Yavatmal
यवतमाळ पोलिसांची मॉकड्रिल, युवकाच्या डोळ्याला दुखापत
Chinchbardi, Maharashtra:यवतमाळच्या शारदा चौकात पोलिसांनी केलेल्या मॉक ड्रिलमध्ये एक युवक जखमी झाला आहे. प्रात्यक्षिकात पोलिसांनी टायर पेटवून, स्टेन ग्रेनेड फोडले, ज्यामुळे ग्रेनेडचा तुकडा शाहरुख अलीच्या डोळ्याला लागला. त्याला जिल्हा व खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, पण गंभीर जखमेच्या कारणाने नागपूरला हलवण्यात आले. शारदा चौक हा अत्यंत वर्दळीचा भाग असून, पोलिसांनी बघ्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
अहिल्यानगर विधान परिषद सीट बिनविरोध, भाजपा प्रत्याशी प्राजक्त तनपुरे मैदान में
Ahilyanagar, Maharashtra:राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे... अहिल्यानगरमध्ये सध्या महायुतीचं पारडे जड असल्याचे पाहायला मिळत आहे... विधान परिषदेसाठी भाजपकडून प्राजक्त तनपुरे हे रिंगणात आहेत तर त्यांच्या विरोधात रिंगणात असलेले सर्वच उमेदवार अपक्ष आहेत...दरम्यान उद्या अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे...उद्या अहिल्यानगरची विधान परिषदेची जागा ही बिनविरोध होईल असा विश्वास राष्ट्रवादी AP चे आमदार संग्राम जगताप आणि शिवसेना नगरसेवकांनी केला आहे0
0
Report
वाशीम में अवैध दारू के खिलाफ पुलिस ने बड़ी कार्रवाई की
Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यात अवैध दारू व्यवसाया विरोधात पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे.मालेगाव,वाशीम शहर आणि वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्यांच्या हद्दीत करण्यात आलेल्या संयुक्त कारवाईत गावठी हातभट्टी दारू विक्री, मोहफुल सडवा साठवणूक तसेच देशी-विदेशी दारूची अवैध विक्री आणि वाहतूक करणाऱ्या १२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.या कारवाईदरम्यान पोलिसांनी तब्बल ३ लाख ५५ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.0
0
Report
चंद्रपूर जिल्हा परिषद कार्यालय के सामने ठेका कर्मचारियों का धरना, वेतन देरी पर बड़ा आंदोलन
Chandrapur, Maharashtra:पंचायत समिति स्तरावरील गट संसाधन केंद्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू, चंद्रपूर जिल्हा परिषद कार्यालयाच्या समोरील ठिय्या. पंचायत समिती स्तरावरील गट संसाधन केंद्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. चंद्रपूर जिल्हा परिषद मुख्यालयापुढे या आंदोलक कर्मचाऱ्यांनी ठिय्या मांडला. संपूर्ण राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे डिसेंबर पासून आजवरचे मानधन थकीत आहे. सामान्य कुटुंबातून आलेल्या या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना दैनंदिन खर्च भागवणे अवघड झाले आहे. नवा शैक्षणिक हंगाम सुरुवात होत असताना त्यांच्या पाल्यांपुढे फी कशी भरावी ही मोठी समस्या उभी ठाकली आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील गटसंसाधन केंद्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना तातडीने मानधन वितरित करण्याची मागणी पुढे रेटण्यात आली असून मागण्या मान्य न झाल्यास jalgaon जिल्ह्याचा मंत्र्यांच्या घरापुढे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय.0
0
Report
Advertisement
सोलापुर के सलगर वस्ती में 118 पेड़ काटने पर मालिकों के खिलाफ कारवाई
