Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
YavatmalYavatmal

यवतमाळ पोलिसांची मॉकड्रिल, युवकाच्या डोळ्याला दुखापत

Aug 31, 2024 17:32:53
Chinchbardi, Maharashtra

यवतमाळच्या शारदा चौकात पोलिसांनी केलेल्या मॉक ड्रिलमध्ये एक युवक जखमी झाला आहे. प्रात्यक्षिकात पोलिसांनी टायर पेटवून, स्टेन ग्रेनेड फोडले, ज्यामुळे ग्रेनेडचा तुकडा शाहरुख अलीच्या डोळ्याला लागला. त्याला जिल्हा व खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, पण गंभीर जखमेच्या कारणाने नागपूरला हलवण्यात आले. शारदा चौक हा अत्यंत वर्दळीचा भाग असून, पोलिसांनी बघ्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप आहे.

1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAABHISHEK ADEPPA
Sept 18, 2025 10:52:35
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - अक्कलकोट तालुक्यातील शिरसी पुलावर पाणी साचल्याने अक्कलकोट - गुलबर्गा वाहतून ठप्प ( WKT ) ( DRONE ) ड्रोन सौजन्य - नागेश राशिनकर - अक्कलकोट तालुक्यातील शिरसी पुलावर पाणी साचल्याने अक्कलकोट - गुलबर्गा वाहतून ठप्प - मार्गावर जवळपास तीन ते चार किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा - पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने सर्व प्रकारची वाहतूक ठप्प - अक्कलकोट तालुक्यातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा खास झी - 24 तासच्या प्रेक्षकांसाठी ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरण केलय नागेश राशिनकर यांनी.. - सकाळी आठ वाजल्यापासून शिरसी पुलावरील वाहतूक ठप्प झाल्याने अनेक स्वामी भक्तांना देखील याचा फटका याविषयीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी.... ( WKT ) ड्रोन सौजन्य - नागेश राशिनकर
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 18, 2025 10:51:58
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1809ZT_CHP_RAJURA_HINDI ( single file sent on 2C)   टायटल:-- कांग्रेस नेता राहुल गांधी ने एक बार फिर मतदाता धोखाधड़ी का मुद्दा उठाया है। इस बार महाराष्ट्र के चंद्रपुर जिले के राजुरा निर्वाचन क्षेत्र में 6853 मतदाताओं के नाम जोड़े जाने और फिर हटाए जाने का मुद्दा उठने से मचा बवाल, चुनाव से कुछ समय पहले कांग्रेस कार्यकर्ताओं द्वारा इस बारे में संदेह व्यक्त किए जाने के बाद, प्रशासन ने इन नामों की जाँच की और उन्हें हटा दिया था। अँकर:--- महाराष्ट्र के चंद्रपुर जिले के राजुरा विधानसभा क्षेत्र में अज्ञात व्यक्तियों द्वारा मतदाताओं के ऑनलाइन पंजीकरण के मामले में पुलिस में शिकायत दर्ज की गई थी। राजुरा विधानसभा क्षेत्र के राजुरा, कोरपना, जिवती और गोंडपिपरी तहसिलो से अक्टूबर, 2024 से बड़ी संख्या में नए मतदाता पंजीकरण के लिए ऑनलाइन आवेदन प्राप्त हुए थे। आवेदनों में आवेदक की फोटो नहीं थी, आवेदन के साथ जन्मतिथि और निवास का प्रमाण नहीं था, आवेदन में उल्लिखित नाम और प्रमाण अलग-अलग व्यक्तियों के थे, एक ही फोटो एक से अधिक आवेदनों पर था, विभिन्न नामों से आवेदन किया गया था,  कांग्रेस ने इस संबंध में ऑक्टोबर 2024 मे चुनाव आयोग में शिकायत दर्ज की थी। छानबीन के बाद इन नामों को हटा दिया गया। हालाँकि, इसके अलावा, इस क्षेत्र में फर्जी मतदाताओं की संख्या के बारे में कोई खुलासा नहीं किया गया है.  इस क्षेत्र के पराजित उम्मीदवार ने इस माँमले मे चुनाव आयोग की भूमीका पर सवाल उठाये है. अगर काँग्रेस हरकत मे ना आती तो फर्जी वोट पडते. इस क्षेत्र मे अधिक संख्या मे बोगस वोटर लिस्ट मे शामिल होने की बात उन्होंने।कही. अगर चुनाव आयोग अपनी साख नहीं बचाता है तो यहां भी नेपाल हो सकता है ऐसी बड़ी बात काँग्रेस के हारे हुए प्रत्याशी ने कही बाइट 1) सुभाष धोटे, पूर्व विधायक, कांग्रेस, राजुरा आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 18, 2025 10:46:25
