन जण गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे अपघातानंतर कारचालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे0
0
Report
यवला में पटोदा रोड के शेड में इंडियन कोब्रा दिखी; दीपक सोनवणे ने सुरक्षित छोड़ दिया
Yeola, Maharashtra:येवला शहरात पाटोदा रोड परिसरामध्ये असलेल्या एका मका व्यापाऱ्याच्या शेडमध्ये मजुरांना इंडियन कोब्रा नागाचे अचानक दर्शन झाल्याने एकच धावपळ उडाली यावेळी सर्पमित्र दीपक सोनवणे यांनी या विषारी इंडियन कोब्रा सापास अत्यंत शिताफीने रेस्क्यू करून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले आहेत0
0
Report
सोलापूर में बिजली आपूर्ति के खिलाफ छात्र-परिवार जिलाधिकारी कार्यालय के बाहर आंदोलन
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : महावитरणाच्या गलनाथ कारभाराला कंटाळून विद्यार्थ्यांचे रात्री जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अभ्यास करत आंदोलन - सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर संतप्त विद्यार्थ्यांचा अभ्यास करत ठिय्या - मगावात 15 ते 16 तास वीज पुरवठा खंडित होत नसल्याने विद्यार्थी आणि पालक आक्रमक - मोहोळ तालुक्यातील सीना कोळेगावातील 20 ते 22 विद्यार्थी आणि पालक संतापले - मागील तीन महिन्यापासून गावातील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने आम्ही आंदोलन करतोय - तीन-चार महिन्यापासून आमच्या गावात लाईट मिळत नाही त्यामुळे आम्ही इथे येऊन अभ्यास करत असल्याची विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया - दरम्यान तहसीलदार निलेश पाटील आणि एम एस सी बी च्या अधिकाऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत करण्याचे दिले आश्वासन0
0
Report
Advertisement
येवला-नांदगाव रोडवरील बस-दुचाकी भीषण अपघात: पिता मृत, पुत्र जख्मी
Yeola, Maharashtra:येवला-नांदगाव रोडवरील सोमठाणा गावाजवळील लाटाच्या घाटाजवळ बस आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाले. प्राथमिक माहितीनुसार, वडिलांचा मृत्यू झाला असून मुलाला गंभीर अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
वाशिम जिले में तेज बारिश, खरीफ पेरणी को मिली नई शुरुआत
Washim, Maharashtra:वाशिम जिले में आज शाम मानोरा़, रिसोड, मालेगांव और वाशिम तालुक़्यात जिल्ह्यात अनेक जगहों पर जोरदार बारिश ने हाजिरी लगाई। मुसलधार बारिश के कारण लघु-नदियाँ-नाले दुथडी भरकर बह रहे थे और कई खेतों में बारिश का पानी जमा हो गया। इस दमदार बारिश से खरीफ मौसम की पेरणी अब तेजी से होगी। पर्याप्त वर्षा होने के कारण किसान पेरणी के काम शुरू करने की तैयारी में हैं और जिले के किसानों में संतोष का वातावरण है। अनेक दिनों से भारी बारिश की प्रतीक्षा कर रहे किसानों को इस वर्षा से बड़ा दिलासा मिला है।0
0
Report
मालवण के स्विमिंग पूल से ऊँचाई से छलांग में युवक की मौत, वीडियो वायरल
Oras Bk., Maharashtra:मालवण वायरी येथील एका छोट्या स्विमींग पूलमध्ये उंचवरून उडी मारल्याने डोकीला गंभीर दुखापत झाल्याने इस्लामपूर, ता. कागल (जि. कोल्हापूर) येथे श्रेणीक मिलींद टाकळे (२५) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी घडली. याप्रकरणी पोलीसांनी आकस्मित मृत्यू म्हणून नोंद केली होती मात्र आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. कागल येथील दहा मित्र पर्यटनासाठी मालवणमध्ये आले होते. ते वायरी येथील एका रिसॉल्टमध्ये उतरले होते. दुपारच्या वेळी काही मित्र रूममध्ये होते तर काही मित्र स्विमींगचा आनंद लुटत होते. छोट्या स्विमींगपूलमध्ये लहान मुलांसाठी आनंद लुटण्याच्या चार फुटाच्या भागामध्ये श्रेणीक याने आठ ते दहा फुटावरून उडी घेतली. श्रेणीक याची उंची असल्याने त्याची उडी थेट पूलच्या तळाशी जावून आपटली. यात त्याच्या डोकीला दुखापत झाल्याने तो जागीच गतप्राण झाला. त्याच्या मित्रांना तात्काळ त्याला उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात हलविले. मात्र उपचाराप्रवर्गीच त्याचा मृत्यू झाला होता. पोलीसांनी याबाबत आकस्मित मृत्यू म्हणुन नोंद केलीय. मात्र या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय0
