445001
यवतमाळ : अखेर संदीप बाजोरीयांची बंडखोरी मागे.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधानसभेमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार संदीप बाजोरीया यांचे मन वळविण्यात पक्ष नेतृत्वाला यश आले आहे. बाजोरिया यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला, तत्पूर्वी त्यांचे गुरुबंधू अ.भा. चतु:संप्रदाय चे अध्यक्ष महामंडलेश्वर डॉ. संगीतकृष्ण सावरिया बाबा यांनी देखील बाजोरीया यांची समजूत काढली व उमेदवारी अर्ज परत घेण्यास सांगितले. पक्षाने आपल्याला एबी फॉर्म दिला होता, परंतु मविआत मिठाचा खडा पडू नये म्हणून मी माघार घेत आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
आंबोली के झरनों में मानसून का जलज्वाला: सभी जलप्रपात पूरी धार से बह रहे
Oras Bk., Maharashtra:जैवविविधतेने समृद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली मुख्य धबधब्यासह घाटमार्ग परिसरातील सर्वच धबधबे पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे पहिला वीकेन्डला वर्षा पर्यटकांची गर्दी होताना दिसतेय. आंबोलीतील पांढऱ्या शुभ्र फेसाळणाऱ्या धबधब्यांवर भिजण्याची मज्जा घेत आहेत. उन पाऊस आणि धुकं असं आल्हादायक वातावरण आहे.0
0
Report
रायरगढ़ में अतिवृष्टि चेतावनी: पुलिस ने घर में रहने की अनुमति दी
Chendhare, Maharashtra:हवामान विभाग ने रायगड जिले में अतिवृष्टि का अलर्ट जारी किया है। रायगड जिला प्रशासन तथा पुलिस प्रशासन सतर्क हो गया है। पानी में फँसे नागरिक और वाहन चालकों को बाहर निकालने का काम यंत्रणा कर रही है। जिल्हा के विभिन्न स्थानों पर पुलिस वाहन से घोषणाएं कर नागरिकों को सतर्क रहने की सूचना दी जा रही है। अत्यावश्यक काम न हो तो घर से बाहर न निकलें, यह निर्देश पुलिस की तरफ से जारी किया गया है।0
0
Report
राम मंदिर निधि घोटाले की निष्पक्ष जांच की मांग, ठाकरे गट ने घंटानाद प्रदर्शन किया
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:रामाच्या नावाने भक्तांकडून जमा झालेल्या निधीच्या कथित गैरव्यवहाराचा निषेध... आणि दोषींवर कारवाईची मागणी... या मुद्द्यावरून आज ठाकरे गट रस्त्यावर उतरला आहे. राज्यभर सुरू असलेल्या घंटानाद आंदोलनाचा भाग म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली सुपारी हनुमान मंदिरात घंटानाद आंदोलन करण्यात आले, या आंदोलनातून राम मंदिर निधी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलीय...0
0
Report
Advertisement
सचिन अहिर के आरोप पर अंबादास दानवे का तीखा जवाब, ठाकरे गुट पर हमला
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:सचिन अहिर यांच्या आरोपाला अंबादास दानवे यांनी जोरदार उत्तर दिले आहे , अहिरानी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नये असे अंबादास म्हणाले 1-पक्षाचं नेतृत्व करण्यात आदित्य ठाकरे कमी पडले-अहिर,अहिरांचा आदित्य ठाकरेंवर 'टू द पॉईंट' निशाणा,फक्त मेळावे घेऊन होणार नाही-सचिन अहिर,जिल्हाप्रमुखांशी थेट संपर्क असला पाहिजे-अहिर,ठाकरेंच्या शिवसेनेत अशी परिस्थिती नव्हती-अहिर उत्तर : दिवसभर हे आदित्य ठाकरे यांच्या गाडीत फिरत होते चिकटून राहत होते, आमची लोक ही म्हणायची इतके चिकटून का राहतात आणि आता याना हे सुचतय का.. 2-आदित्य ठाकरेंना आमदार बनवण्यात माझा वाटा-अहिर,वरळीवर कुणाचा सातबारा नाही उत्तर : कसला वाटा आणि काय आणि सातबारा कुणाचा नसतो यांच्या मणी पैसे आहेत आता म्हणून सातबारा आणि असले शब्द बोलताय.. तुमचं आडनाव पवार ठाकरे नाही आम्हाला माहिती आहे, पण तुम्ही उगाच असले बोलून ठाकरेंवर टीका करण्याचा मोहात पडू नका, तुम्ही खूप लहान आहेत जाणीव ठेवा...0
0
Report
नागपूर में गृहराज्यमंत्री पंकज भोयर के बयान पर राजनीति