Solapur, Maharashtra:सोलापुर के सलगर वस्ती भाग में हुए 118 पेड़ काटने के मामले में मालिकों के नाम सामने आये। महापालिका आयुक्त सचिन ओम्बासे घटनास्थल पर पहुंचे और निरीक्षण किया। मालिकों में राजेंद्र हजारे, शिवानंद पाटील, अंकित पाटील और आशा हजारे के खिलाफ आवश्यक कार्रवाई की जाएगी। संबंधित अवैध वृक्षतोड़ विरोधी धाराओं के तहत महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाड़ांचे संरक्षण, जतन अधिनियम 19 तथा विरासत वृक्षतोड़ के मामलों में दंडात्मक एवं फौजदारी कार्रवाई की जाएगी। इससे पहले पेड़ काटने वाले ठेकेदार और टेम्पो चालक के खिलाफ भी केस दर्ज किया गया था, लेकिन अब जागा मालिकों पर कार्रवाई की दिशा में कदम उठाये जाएंगे। महापालिका आयुक्त ने घटनास्थल की गहन जाँच के आदेश दिए हैं।0
0
Report
यवतमाळ सीट पर साहेबराव कांबळे ने दुष्यंत चतुर्वेदी पर तीखा हमला
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधान परिषद निवडणुकासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या महाविकास आघाडीचे उमेदवार साहेबराव कांबळे यांनी महायुतीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. माहित नाही पुन्हा एकदा बाहेरचा उमेदवार लादला आहे, या अगोदरही आमदार असताना चतुर्वेदी यांचे यवतमाळ करांना दर्शन झाले नाही, पैसा वाटून निवडून येणे एवढाच त्यांचा धंदा आहे. शिवाय महायुतीत कुणाचा पायपोस कुणाला अशी परिस्थिती असल्याची टीका साहेबराव कांबळे यांनी केली. नगरसेवक आता सुज्ञ आहेत त्यामुळे पैशाच्या जोरावर निवडणूक लढणाऱ्या बाहेरच्या उमेदवाराला घरचा रस्ता दाखवतील असेही साहेबराव कांबळे म्हणाले.0
0
Report
अनुऊर्जा प्रकल्प पर कोकण में सरकार-विरोधी नेताओं के बीच तीखी बहस
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी: अनुऊर्जा प्रकल्प पर कोकण में राजनीतिक माहौल गर्म है। उद्योगमंत्री उदय सामंत और शिवसेना (ठाकरे गट) नेते आमदार भास्कर जाधव के बीच इस मुद्दे पर तकरार है। मंत्री उदय सामंत के अनुसार प्रकल्प अभी प्राथमिक चरण में भी नहीं है—भूसंपादन, नोटिफिकेशन कुछ भी नहीं है—फिर विरोधी अफवाह फैलाकर टीका कर रहे हैं। हमें एक साथ बैठकर ठोस निर्णय लेने की आवश्यकता है। भास्कर जाधव ने कहा: प्रकल्पों की घोषणा मुख्यमंत्री ने ही की; जनता अज्ञानी क्यों माने? अभी मुख्यमंत्री ने कोकण किनारपट्टी के प्रकल्पों की अधिकृत घोषणा की है। ऐसे में कुछ नहीं कहने से मंत्रियों की अज्ञानता दिखती है。0
0
Report
Advertisement
महायुती में समन्वयक बनने का दावा, दराडे की उम्मीदवारता स्पष्ट
Nashik, Maharashtra:नाशिक : उदय सामंत पत्रकार परिषद महायुती में ही निवडणूक लढविण्यात ठरलेले आहे भाजप आणि काही राष्ट्रवादीच्या इच्छुक यांनी देखील फॉर्म भरलेले आहेत मंत्री गिरीश महाजन हे देखील मुंबईत त्यांना थांबविण्यासाठी प्रयत्न करत आहेत महायुती विरोधात ज्या ठिकाणी गैर समाजातून फॉर्म भरलेले आहेत तिथे नेत्यांच्या माध्यमातून ते फॉर्म मागे घेण्याचे ठरवलेले आहे मुख्यमंत्री यांनी देखील तशा सूचना दिल्या आहेत ऑन गोकुळ गीते दोघे बंधूंच्या बाबतीत गिरीश भाऊ पुढाकार घेत आहे महाजन साहेब यांच्यावर आमचा विश्वास आहे गिरीश महाजन हे त्यांना समन्वयातून सांगतील यामुळे नरेंद्र दराडे यांचा विजय होईल आमचा सगळ्यांचा गिरीश महाजन यांच्यावर विश्वास आहे ते यातून मार्ग काढतील भाजपच्या उमेदवारांना काय शब्द द्यायचा ते त्यांच्या पदाधिकारी निर्णय घेतील आमच्या तिन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे समन्वयातून ही निवडणूक लढविण्याचे सर्वांनी ठरवलेले आहे आमचे