0
Report
Advertisement
बीड केज तालुक्यात विलास घुले हत्याकांड: परिवार ने पुलिस संरक्षण और गिरफ्तारी की मांग
Beed, Maharashtra:बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले खून प्रकरणात नवी घडामोड समोर आली आहे. मयत विलास घुले यांचे बंधू रमेश घुले यांनी आज बीडचे पोलीस अधीक्षकांची भेट घेत तपासासंदर्भात महत्त्वाच्या मागण्या केल्या. मुख्य आरोपी रामेश्वर गायकवाड यानेच या खुनाचे षडयंत्र रचल्याचा आरोप करत त्यालाही अटक करण्याची मागणी करण्यात आली. तसेच स्वतःला आणि कुटुंबीयांना सातत्याने धमक्या येत असल्याचा दावा करत पोलीस संरक्षणाचीही मागणी करण्यात आली आहे. केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले खून प्रकरणात तपासाची दिशा अधिक व्यापक करण्याची मागणी घुले कुटुंबीयांनी केली आहे. मयत विलास घुले यांचे बंधू रमेश घुले यांनी आज बीडचे पोलीस अधीक्षकांची भेट घेत निवेदन सादर केले. यावेळी त्यांनी खुनाच्या तपासासाठी नेमण्यात आलेल्या एसआयटीमध्ये काही अनुभवी आणि विशिष्ट अधिकाऱ्यांचा समावेश करण्याची मागणी केली. मुख्य आरोपी रामेश्वर गायकवाड याच्या घराजవळच कारखाना असल्याने त्यानेच या खुनाचे नियोजन केल्याचा आरोप करत त्यालाही अटक करण्याची मागणी त्यांनी केली. याशिवाय, स्वतःसह कुटुंबीयांना सातत्याने धमक्या मिळत असल्याचा दावा करत तातडीने पोलीस संरक्षण देण्याची मागणी त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली. मारहाणीच्या घटनेचा उल्लेख करत रमेश घुले यांनी, आरोपी पांढऱ्या रंगाच्या वाहनातून आले होते आणि मारहाण करताना खासदार बजरंग सोनवणे यांचे नाव घेत होते, असा आरोपही केला आहे. दरम्यान हत्या प्रकरणातील एक संशयित पोलीस अधीक्षक कार्यालयात दिसल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संशयित पोलीस अधीक्षक कार्यालयात काय करत होता असा सवाल देखील फिर्यादी उमेश माने यांनी केला आहे. बाईट : रमेश घुले – मयत विलास घुले यांचे बंधू बाईट : उमेश माने – फिर्यादी0
0
Report
कोकण में स्टेटस वार: दो बड़े नेता सोशल मीडिया पर निशाने साधे
Ratnagiri, Maharashtra:स्टेटस वॉर पॅकेज.. स्टेटस वॉर! उद्योगमंत्री उदय सामंत और आमदार भास्कर जाधवांच्या 'त्या' स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात खळबळबळ!.. ‘योग्य लोकांचे हात हातात असतील तर...’ उदय सामंतांचा महाविकास आघाडीला थेट टोला? ‘कस्मे वादे प्यार वफा...’ गाणं शेअर करत भास्कर जाधवांचा नेमका कोणावर निशाणा? कोकणात राजकीय वातावरण तापलं!. अँकर राज्याच्या राजकारणात सध्या 'स्टेटस' वॉर रंगल्याचे पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरील व्हॉट्सॲप स्टेटसच्या माध्यमातून नेत्यांनी एकमेकांवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. कोकणातील दोन दिग्गज नेते, म्हणजेच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या सोशल मीडिया स्टेटसमुळे सध्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. उदय सामंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोसह एक सूचक मेसेज टाकला आहे, तर दुसरीकडे भास्कर जाधव यांनी 'कस्मे वादे प्यार वफा सब बातें हैं' या गाण्याचा व्हिडिओ शेअर करत खळबळ उडवून दिली आहे.