icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

राहुरी में जमानतदारों पर एक लाख बोजा, अवैध शराब विरोधी पुलिस कार्रवाई तेज

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी पोलिसांनी कारवाई केल्यानंतर जामीनदार झालेल्या दहा जणांच्या मालमत्तेवर दहा लाखाचा बोजा चढवण्यात आला आहे. राहुरी पोलिसांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या 221 जणांवर कारवाई केली होती या सर्वांची एक लाखाच्या जामिनावर सुटका झाली होती मात्र त्यातील काही जणांनी पुन्हा अवैध दारू विक्री सुरू केल्याने पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे या कारवाईनंतर ज्या जामीनदारांनी त्यांना एक लाख रुपयांचा जामीन दिला होता अशा जामीनदारांच्या सातबाऱ्यावर प्रांत अधिकाऱ्याकडून एक लाख रुपयाचा बोजा चढवण्यात आला आहे. जिल्ह्यांनाच जामीन देणाऱ्यावर पहिल्यांदाच अशी कारवाई झाली आहे त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांना आणि त्यांना साथ देत जमीन घेणाऱ्यांना यामुळे आता आद्दल घडली आहे
0
0
Report
Advertisement

सांगली-सातारा विधान परिषद चुनाव: 7 वैध, 1 अपात्र अर्ज—नतीजे जल्द

Sangli, Maharashtra:सांगली-सातारा विधान परिषद निवडणूक, अर्ज छाननीत ७ जणांचे अर्ज वैध तर १ अपक्षांचे अर्ज अवैध.. अँकर - सांगली-सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आज पार पडलेल्या अर्ज छाननी प्रक्रियेत १ अपक्षांची अर्ज अवैध ठरले आहेत, तर ७ जणांचे अर्ज वैध ठरले आहेत, अशी माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी मैनाक घोष यांनी दिली आहे. साताऱ्याच्या सीमा पोतदार यांचा अर्ज अवैध ठरला आहे. पोतदार यांच्या अर्जात त्रुटी आढळल्याने, तो अवैध ठरवण्यात आला आहे. त्यामुळे आता सांगली-सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये ८ पैकी आता ७ उमेदवारांचे अर्ज असून ४ जून रोजी अर्ज माघारीनंतर निवडणुकीचा चित्र स्पष्ट होणार आहे.
0
0
Report

नायगांव पूर्व में पुराने विवाद के कारण 28 वर्षीय पर चाकू हमला; तीन गिरफ्तार

Vasai-Virar, Maharashtra:वसईतील नायगाव पूर्व परिसरात जुन्या वादातून एका २८ वर्षीय तरुणावर धारदार चाकूने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. अंकित राधेश्याम विश्वकर्मा यांना १ जून रोजी दुपारी सनटेक बिल्डिंगसमोरील पानटपरीजवळ बोलावण्यात आले होते. तेथे विनित उर्फ सोनू विजय कांबळे, शादाब आणि मल्ला या तिघांनी जुन्या वादाच्या कारणावरून त्यांच्यावर हल्ला केला. आरोपींनी धारदार चाकूने अंकित यांच्या उजव्या काखेखाली आणि पाठीवर वार केल्याने ते गंभीर जखमी झाले. या हल्ल्यात त्यांना तब्बल १६ टाके पडल्याची माहिती समोर आली आहे. भर रस्त्यात सुरू असलेले हे युद्ध अनेक जण पाहत होते.. या प्रकरणी नायगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा नोंदवला असून मुख्य आरोपी विनित उर्फ सोनू विजय कांबळे याला अटक करण्यात आली आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अभिजीत महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
0
0
Report
Advertisement