Nagpur, Maharashtra:नागपूर पंकज भोयर, गृहराज्यमंत्री On लिंगाडे आमदार - आमदार हे सुशिक्षित पदवीधर मतदारसंघातून निवडून आले आहे चुकीच्या पद्धतीचे काम त्यांच्या हातून होणार नाही. संजय राऊत हे स्वतःच्या पक्षातील लोकांबद्दल विश्वास निर्माण करू शकले नाही. त्यामुळे अनेक जण पक्ष सोडून चालले आहे. - आतापर्यंत उबाठामध्ये जे लोकप्रतिनिधी बाहेर पडले. त्यांनी देखील हाच आरोप केलेला आहे. याचा चिंतन स्वतः संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी केलं पाहिजे. - रामाचे सगळे भक्त आहे.... त्यांनी देखील रामाची भक्ती करू नये असा आपण म्हणू शकत नाही. इतक्या सगळ्या घडामोडी पक्षांमध्ये का होत आहे याचा आत्मचिंतन केलं पाहिजे.0
0
Report
नागपुर टीईटी पेपर फ्रॉड में SIT जांच शुरू, हत्या प्रकरण भी चर्चा में
Nagpur, Maharashtra:नागपूर बाईट - पंकज भोयर, राज्य गृहराज्यमंत्री (on TET ) - टीईटीची परीक्षा 28 जूनला होणार होती. त्यापूर्वी या संदर्भातील पेपर परराज्यातील व्यक्तीने विकण्याचा प्रयत्न केल्याचे लक्षात येताच पोलीस प्रशासनाने तपास सुरू केला. देशातील इतर राज्यांतही याचे पाय पसरल्याचे लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत सखोल चौकशीसाठी एसआयटीची स्थापना केली असून चौकशी सुरू आहे. - *आतापर्यंत 10 जणांना अटक करण्यात आली आहे. हा नेमका प्रकार कुठून सुरू झाला, यासंदर्भातील अहवाल लवकरच समोर येणार आहे. तत्पूर्वी 28 जून रोजी होणारी टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे* - *या प्रकरणात आरोपी मिळाले असून काही महत्त्वाचे धागेदोरेही हाती लागले आहेत. सर्व आरोपी परराज्यातील आहेत. संपूर्ण चौकशी आणि अहवालानंतर नेमका कोणाचा काय सहभाग आहे, हे स्पष्ट होईल*. *ऑन लोहगड हत्या प्रकरण* - एका तरुणाचा त्या ठिकाणी जीव गेला आहे. या प्रकरणाची पोलीस प्रशासनाकडून सखोल चौकशी सुरू आहे. मुख्य आरोपीला अटक झाली असून, या घटनेमागे कोणता कट होता का, याचाही तपास सुरू आहे. *सचिन अहिर–वरळी–आदित्य ठाकरे वाद* - सचिन अहिर हे वरळी भागातील वरिष्ठ नेते आहेत. त्या भागातून आदित्य ठाकरे निवडून येतात. त्यामुळे त्यांनी बोलणे स्वाभाविक आहे. विकासाची कामे व्हावीत म्हणून सचिन अहिर यांनी शिंदे गटात सहभाग घेतला असावा. आदित्य ठाकरे यांनी आत्मचिंतन करावे की त्यांचे सहकारी त्यांना का सोडून जात आहेत, असा टोला राज्य गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला.0
0
Report
Advertisement
बदलापुर में उल्हास नदी का जलस्तर बढ़ा, चौपाटी पानी में डूबी: भारी बारिश का असर
Ambernath, Maharashtra:बदलापुरात उल्हास नदीचा प्रवाह वाढला नदीकाठची चौपाटी पाण्याखाली बदलापुरात पावसाचा जोर मंदावला बदलापूरात पावसाचा जोर कमी झाला असला तरी कर्जत परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम आता बदलापूरमध्ये दिसून येत आहे. बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली असून नदीकाठावरील चौपाटी पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना नदीपात्र आणि नदीकिनाऱ्यापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून घाटमाथा, रायगड जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे नदीच्या प्रवाहात मोठी वाढ झाली आहे. परिणामी बदलापूरमधील उल्हास नदी चौपाटी पूर्णपणे पाण्याखाली गेली असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. नदीचा वेगही वाढलेला आहे. उल्हास नदीची धोक्याची पातळी १७.५० मीटर इतकी मानली जाते. सध्या प्रशासन नदीच्या पाणीपातळीवर सातत्याने लक्ष ठेवून असून नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.0
0
Report
चंद्रपुर के सावली के टीस्कर हत्ती आखिर गडचिरोली के जंगलों में लौट गया