या दोन नेत्यांनी या स्टेटसच्या माध्यमातून नेमका कोणावर निशाणा साधला आहे? पाहूयात यावरील आमचा हा विशेष रिपोर्ट.. Vo राज्याच्या राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही. पण सध्या राजकीय नेते थेट बोलण्याऐवजी सोशल मीडिया स्टेटसचा वापर करून एकमेकांवर गुगली टाकत आहेत. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपल्या सोशल मीडियावर ठेवलेल्या एका व्हॉट्सॲप स्टेटसने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या स्टेटसमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकत्रित फोटो असून, सोबत शिवसेना आणि भाजपचे पक्षचिन्ह दिसत आहे.. Graphics/TEXT ON SCREEN योग्य लोकांचे हात हातात असतील तर चुकीच्या लोकांची साथ धरायची कधीच वेळ येत नाही. Vo 2 उदय सामंत यांच्या या सूचक मेसेजमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी थेट महाविकास आघाडीला किंवा विरोधकांना लक्ष्य करण्यासाठीच हे स्टेटसे ठेवले आहे का? अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत.. Bite भाजप/शिवसेना प्रवक्ते - स्टेटसचे समर्थन करणारी प्रतिक्रिया.. V 3 उदय सामंत यांचे स्टेटस चर्चेत असतानाच, दुसरीकडे कोकणातीलच आणखी एक डॅशिंग नेते आणि शिवसेना आमदार भास्कर जाधव यांच्या सोशल मीडिया स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात जोरदार खळबळ उडाली आहे.भास्कर जाधव यांनी आपल्या स्टेटसवर १९६७ मधील गाजलेल्या 'उपकार' चित्रपटातील एका गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.. AUDIO/TEXT ON SCREEN "देते हैं भगवान को धोखा, तो इन्सानों को क्या छोडेंगे... कस्मे वादे, प्यार वफा सब बातें हैं, बातों का क्या..." Vo 4 भास्कर जाधव यांनी शेअर केलेल्या या गाण्याच्या ओळी सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. राजकीय घडामोडींच्या वेगामध्ये भास्कर जाधवांनी हे स्टेटस ठेवून नेमका कोणावर बाण चालवला आहे? कोणाच्या 'कस्मे-वाद्यांवरून' त्यांचा विश्वास उडाला आहे? याबाबत आता रत्नागिरी आणि संपूर्ण महाराष्ट्रात तर्क-वितर्क लढवले जात आहेत.. Bite - महाविकास आघाडीचे नेते /राजकीय विश्लेषक - स्टेटसवर प्रतिक्रिया.. Vo "राजकारणात शब्दांपेक्षा इशाऱ्यांना जास्त महत्त्व असते आणि कोकणातील या दोन बड्या नेत्यांनी सोशल मीडिया स्टेटसच्या माध्यमातून दिलेले हे इशारे सध्या बरेच काही सांगून जात आहेत..", End p2c0
0
Report
शिवसेना विधायक राजेश क्षीरसागर के कथित वीडियो पर SIT जांच की मांग तेज
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुरातील शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांच्या कथित टक्केवारी मागणीच्या व्हिडिओवरून राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणाची विशेष तपास पथक अर्थात एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार आणि जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी केली आहे. याबाबत राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई-मेलद्वारे पत्र पाठविण्यात आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित व्हिडिओमध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांचे संभाषण असल्याचा दावा करण्यात येत आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. संजय पवार आणि विजय देवणे यांनी पाठविलेल्या पत्रात या व्हिडिओतील आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच चौकशीत तथ्य आढळल्यास आमदार राजेश क्षीरसागर यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, तसेच अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीमार्फत चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. याचबरोबर व्हिडिओ क्लिपमध्ये राहुल आणि प्रशांत या नावांचा उल्लेख असल्याचा दावा करत, त्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचीही चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.0