कुठलेही नेते नाराज नाहिये सुहास कांदे देखील नाराज नाही त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे गीते बंधूंचा निर्णय गिरीश महाजन सोडवतील असा विश्वास आहे पक्षाच्या प्रमुखांनी आदेश दिला आणि दराडे यांनी उमेदवारी दिली गणेश गीते यांची भेट मी घेईल ते काल पासून मुंबईला आहेत गिरीश महाजन हे मुख्यमंत्री यांच्या कडे गणेश गीते यांना घेऊन गेले आहेत ही माझी माहिती आहे ऑन ठाकरे गट उमेदवार शिंदे साहेब यांच्यावर टीका करण्यात संजय राऊत यांची पत्रकार परिषद होत आहे शिवसेनेची भाजप आणि राष्ट्रवादीची मते एकत्र केली तर आमचा विजय निश्चित आहे ऑन भुजबळ राजकारण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे आहेत माझ्या पक्षाच्या उमेदवारासाठी मला भुजबळ यांच्याकडे जावे लागले तर मी जाईल अशी भूमिका सुहास कांदे यांनी देखील घेतली आहे यामुळे सगळे महायुतीतील नेते या निवडणुकीसाठी एकत्र येणार आहे ऑन पदाधिकारीं खदखद शिवसेना म्हणून काम करताना पक्ष प्रमुखांचा आदेश आम्ही मानतो जो सगळ्यांना संदेश दिला जाईल तो पाळला जाईल महायुतीच्या समन्वयासाठी समन्वय समिती आहे आम्ही त्यात चर्चा करून मार्ग काढत असतो गिरीश महाजन हे समन्वय समिती मध्ये आहेत ते महायुतीचा उमेदवार आणण्यासाठी प्रयत्न करतील गिरीश महाजन हे सकारात्मक पाऊल टाकतील ऑन माविआ उमेदवार घोडेबाजार म्हणतात मग सगळीकडे फॉर्म त्यांनी मागे घेतले पाहिजे काही लोकांनी आम्हाला निमंत्रण दिले आम्हाला मातोश्री वर जायची गरज नाही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारी आमची शिवसेना आहे आता झालेल्या निवडणुका मध्ये आमचे नगरसेवक नगराध्यक्ष अनेक ठिकाणी आहेत काही लोकांचा वेगळा वातावरण करण्याचा प्रयत्न राहतो शिंदे साहेबाना लोकांनी आशीर्वाद दिलेला आहे आम्हाला गरज नाही आम्हाला पश्चात्ताप झाला आहे हे त्यांना कसे कळेल पत्रकार परिषद मुळे त्यांच्या अनेक ठिकाणी सत्ता गेलेली आहे निवडणुका मध्ये हरलेले आहे पश्चातापाच्या गोष्टी आम्हाला कोणी सांगूच नये आमच्यात कोणी नाराज नाही दराडे हे मोठ्या मताधिक्याने निवडून येईल ऑन दराडे नाराजी पेक्षा आपला नेता शब्द पाळणारा नेता आहे संस्था बद्दल आम्ही नंतर चर्चा करतो साहेबांनी शब्द दिलेला होता आणि त्यांनी तो पाळला आहे सुहास कांदे अशी व्यक्ती आहे त्यांनी कधीच काही मागितलेले नाही आम्ही अनेक वर्षांपासून एकत्र काम करतो परखड मत व्यक्त करतात पण आदेश पाळतात ऑन पालकमंत्री रायगड जिल्ह्यात गोगावले हेच पालकमंत्री व्हावे ही आमची भूमिका आहे मुख्यमंत्री यांना आम्ही या संदर्भात सांगितलेले आहे ते सकारात्मक निर्णय घेतील आम्ही मैदानात जाऊन जिंकणारे आहोत गणेश गीते यांना म्हणून आम्ही विनंती करतो आहे उगाचच उमेदवारावर काही आरोप करून गैरसमज निर्माण करतात काही लोक करतात गिरीश महाजन, छगन भुजबळ, दादा भुसे सगळे या प्रक्रियेत दिसतील तुम्ही काही काळजी करू नका पालकमंत्री पदाचा अधिकारी तीन नेत्यांना आहे ते योग्य निर्णय घेतील विधान परिषदेच्या बाबतीत ज्यांनी निमंत्रण दिलं आहे त्यांना सांगतो ज्यांना पश्चात्ताप झाला आहे ते आमच्या सोबत आलेले आहेत ऑन पश्चिम बंगाल पश्चिम बंगालचा निर्णय आला तो nda बाजूने आला अमित शहा साहेबांची मेहनत होती आता त्यातील लोक का बाहेर पडले ते माहित नाही ऑन गिरीश कुलकर्णी एवढे प्रश्न विचारले त्यात अरेरावी आली का व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यांना त्याचे मत मांडायचा अधिकार आहे0
0
Report