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूरच्या सावली तालुक्यासह परिसरात महिन्याभर दहशत निर्माण करणारा आणि एका शेतकऱ्याचा बळी घेणारा टस्कर हत्ती कळपासह अखेर जंगलमार्गे गडचिरोली जिल्ह्यात परतल्याने वनविभागासह येथील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. वनविभागाच्या माहितीनुसार, ३ जुलै रोजी सायंकाळच्याुमारास हा टस्कर हत्ती सामदा-सोनापूर मार्गे जंगलातून गडचिरोली जिल्ह्याच्या हद्दीत परत गेला. मात्र, तो पुन्हा सावली वनपरिक्षेत्रात येऊ नये यासाठी वनविभागाने कोणतीही joखीम न पत्करता सामदा-सोनापूर मार्गावर कडेकोट बंदोबस्त ठेवला असून, एक ड्रोन आणि तब्बल ५० कर्मचारी सतत गस्त घालत आहेत. हत्तींचा कळप पाहण्यासाठी विविध गावांमध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने वनविभागासमोर आणखी मोठे आव्हान निर्माण झाले होते. खरीप हंगाम सुरू झाल्याने शेतकरी धान पेरणीच्या कामात व्यस्त झाले असताना हत्तींच्या धुमाकूळीने परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. वनविभागाच्या सातत्यपूर्ण आणि नियोजनबद्ध प्रयत्नांना अखेर यश आले असून, हत्तींचा कळप आणि संबंधित टस्कर गडचिरोलीच्या जंगलात परतला आहे. मात्र, संभाव्य धोका पूर्णपणे टळलेला नसल्याने वनविभागाने सामदा-सोनापूर मार्गावर विशेष गस्त सुरूच ठेवली आहे.0
0
Report
माळशेज घाटात मॉनसूनचा निसर्गरम्य सोहळा; धुकामय धबधबें पर्यटकांना मोहित करतात
Shirur, Maharashtra:सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या प्रसिद्ध माळशेज घाटातील निसर्ग सौंदर्य सध्या पावसाळ्यामुळे पूर्णपणे बहरलं आहे. उंचच उंच डोंगररांगा, धुक्याची दुलई आणि कड्यांवरून फेसाळत वाहणारे पांढरेशुभ्र धबधबे पर्यटकांना भुरळ घालत आहेत. उन्हाळ्याच्या तीव्र त्रासानंतर निसर्गाचा हा विहंगम नजारा डोळ्यात साठवण्यासाठी आणि गारव्याचा आनंद घेण्यासाठी माळशेज घाटात पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. जर तुम्हीही वीकेंडला कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर माळशेज घाट हा तुमच्यासाठी एक पर्वणी ठरू शकतो.0
0
Report
Advertisement
बेलापुर से राष्ट्रस्तर के आध्यात्मिक नेतृत्व तक: स्वामी गोविंददेव गिरी महाराज
Shirdi, Maharashtra:अयोध्या के श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्ट के मुख्य कोषाध्यक्ष, प्रख्यात प्रवचनकार और आध्यात्मिक जगत की प्रतिष्ठित हस्ती स्वामी गोविंददेव गिरी महाराज, लेकिन उनके इस प्रेरणादायी सफर की शुरुआत हुई थी महाराष्ट्र के अहिल्यानगर जिले के श्रीरामपुर तालुका के छोटे से गांव बेलापुर से, इसी गांव में उनका जन्म हुआ, यहीं उनका बचपन बीता और दसवीं तक की शिक्षा भी उन्होंने बेलापुर में ही प्राप्त की। बचपन से उनके स्वभाव, धार्मिक संस्कार, पारिवारिक वातावरण और एक सामान्य परिवार से निकलकर राष्ट्रीय स्तर के आध्यात्मिक नेतृत्व तक पहुंचने की उनकी यात्रा से जुड़ी कई यादें उनके चचेरे भाई रामप्रसाद विठ्ठलदास व्यास ने Zee News से विशेष बातचीत में स्वामीजी के जीवन से जुड़े कई अनसुने प्रसंग उन्होंने हमारे प्रतिनिधि कुणाल जमदाडे से बातचीत करते हुए बताए...0
0
Report
बेलापुर से प्रेरित संत: स्वामी गोविंददेव गिरि महाराज की प्रेरक यात्रा
Shirdi, Maharashtra:अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे मुख्य कोषाध्यक्ष, प्रख्यात प्रवचनकार आणि आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तिमत्त्व अशी देशभर ओळख असलेले स्वामी गोविंददेव गिरी महाराज. मात्र त्यांच्या या यशस्वी आणि प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात झाली ती अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर या छोट्याशा गावातून. याच गावात त्यांचा जन्म झाला, याच मातीत त्यांचे बालपण घडले आणि दहावीपर्यंतचे शिक्षणही त्यांनी बेलापूरमध्येच पूर्ण केले. लहानपणापासूनचे त्यांचे स्वभाववैशिष्ट्य, धार्मिक संस्कार, कुटुंबातील वातावरण आणि सामान्य ते राष्ट्रीय स्तरावरील आध्यात्मिक नेतृत्वापर्यंतचा त्यांचा प्रवास या सगळ्याविषयी स्वामीजींचे चुलत भाऊ रामप्रसाद विठ्ठलदास व्यास यांनी आमच्याशी सविस्तर संवाद साधला. स्वामीजींच्या आयुष्यातील अनेक आठवणी झी 24 तासशी प्रतिक्रिया देताना सांगितल्या आहेत.स्वामीजींचे भाऊ यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...0