जेजुरी में भाविकों से भंडारा थोपना खंडणी, पुलिस ने चेतावनी जारी की

Rui, Maharashtra:जेजुरी में भाविकों को भंडारा लेने के लिए बाध्य करने को खंडणी माना जाएगा; जेजुरी पुलिस ने व्यापारीयों को इस प्रकार के दबाव से बचने को कहा है. जेजुरी में संयुक्त बैठक संपन्न हुई. सहायक पुलिस निरीक्षक दीपक वाकचौरे ने कहा कि जो कोई भी भंडारा लेने के लिए दबाव डालेगा, उसे खंडणी का मामला माना जाएगा. जेजुरी के problems के समाधान के लिए जेजुरी थाना, नगरपरिषद आदि की संयुक्त समन्वय बैठक हुई. इस बैठक में नकली भंडारा व पेड़े पर कार्रवाई, वाहनकर रद्द करने, पार्किंग व्यवस्था, चिंचेची बाग प्रशासन के नियंत्रण में लेने, स्वच्छतागृहों की कमी दूर करने, जेजुरी की बदनामी रोकना, गड़ावरी अतिक्रमण हटाने, भाविकों पर होने वाली मारहाण के खिलाफ कारवाई जैसे विषय उठे. नागरिकों ने बताया कि आने वाले समय में सभी समस्याओं का संयुक्त समाधान निकलेगा ताकि भाविकों को या नागरिकों को परेशानी न हो. विश्वस्त मंगेश घोने ने सकारात्मक चर्चा होने की बात कही. बैठक में अन्य विषयों पर भी चर्चा हुई. जगताप आदि नागरिकों ने भी सहयोग का आश्वासन दिया. यह सब कुछ जेजुरी देवस्थान के संदर्भ में था. जावेद मुलाणी, ज़ी 24 तास, जेजुरी पुरंदर पुणे
0
0
Report
Advertisement

अब्दुल सत्तार की व्यथा सच, गायकवाड़ बोले महायुती में तनाव बढ़ रहा

Buldhana, Maharashtra:बुलढाणा.. आमदार गायकवाड बाईट्स. 'अब्दुल सत्तार यांची व्यथा खरी' आमदार संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया . एकमेकांचे खच्चीकरण करणे हे युतीसाठी हिताचे नाही . माझ्या मतदारसंघातही मित्र पक्षाचा हस्तक्षेप असल्याचा गायकवाड यांचा दावा . अँकर - शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट पुन्हा एकत्र येणार का? याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजप शिवसेनेला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे आणि आ. अब्दुल सत्तार यांची प्रवासादरम्यान गळाभेट झाल्याचे देखील पाहायला मिळाले, यामुळे या राजकीय चर्चेला अधिक बळ मिळाले आहे. यासंदर्भात आता, बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिलीये. "बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना त tilanjali मिळत असल्यामुळे एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वात ५० आमदार बाहेर पडले आणि भारतीय जनता पक्षाला सत्तेमध्ये येता आले. अब्दुल सत्तार यांनी मांडलेली व्यथा ही खरी आहे, सातारा प्रकरणाचा संदर्भ देत राज्यातल्या दोन कॅबिनेट मंत्र्यांना मारहाण झाल्यानंतर देखील कारवाई झाली नाही हे, महाराष्ट्राने बघितले आहे, असे सांगत अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा ताई पवार यांना अजूनही अर्थ खाते मित्र पक्षाकडून मिळालेले नाही, त्यामुळे त्यांच्यासोबत ही आमच्यासारखा खेळ होतो का? असे दिसून येत असल्याचे आमदार संजय गायकवाड म्हणाले. माझ्या मतदारसंघात देखील मित्र पक्षाचा हस्तक्षेप होत असून, अशाप्रकारे मित्रपक्ष असताना एकमेकांचे कच्चीकरण करणे हे महायुतीसाठी हिताचे नाही, असेही आमदार गायकवाड यांनी सांगितले.
0
0
Report

Solapur में अर्ज रद्द: कांग्रेस के उमेदवार आदित्य फत्तेपूरकर पर भाजपा ने उठाए सवाल

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज बाद झाल्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी. काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज बाद झाल्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी. भाजपकडून काँग्रेस उमेदवार आदित्य फतेपुरकर यांच्या अर्जावर घेतली होती हरकत. जिल्हाधिकारी अथवा निवडणूक अधिकारी यांनी आदित्य फतेपुरकर यांचा अर्ज बाद केल्यानंतर भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी. दुपारच्या सत्रात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते एकमेकांविरोधात केली होती घोषणाबाजी. आदित्य फत्तेपुरकर ( सोलापूर विधान परिषदेचे काँग्रेसचे अपात्र उमेदवार ). ऍड. शैलेश पोटफोडे ( भाजप उमेदवाराचे वकील )
0
0
Report