बुलढाणा में पानी किल्लत पर महिलाएं MJP कार्यालय पहुंचकर उग्र आंदोलन
Buldhana, Maharashtra:ऐन उन्हाळ्याच्या तीव्र झळा बसत असतानाच बुलढाण्यात पाणी प्रश्न चांगलाच पेटला आहे. नवीन पाईपलाईन टाकण्याच्या नादात ठेकेदाराने जुनी पाईपलाईन फोडल्यामुळे नागरिकांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. यामुळे संतप्त झालेल्या माळ विहीर आणि वृंदावन नगरमधील महिलांनी थेट महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात धाव घेत आक्रमक ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. बुलढाणा शहराला लागूनच असलेल्या माळ विहीर आणि वृंदावन नगर परिसरात सध्या पाण्यासाठी तीव्र हाहाकार माजला आहे. प्रशासनाच्या वतीने या भागात नवीन पाईपलाईनचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, संबंधित ठेकेदाराच्या ढिसाळ आणि बेजबाबदार कारभारामुळे नवीन पाईपलाईन बनवण्याच्या नादात जुनी सुरू असलेली पाईपलाईनच फोडून टाकण्यात आली. परिणामी, ऐन कडक उन्हाळ्यात संपूर्ण परिसर पाण्यासाठी थेंब-थेंब मोताद झाला असल्यामुळे, महिलांना पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करावी लागत आहे. ठेकेदाराच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या महिलांचा संयम अखेर सुटला आणि त्यांनी थेट महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP) कार्यालय गाठले.0
0
Report
अमोल मिटकरी ने महायुती में भाई-भाई और अर्थखाते के मुद्दे पर खूब तंज किए
Akola, Maharashtra:महायुतीमधील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांच्या विधानाचा समाचार घेताना राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी महायुतीमध्ये कोण लहान आणि कोण मोठं याला जितकं महत्त्व आहे, तितकंच संख्याबळालाही असतं. संख्याबळानुसार निश्चितच आम्ही लहान भाऊ आहोत, यात दुमत नाही. पण भाऊ मोठा की लहान यामध्ये वैचारिक प्रगल्भता आणि विचारधारा या गोष्टीही महत्त्वाच्या असतात. लहान भाऊ सुद्धा घरामध्ये तितकाच महत्त्वाचा असतो जितका मोठा भाऊ असतो. अब्दुल सत्तार हे राज्याचे माजी मंत्री असूनही पुत्रप्रेमापोटी अशा पद्धतीची विधाने करत आहेत, जी महायुती धर्माला पटणारी नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला. २०२९ च्या विधानसभा निवडणुकीला अजून वेळ असून, तेव्हा आम्ही बरोबरीचे भाऊ ठरतो की मोठे भाऊ, हे सिद्ध करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अजित दादा महायुतीत आले तेव्हा ते उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. सध्या सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री आहेत, मात्र अर्थखात्याबाबत मुख्यमंत्री यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा अर्थखात्यावर अधिकार असतानाही हे खाते अजूनही भारतीय जनता पक्षाकडेच ठेवण्यात आले आहे. ही मिळणारी वागणूक अत्यंत वेदनादायी आहे, अशा शब्दांत मिटकरींनी आपली खंत बोलून दाखवली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जे अर्थखाते होते, ते लवकरात लवकर पक्षाला परत देण्यात यावे आणि महायुती स्थापन करताना दिलेला शब्द नेत्यांनी पाळावा, अशी आग्रही मागणी मिटकरी यांनी केली आहे.0
0
Report
Advertisement
किरकोळ पारिवारिक विवाद में बेटे ने पिता की हत्या, आरोपी गिरफ्तार