Beed, Maharashtra:बीड: बंजारा समाजापाठोपाठ बीडमध्ये धनगर समाज रस्त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुंबरान आंदोलन करून वेधले लक्ष धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करा या मागणीसाठी आंदोलन Anc:बंजारा समाजा पाठोपाठ बीडमध्ये आज धनगर समाज रस्त्यावर उतरला. धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश केला जावा.. या मागणीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर घोषणाबाजी करत सुंबरान आंदोलन करण्यात आले. सध्या राज्यातील धनगर समाज एनटी प्रवर्गात आहे.. मात्र इतर राज्यात धनगर समाज एसटी प्रवर्गात असल्याने राज्यातील धनगर समाजाचा देखील एसटी प्रवर्गात समावेश केला जावा.अशी मागणी यावेळी करण्यात आली. पारंपारिक वेशभूषेत आंदोलनामध्ये धनगर समाज सहभागी झाला. बाईट: भारत सोन्नर, आंदोलक
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 18, 2025 10:40:51
Latur, Maharashtra:ब्रेकिंग स्किप्ट ::- लातूर जिल्हाधिकारी कार्यालया समोर धनगर समाजाचे आंदोलक आणि पोलिसात तणाव.... ANC: जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या धनगर समाजाच्या बांधवांना घोषणाबाजी करण्यास पोलिसांनी थांबवल्याने वातावरण तापलं. आंदोलकांनी घोषणाबाजी सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना रोखलं. यावरून दोन्ही बाजूंमध्ये चांगलीच दुमस चक्री रंगली. “आम्हाला घोषणा का देऊ देत नाहीत?” असा प्रश्न आंदोलनकर्त्यांनी पोलिसांना विचारला. तर, “जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करू नका” असा सल्ला पोलिसांनी देत आंदोलकांना बाहेर जाण्याचे आवाहन केले. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Sept 18, 2025 10:16:37
Lasalgaon, Maharashtra:लासलगाव (नाशिक) ब्रेकिंग ......* - लासलगाव रेल्वे स्टेशन परिसरात एकतर्फी प्रेमाच्या संशयातून तरुणावर कोयत्याने हल्ला... - गंभीर जखमी कुंदन नरेश पावरीय (वय २०) याचा उपचारादरम्यान मृत्यू.... - मनमाड लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल... - पाच जणांविरोधात गुन्हा, तीन आरोपी अटकेत.... - पोलिस अधीक्षक स्वाती भोर यांनी घटनास्थळाची केली पाहणी... - संतप्त नातेवाईक आणि मित्र परिवाराचा उद्या लासलगाव बंदचा इशारा... - पोलीस उपअधीक्षक आदित्य मिरखेलकर यांना निवेदन सादर... - उर्वरित आरोपींना अटक न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा.... बाईट :- स्वाती भोर ( पोलीस अधीक्षक, लोहमार्ग पोलीस छत्रपती संभाजी नगर)
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 18, 2025 10:00:41
Parbhani, Maharashtra:अँकर-मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचा धक्कादायक आकडा पुढे आला असेल मागील आठ महिन्यात शेतकऱ्यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून 707 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलय. 270 शेतकऱ्यांनी तर या पावसाळ्यात आत्महत्या केल्यात. घरातील कमावता व्यक्ती गेल्याने 707 कुटुंबाची ससेहोलपट सुरू आहे. कर्जबाजारीपणा आणि नापिकील कंटाळून आत्महत्या करणे हा पर्याय नाहीये,माझी विंनती असेल जनतेला कुणीही आत्महत्या करू नये,संकटा मागून संकट येत आहेत,पण त्यातून मार्ग काढला पाहिजेत या मताचे आम्ही सुद्धा आहेत,यातून मार्ग काढण्यासाठी एकदा तरी शेतकर्यांची कर्ज माफी केली पाहिजेत, कर्जामुळे आत्महत्या झाली हे ऐकणार कोणासाठीही शोभनीय नाही अस म्हणत नरहरी झिरवाळ यांनी शेतकर्यांच्या कर्जमाफीला दुजोरा दिलाय... बाईट- नरहरी झिरवाळ- पालकमंत्री, हिंगोली
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 18, 2025 09:53:37