महाराष्ट्र से गुजरात जा रही बसों में भीषण दुर्घटना: 7 मृत, 38 घायल

Dhule, Maharashtra:महाराष्ट्रातील दोन एसटी बसचा गुजरात राज्यात भीषण अपघात झाला. व्यारा जवळ झालेल्या या अपघातात ७ जण मयत झाले असून यात दोन्ही बसच्या चालकांचा समावेश आहे. प्रत्येक्ष दर्शींच्या मते एका टॅन्करला वाचविण्याच्या प्रयत्नात एका बसचा ताबा सुटला आणि तो शेजारच्या लेनमध्ये चालत असलेल्या बसला जाऊन धडकला, या दरम्यान एक बसने अनेक पलटी खात एक ट्रॅक्टॉर आला धडक दिली आणि रस्त्यालगत असलेल्या खोल भागात जाऊन पडली, बस खड्यात पडताच तिने पेट घेतला आणि क्षणात बस अग्नीच्या स्वाधीन झाली. या अपघटनानंतर एकच आक्रोश निर्मण झाला होता. अपघातात दोन्ही बस चालक मयत झाले असून अन्य पाच प्रवाशी मयत झाले आहेत. ३८ जण जखमी झाले आहेत त्यांना सुरत जिल्ह्यातील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मयताची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर किरकोळ जखमी झालेल्या प्रवाश्यां रुग्णालयातून सोडण्यात आल्याची माहिती आहे. अपघातानंतर मयत आणि जखमींच्या शरीराच्या अवयवांनी महामागावर मन सुन्न करणार दृश्य निर्मण झाले होते. जिवाच्या आकांताने एकच धावपळ उडाली होती. स्थानिकांनी आणि पोलिसानी अपघात स्थळी धाव घेत मदतकार्य केले. एस टी च्या धुळे विभागाकडून मिळालेल्या माहिती नुसार हा सुरत ते धुळे बस हि कठड्याला धडकून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आली आणि जामनेर सुरत बसला जाऊन धडकली. या पडतात ४ते ५ प्रवाशी होरपडले आहेत.
0
0
Report
Advertisement