Shirdi, Maharashtra:किरकोळ कौटुंबिक वादातून मुलाने डोक्यात टिकाव टाकून बापाची हत्या केल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगर जिह्यात घडली आहे.. पोलिसांनी आरोपी मुलास ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. खंडाळा गावात मुलानेच जन्मदात्या बापाची हत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.. किरकोळ कौटुंबिक वादाचा राग मनात धरून 25 वर्षीय प्रणय ढोकचौळे याने, घरात झोपलेल्या 55 वर्षीय सचिन प्रभाकर ढोकचौळे यांच्या डोक्यात टिकाव टाकला.. डोक्यात जोरदार प्रहार झाल्याने सचिन ढोकचौळे यांचा मृत्यू झालाय.. माहिती मिळताच श्रीरामपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले.. पोलिसांनी तत्काळ आरोपी मुलगा प्रणय ढोकचौळे याला ताब्यात घेत, त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे..0
0
Report
नांदेड विधान परिषद की जंग तेज: दो नेताओं के बेटों ने दाखिल किए पर्चे
Nanded-Waghala, Maharashtra:Anchor - आमदारांच्या सुपुत्राने आणि खासदाराच्या सुपुत्राने नांदेड विधान परिषदेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचे चित्र आहे. उद्या अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे हे दोन्ही राजपुत्र उमेदवारी मागे घेणार की नाही याबाबत जोरदार चर्चा रंगलीये. Vo - नांदेड विधान परिषदेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत होणार असे दिसत असले तरी आमदार आणि खासदाराच्या सुपुत्रानी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने रंगत वाढलीये. राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे सुपुत्र प्रवीण पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तर शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे सुपुत्र कृष्णा आष्टीकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. या दोघांनीही 3 तारखेच्या दुपारपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेतले नव्हते. पक्षाकडून उमेदवारी दाखल केल्यास इतर मते मिळणे अवघड गेले असते त्यामुळे अपक्ष उमेदवारी दाखल केली असून आपल्याकडे निवडून येण्यासाठीचे संख्याबळ असल्याचे कृष्णा पाटील आष्टीकर यांनी सांगितले. आपला विजय होण्याचा दावाही त्यांनी केला. प्रवीण पाटील चिखलीकर मात्र नॉट रिचेबल आहेत. त्यांची प्रतिक्रिया मात्र मिळू शकली नाही. Vo - शिवसेना युबीटी तर्फे ज्योतिबा खराटे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केलीये. मात्र जागा नेमकी कोणी लढायची याचा निर्णय झाला नसून पक्ष आदेश देईल त्याप्रमाणे महाविकास आघाडीचा एकाच उमेदवार राहील असे खराटे म्हणाले. तर काँग्रेसतर्फे रामदास पाटील सुमठाणकर यांना पक्षाने ए बी फॉर्म दिलाय. पण काँग्रेसचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनीही उमेदवारी भरलीये. जवळगावकर उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर एकनाथ शिंदे आदेश देतील त्याप्रमाणे पाठींबा दिला जाईल अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी दिली. Vo - आ. हेमंत पाटील Vo - ज्योतिबा खराटे - शिवसेना युबीटी जिल्हाप्रमुख (भगवा शर्ट, चष्मा) Vo - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नेहमीच अशोक चव्हाण यांच्याविरोधात थेट भूमिका घेतलीये. त्यांच्या सुपुत्र प्रवीण पाटील अपक्ष उमेदवारी अद्याप कायम ठेवलीये. त्यामुळे चिखलीकर काय भूमिका घेतात याबाबत चर्चा रंगलीये तर दुसरीकडे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या सुपुत्र कृष्णा पाटील यांचाही अर्ज अद्याप कायम आहे. त्यामुळे उद्या he दोन्ही आघाड्यांमध्ये बिघाडी होईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.0