Washim, Maharashtra:वाशिम: File:1809ZT_WSM_FARMER_MORCHA रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर:वाशिम जिल्ह्यात सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.मोठ्या प्रमाणावर पिके पाण्याखाली गेली असून अजूनही अनेक शेतांमध्ये पिके खराब झाली आहेत.त्यामुळे खरीपतील सोयाबीनसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अद्यापही शासनाकडून शेतकऱ्यांसाठी कोणतीही मदत जाहीर करण्यात आलेली नाही त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी शासनाविरोधात आक्रोश व्यक्त केला.आज माजी मंत्री सुभाष ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष समितीच्या वतीने ‘ओला दुष्काळ जाहीर करा’या मागणीसाठी मंगरूळपीर येथील उपविभागीय कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चादरम्यान शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.यावेळी त्यांनी सडलेले सोयाबीन उपविभागीय अधिकाऱ्यांना दाखवत तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 18, 2025 09:52:51
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Sept 18, 2025 09:37:16
Ambernath, Maharashtra:बदलापुरात गावगुंडाकडून पोळीभाजी केंद्राची तोडफोड सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद पोळीभाजी केंद्राच्या मालकाला जीवे मारण्याची धमकी गावगुंडाच्या हल्ल्यात केंद्रातील कामगार जखमी Bdl attack cctv Anchor - बदलापुरात एका नशेबाज गावगुंडाने आपल्या साथीदारांच्या मदतीने पोळी भाजी केंद्राची तोडफोड करत मालकाला धमकावल्याचा प्रकार समोर आलाय. अक्षय कुडतळकर असं या गावगुंडाचं नाव असून तोडफोडीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय.         बदलापूरच्या कात्रप नाका, स्वामी समर्थ चौकातल्या  दत्तप्रबोध इमारतीत विजय सूर्यवंशी यांचं त्रिमूर्ती पोळी भाजी केंद्र आहे. या ठिकाणी व्यावसायिक गाळेधारकांच्या शौचालयाजवळ अक्षय कुडतळकर आणि त्याचे साथीदार नेहमीच नशा करत असतात. विजय सूर्यवंशी यांनी 'तू इथे नशा करत जाऊ नकोस, या ठिकाणाहून रहिवासी तसेच महिला ये जा करत असतात' असे सांगितले असता अक्षयला त्याचा राग आला. हाच राग मनात धरून त्याने सूर्यवंशी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता त्यांने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने त्यांच्या पोळीभाजी केंद्राची तोडफोडही केली. या झटापटीत पोळी भाजी केंद्रातील एक कामगार जखमी झालाय. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. अक्षय कुडतळकर हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून, तो नेहमीच इथल्या रहिवाशांना त्रास देत असतो. त्यामुळे त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी इथल्या रहिवाशांमधून केली जातीय. चंद्रशेखर भुयार , बदलापूर
2
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 18, 2025 09:34:50
Jalna, Maharashtra: FEED NAME | 1809ZT_JALNA_JARANGE(2 FILES) जालना | मनोज जरांगे byte pointers कोणी काय म्हणणं मांडावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे... आम्ही फक्त गोरगरिबांसाठी लढतो, हे अंतिम सत्य आहे... गरिबांसाठी किती काम करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो... अनेक जणं जळतात, अनेकांचे पोट दुखतं... कोणी मनानेच स्वतःला हुशार समजतं, अभ्यासक समजतं... जो समाजाच्या विरोधात जातो त्याला समाज बघून घेतो... *ऑन अमित शहा पोलीस विभाग आदेश* मला ते काही माहिती नाही... काहीही करा, ज्याला काही डर नाही, जे स्वच्छ आहेत त्याला काय भीती आहे? *ऑन कुणबी प्रमाणपत्र तपासणी* आता कुणबी प्रमाणपत्राची तपासणी चालू केलीय... 3/4 वाजेपर्यंत सगळे बांधव येऊन जातील... कोणबी प्रमाणपत्राबाबत मी उद्या बोलले... मी आज 2/3 वाजता मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याशी बोलेल... *ऑन हायकोर्ट सुनावणी* सरकारची जबाबदारी आहे, सरकारने जीआर काढला आहे, सरकारने जीआरच्या बाजूने वकिलांची, महाधिवक्तांची मोठी फौज उभी करावी... आम्ही आमची जबाबदारी पार पडली, आता सरकार त्याचं काम करेल... आम्ही जीआरचे रक्षण करणार, आम्ही लढणार आणि मराठ्यांना आरक्षण देणार... *ऑन दिल्ली दौरा* दिल्लीला आमची मागणी किंवा मोर्चा असं काहीही नाही... छत्रपती शिवाजी महाराजांनी अटकेपार झेंडा लावले, तेव्हा आमचे भाऊ विखुरले गेले... मराठा समाज दिऊदमन तिकडे बेटापर्यंत विखुरला गेला आहे... आमची भावाभावांची भेट झाली पाहिजे, आम्हाला एकमेकांना भेटून मिठी मारायची आहे... 