0
Report
कल्याण-डोंबिवली में घर के बाहर रखे पितळे के दीप चोरी, CCTV में कैद चोर
Kalyan, Maharashtra:कल्याण पूर्वी खडगोळवली क्षेत्रातील कैलास नगर येथील राय व्हॅली इमारतीत घराबाहेर ठेवलेले पितळेचे दिवे आणि इतर धातूच्या वस्तूंना चोरट्याने बिनधास्तपणे चोरण्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. मोटारसायकलवर आलेला चोरटा इमारतीत प्रवेश करुन लिफ्टने वर जाऊन घराबाहेर ठेवलेले पितळेचे दिवे तसेच स्टील आणि सजावटीच्या वस्तू चोरून पसार झाला. चोरीचा हा प्रकार उघडकीस आल्यावर रहिवाशांमध्ये संताप व्यक्त झाला असून पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याचा शोध सुरू केला आहे.0
0
Report
Advertisement
रत्नागिरी में भारी बारिश से बाढ़ की आशंका, 48 घंटे में खतरे से सावधान
Ratnagiri, Maharashtra:खेड/ रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जगबुडी नदी धोकापातळीच्या वर सकाळी ११ वाजता भरणे नाका पुलाजवळ पाणीपातळी ७.३० मीटर इशारा पातळी ५.०० मीटर, धोकापातळी ७.०० मीटर खेडमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नारंगी नदीलाही पूर; पाणी पात्राबाहेर शेकडो एकर भातशेती पाण्याखाली खेड–खाडीपट्टा मार्गावरील अनेक ठिकाणी पाणी साचले स्मशानभूमी व काही वीटभट्ट्या पुराच्या पाण्याखाली पुढील ४८ तास मुसळधार पावसाचा इशारा प्रशासनाचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि गरज पडल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन0
0
Report
शहापूर के शेणवा गांव में विशाल नाग रेस्क्यू—सुरक्षित बचाया गया
Thane, Maharashtra:शहापूर शेणवा गावातील नाग रेस्क्यू.. शहापूर तालुक्यातील शेणवा गावात एका विहिरीत 3 दिवसांपासून अडकलेल्या भल्या मोठ्या नागाला स्थानिक सर्प मित्र रमेश डिगोरे यांनी जीवदान दिलं आहे. स्नेक हुकच्या मदतीने नागाला सुरक्षित बाहेर काढून रानात सोडण्यात आलं. "शहापूरच्या शेणवा परिसरात मागील 3 दिवसांपासून एक भला मोठा नाग शेतातील विहिरीत अडकून पडला होता. विहिरीची भिंत ओली आणि निसरडी असल्याने नागाला बाहेर पडता येत नव्हतं. गावकऱ्यांनी याची माहिती सर्पमित्र रमेश डिगोरे यांना दिली. रमेश यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन स्नेक रेस्क्यू हुकच्या मदतीने ऑपरेशन सुरू केलं. नाग झाडाच्या फांदीला विळखा घालून लटकला होता. अर्ध्या तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर रमेश डिगोरे यांनी नागाला सुखरूप बाहेर काढलं आणि जवळच्या जंगलात सोडून दिलं. "पावसाळ्यात असे प्रकार वाढतात. सर्पमित्र रमेश डिगोरे यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की साप दिसल्यास त्याला मारू नये, तर तज्ज्ञांना बोलवावं. प्राण वाचवण्याच्या या कार्याबद्दल रमेश डिगोरे यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.0
0
Report
कल्याण-डोंबिवली में बारिश तेज: आधे घंटे में पानी सड़कों पर जम गया
Kalyan, Maharashtra:कल्याण डोंबिवली परिसरात पावसाची विश्रांती तर अधून मधून जोरदार सरी.. कल्याण डोंबिवलीत मध्यरात्री पासून पावसाच्या विश्राती नंतर पुन्हा पावसाला सुरवात तर अधून मधून जोरदार सरी बरसत असल्याने अर्धा तासाच्या पावसात कल्याण डोंबिवलीतील अत्रे नाट्यगृहाच्या रस्त्यावर पाणी साचायला सुरुवात पावसाचा जोर कमी होताच पाणीच्या निचरा देखील होत आहे.0
0
Report
Advertisement