0
Report
Advertisement
लोकतंत्र में पैसे के खेल से खतरा: दिलीप वळसे पाटील की चेतावनी
Shirur, Maharashtra:निवडणुकीचं गणित जेव्हा पैशांच्या गणितावर मांडलं जातं, तेव्हा ती लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असते, असं परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केलं आहे. शिरूर बाजार समिती निवडणुकीच्या प्रचार नारळ शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उमेदवारी वाटप आणि मतदारांच्या बदलत्या सवयींवर त्यांनी चिंता व्यक्त केली. बाजार समिती श्रीमंत आहे की नाही माहिती नाही, पण पॅनेलचे उमेदवार मात्र सगळे श्रीमंत आहेत, असा टोला त्यांनी लगावला. आंबेगावमध्ये यापूर्वी अनेक निवडणुका बिनविरोध झाल्या असून कधीही पैशांचा वापर करावा लागला नसल्याची आठवण त्यांनी करून दिली. मात्र, आता जिल्हा परिषद, पंचायत समितीनंतर ग्रामपंचायतींमध्येही मतदारांना लागलेली पैशांची सवय ही उद्या सरपंच पदासाठीही तीच परिस्थिती निर्माण करेल, अशी भीती व्यक्त करत हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक असल्याचं मोठं विधान वळसे पाटील यांनी केलंय. बाइट: दिलीप वळसे पाटील (माजी मंत्री) प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया शिरूर पुणे...0
0
Report
कल्याण में देहव्यापार रैकेट का पर्दाफाश; महिला दलाल गिरफ्तार, दो पीड़ित महिलाएं मुक्त
Kalyan, Maharashtra:Female broker arrested कल्याणमध्ये देहव्यापाराचा पर्दाफाश; महिला दलाल अटकेत,महिला वकील असल्याची माहिती दोन पीडित महिलांची सुटका ठाणे गुन्हे शाखेच्या मानव तस्करी प्रतिबंधक पथकाने कल्याण पूर्वेत मोठी कारवाई करत देहस्यापाराच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका महिला दलालाला अटक करण्यात आली असून तिच्या तावडीतून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. पोलीस तपास दरम्यान ही महिला दलाल वकील असल्याची माहिती समोर आली आहे. कल्याण पूर्व परिसरातील तिसगाव नाका येथील उडुपी पॅलेस हॉटेलमध्ये एक महिला दलाल गरजू महिलांना आमिष दाखवून व फूस लावून देहव्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या मानवी तस्करी प्रतिबंधक पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित हॉटेलवर सापळा रचला .कारवाईदरम्यान आरोपी महिला दलालाला रंगेहात अटक करण्यात आली, तरएका 24 वर्षीय आणि 25 वर्षीय अशा दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात आरोपी महिला मनीषा नांदे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अटक करण्यात आलेली मनीषा नांदे वकील असल्याची माहिती पोलीस तपासा दरम्यान समोर आली आहे0
0
Report
आषाढी वारी: कर्नाटक से आळंदी 315 किमी की अश्वयात्रा, पालखी अग्रभाग में
Pandharpur, Maharashtra:आषाढी वारी साठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी कर्नाटकातील अंकली येथील शितोळे सरकार यांच्या राजवाड्यातून माऊलींच्या मानाच्या अश्वांचे दरवर्षी आषाढी वारीसाठी आळंदीकडे प्रस्थान झाले आहे. अंकली येथील शितोळे घराण्याकडे १८३२ पासून मानाच्या अश्वांची परंपरा चालत आली आहे. अश्वांचा प्रवास: अंकली ते आळंदी हे अंतर सुमारे ३१५ किमी आहे. हे अश्व अंकली येथून पायी चालत निघतात. शितोळे सरकार यांच्या राजवाड्यात विधिवत पूजा आणि आरती करून अश्वांना निरोप दिला जातो. हे मानाचे अश्व पालखी प्रस्थानाच्या काही दिवस आधी आळंदी येथे पोहोचतात आणि पालखी सोहळ्यात अग्रभागी असतात.0
0
Report
Advertisement