27 / 28 करोड मराठा आहे या देशात... दिल्लीत मराठ्यांचे अधिवेशन होणार यात देशाबाहेरील मराठी पण एकत्र येतील... त्यादिवशी आम्ही मराठ्यांशी सभा घेणार, त्यादिवशी मराठा एकत्र येणार... आम्ही लवकरच दिल्लीतील मराठा अधिवेशनाची तारीख जाहीर करणार... आम्ही देशभर माणुसकीची आणि आपुलकीची नाते जोडणार आहोत... देशातील मराठा एकदिवस दिल्लीत एकदिवस एकत्र दिसणार... मराठी दिल्लीत एकत्रित जमल्यावर जगाच्या पाठीवर पहिली शक्ती अशी एकवटणार जी सर्वांचेच डोळे पांढरे करणारी असणार... अडाणी सरकार राहिला तर आपण सगळ्यांच्या मागे राहू, बाकी सगळे पुढे जातील... आता योग वेगळा आहे आपण प्रवाह पणे बदलायचे... मी देशातला मराठा एकत्र आणणार... Byte मनोज जरांगे पाटील
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Sept 18, 2025 09:33:06
Nanded, Maharashtra:Satish Mohite Slug - Ned_Banjara Feed on - 2C --------------------------- Anchor - बंजारा समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यातील किनवट मध्ये मोर्चा काढण्यात आला. मोठ्या संख्येने या मोर्चात बंजारा बांधव सहभागी झाले आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू झाले. याच हैदराबाद गॅझेट मध्ये बंजारा समाज हा आदिवासी प्रवर्गात असल्याच्या नोंदी आहेत. त्यामुळे आता बंजारा समाजाला अनुसूचित जमाती मध्ये समाविष्ट करावे या मागणीसाठी किनवट तालुक्यात महामोर्चा काढण्यात आला. किनवट हा तालुका आदिवासी आणि बंजारा बहुल असलेला तालुका आहे. मोठ्या संख्येने मोर्चात बंजारा बांधव सामील झाले होते. मुळात बंजारा समाज हा तांड्यावर राहणरा आदिवासी समाज आहे. मागणी मान्य झाली नाही तर मुंबईत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. Byte - आंदोलक Byte - आंदोलक ----------------
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 18, 2025 09:32:38
Parbhani, Maharashtra: अँकर- हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील कुंडकर पिंपरी येथील रमाई घरकुल योजना आणि पंतप्रधान आवास योजने अंतर्गत 167 घरांची मंजुरी मिळाली होती. यामध्ये सर्व घरकुल लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळाला. मात्र त्यानंतर दुसरा हप्ता मिळालाच नसल्याने घरकुल लाभार्थ्यांनी गटविकास अधिकारी यांना वेळोवेळी निवेदन देऊन म दुसरा हप्ता देण्याची मागणी केली. पण बीडीओने याकडे दुर्लक्ष केले. पण दुसरा हप्ता टाकला जात नसल्याने आक्रमक झालेल्या घरकुल लाभार्थ्यांनी औंढा नागनाथ पंचायत समितीमध्ये आज गुराढोरासह आंदोलन करीत, तात्काळ घरकुलचा हप्ता देण्याची मागणी केली... बाईट - अनिल कुंडकर बाईट- विकास कान्हे
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 18, 2025 09:31:30
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : राहुल गांधींना काही काम धंदा राहिलेला नाही - चंद्रकांत पाटील - ऑन राहुल गांधी : - त्यांना काही कामं धंदा राहिलेला नाही. त्यांना रोज काहीतरी बोलायला पाहिजे. - कारण ते लोकसभेचा विरोधी पक्षनेता आहे. काँग्रेसचा चेहरा आहे. - मग ते सरळ बोलले की तुम्ही छापणार नाही, दाखवणार नाही. - कारण इतक्या वेळा त्यांनी मांडणी करून ते एकही गोष्ट ते प्रूव्ह करू शकले नाहीत. *- लोकसभेला तुम्हाला महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात चांगल्या जागा मिळाल्या मग तिथे तुम्ही मत चोरी केली का?* *- जेव्हा रिझल्ट तुमच्या बाजूने लागतात तेव्हा ईव्हीएम चांगलं. जेव्हा निकाल तुमच्या विरोधात लागतात तेव्हा ईव्हीएम वाईट. - हे न कळणे इतके माणसं वेडी राहिली नाहीत. - राहुल गांधींनी सुप्रीम कोर्टात जावं. निवडणूक आयोगाने त्यांच्या पुराव्याची दखल घेतली नसेल. - तर त्यांना सुप्रीम कोर्टात जाता येते. त्यांनीही दखल नाही घेतली तर पुन्हा डिव्हीजन मध्ये जाता येते. - त्यामुळे त्यांनी कोर्टात जावे रोज उठून इलेक्ट्रॉनिक मीडियाचा स्पेस खाऊ नका. Byte : चंद्रकांत पाटील (उच्च व तंत्र शिक्षण मंत्री)
0
comment0
Report
Advertisement
Back to top