पुलिस-राजनेताओं के दबाव पर सीबीआई जांच की मांग: मध्यप्रदेश में नया विवाद

Buldhana, Maharashtra:हर्षवर्धन सपकाळ बाईट्स . *ऑनपीडित कुटुं','s कुणी काँग्रेस नेते भेट घेणार का*. मध्यप्रदेश मधील काँग्रेस नेते पीडित कुटुंबाचे घरी जाणार आहेत . पोलिस खरच कसे बदमाश आहे, याचा आज प्रत्यय आलेला आहे . पीडित मुलीचा भाऊ रोहित पवार यांना भेटण्यासाठी मध्यप्रदेश मधून यायला निघाला तेव्हा भाजपचे कार्यकर्त्यांनी त्यांना जळगाव जामोद पर्यंत येऊ दिले नाही . 56 सेकंड महाविकास आघाडी म्हणून आम्ही याप्रकरणाचा छडा लावण्याशियाब राहणार नाही 30 सेकंड या प्रकरणाची कसून चौकशी करण्याची आवश्यकता आहे . या घाबरलेले आहे . पोलिस वस्तुस्थितिाला सोडून अपप्रचार करताना दिसत आहे . मात्र पोलिस म्हणतात की तो मी नव्हेच . देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा लोखीबा लोखंडे म्हणायची वेळ आली . 43 सेकडं . तीन प्रश्नांपैकी तो मृतदेह कोणाचा होता, या संदर्भात पोलिस त्यापार्हत पोहचले नाही . एक महिन्यानंतर पोलिसाने यांचा तपासा लावलेला नाही. चोर सोडून बापाला आणि भावला फाशी देण्याची मजल पोलिसांची गेली होती . जिवंत मुलीच्या वडीलांना भावला पोलिस स्टाइन मध्ये आणून मारले आणि कबुली जबाब घेतला . हा संघटित गुन्हा असून यात दुर्दैवाने यात पोलिस आहे या खुनाच्या मागे कुणीतरी मोठा राजकीय व्यक्ती आहे. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राचे पोलीस आपल्या जिल्ह्यात मृतदेह आणून जाळला. यामध्ये फार मोठे कटकारस्थान दडलेले आहे . या प्रकरणात सीबीआय तपासा झाला पाहिजे .. लहान पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई करून प्रकरण राफादाफा करण्याचा प्रयत्न पोलीस करत आहे . एडिशनल sp, pcb , पोलिस सेटशन मिळून ही कांड केले आहे . तपास अधिकारी, खोटा गुन्हा दाखल करणारा वर कारवाई झाली पाहिजे . पकडलेले गरीब आदिवासी प्रकरणे गोवले म्हणून या लोकांवर येट्रोसिटी ऍक्ट नुसार गुन्हे दाखल करावेत . येत्या आठ दिवसात कारवाई झाली नाही तर राष्ट्रीय स्तरावरून काँग्रेस चे आदिवासींचे नेते येथे येतील . आमचे तिन्ही जिल्हाध्यक्ष पोलिसात तक्रार देणार आहेत . आमच्या मांडणीला हो म्हणता पण गुन्हे दाखल करायला हात कापतात पोलिसांचे .. राज्याचे गृहमंत्र्यांचा दबाव आहे त्यांच्यावर. देवेंद्र फडणवीस यांचा दबाव असल्याने गुन्हे दाखल होत नाहीत . गृहखाते देवेंद्र फडणवीस चालवतात आहे . कुणातरी भाजपा नेत्याच कांड लपवण्यासाठी पोलिस या प्रकरणावर पडदा टाकू पाहता आहे . 6.14 सेकंड .
0
0
Report

गरीब आदिवासी परिवार के साथ अन्याय: पुलिस-राजनीति पर उठे सवाल

Buldhana, Maharashtra:26 अप्रैल को घटने के बाद पुलिस का जांच शुरू हुआ। जीवित लड़की के पिता को भाई को उलटे टांगकर बेदम मारपीट की गई। उनसे बयान लिया गया कि हमने अपनी बेटी को मार डाला। पुलिस ने सब कुछ प्लान किया। मीडिया के जरिए यह मामला सामने आया। गरीब आदिवासी समुदाय के लोगों को अपराधी ठहराकर फंसाया गया। आयजी और एसपी से बातचीत की गई। इस पूरे मामले में चर्चा होना महत्वपूर्ण है। दोषी पाए जाने पर उनके खिलाफ कार्रवाई होनी चाहिए, उन्हें पुलिस विभाग से हटाया जाना चाहिए। गरीब आदिवासी को फंसना बड़ा अपराध है, जिसमें जो भी अधिकारी दोषी हों उनके विरुद्ध कार्रवाई हो। उन्हें जेल में भी डालें। मुख्यमंत्री के पास गृह विभाग है, उन्हें वक्त नहीं मिलता। महाराष्‍ट्र में ऐसी घटनाएं बढ़ें तो उनके विभाग को दूसरे मंत्री के पास दिया जाना चाहिए ताकि ध्यान दिया जा सके। मुख्यमंत्री की गैर-हस्तक्षेप के कारण क्या कार्रवाई संभव हो पाती है? जवाब तंथों के अनुसार जाँच के निष्कर्ष जल्द आने चाहिए। क्या मुख्यमंत्री के दुर्लक्ष के कारण इस केस में न्याय की उम्मीद कमजोर पड़ती है? ऐसे आरोप हर जगह नहीं होने चाहिए, ताकि गरीब परिवारों को न्याय मिल सके। अजित पवार के मामले में भी न्याय नहीं मिल रहा कहकर लोग न्याय की उम्मीद जागृत रखना चाहते हैं और सरकार से समुचित सहयोग की अपेक्षा करते हैं। इस घटनाक्रम में गरीब समुदायों को मिली चोट पर आवाज उठानी चाहिए, ताकि सिस्टम में सुधार संभव हो सके।
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top