0
Report
उल्हासनगर में दिन के उजाले मोटरसाइकिल चोरी: CCTV में कैद
Ambernath, Maharashtra:उल्हासनगरात दिवसाढवळ्या मोटरसायकल चोरीला. कॅम्प ५ ओटी सेक्शन मेट्रो बार येथील प्रकार सीसीटीव्हीत कैद. उल्हासनगर कॅम्प नंबर ५ च्या ओटी सेक्शन मेट्रो बार येथे दिवसाढवळ्या मोटरसायकल चोरीला गेल्याची घटना घडली आहे, ही संपूर्ण चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय, mh 05 cd 7675 असं मोटारसायकलचं नंबर असून आता ह्या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात अली असून पोलीस अधिक तपास करत आहेत, दरम्यान उल्हासनगर शहरात काही दिवसांपासून चोरीच्या घटनेत वाढ झाली असून नागरिकांमध्ये भीती निर्माण झालीय, पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त घालावी अशी मागणी व्यापारी करत आहेत0
0
Report
Advertisement
रत्नागिरी में शिंदे समर्थक की बेटी ने कोकण विधान परिषद के लिए निर्दलीय नामांकन कराया
Ratnagiri, Maharashtra:रण्नागिरी.. विकास गोगावले रत्नागिरी जिल्हा अधिकारी कार्यालयात दाखल .. जुईली दळवी यांचा उमेदवारी अर्ज पाठी घेण्यासाठी.. महेंद्र दळवी यांची कन्या जुईली दळवी यांनी बंडखोरी करून कोकण विधान परिषद निवडणुकी मध्ये उमेदवारी अर्ज भरला होता.. अर्ज पाठी घेण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे.. महेंद्र दळवी हे अलिबागचे शिंदे शिवसेनेचे आमदार आहेत त्यांच्या मुलीला पक्षातून त्यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांच्या कन्येने अपक्ष अर्ज दाखल केला आहे..0
0
Report
मालेगांव में प्रमुखाध्यापक की मौत: 70 फुट गहरी विहीर में लाश मिलने से हड़कंप
Nashik, Maharashtra:नाशिक के मालेगाव में मुंबई-आग्रा महामार्ग पर स्थित हॉटेल 'शिवापंजाब' के पास एक अत्यंत धक्कादायक घटना सामने आई है. पिछले दो दिनों से लापता शशिकांत अहिरे, 57 वर्ष के मुख्याध्यापक, का शव 70 फुट गहरी पानी से भरी विहीर में पाया गया है. प्रथमदर्शनी ऐसे लगता है कि उन्होंने विहीर में कूदकर आत्महत्या की होगी. इस घटना से मालेगाव क्षेत्र में खलबल मच गई है. अहिरे वाके क्षेत्र की प्राथमिक शाळा में मुख्याध्यापक थे. उनके परिवार सोयगांव नववासahat में रहते हैं. लापता होने के दो दिन बाद उनकी बाइक highway पर near विहीर मिली, जिसके बाद अग्निशमन दल को बुलाया गया. अग्निशमन कर्मी शकील तैराकी ने लगभग एक घंटे प्रयास कर शव को बाहर निकाला. शवविच्छेदन के बाद अंत्यसंस्कार सोयगांव स्मशानभूमि में किया गया.0
0
Report
TCS धर्मांतरण केस में दानिश शेख के परिवार ने आसिफ शेख से संपर्क किया
Nashik, Maharashtra:बिग ब्रेकिंग | मालेगांव (नासिक) | विशाल मोरे नासिक के TCS निदा खान प्रकरण में नया मोड़ TCS प्रकरण के संदिग्ध आरोपी दानिश शेख के परिवार ने मालेगांव के पूर्व विधायक आसिफ शेख से संपर्क किया। इस संपर्क के बाद मालेगांव में राजनीतिक और सामाजिक स्तर पर चर्चाओं का दौर शुरू हो गया है। आरोप है कि पूर्व विधायक आसिफ शेख की ओर से दानिश शेख को कानूनी सहायता उपलब्ध कराई गई है। नासिक के चर्चित TCS धर्मांतरण प्रकरण में एक नया घटनाक्रम सामने आया है। मामले के संदिग्ध आरोपी दानिश शेख के परिवार ने मालेगांव के पूर्व विधायक आसिफ शेख से संपर्क किया। इसके बाद मालेगांव से दानिश शेख के पक्ष में वकील नियुक्त किए जाने का दावा अधिवक्ता फैज़ी ने किया है। कुल मिलाकर, TCS धर्मांतरण प्रकरण में मालेगांव और मलेशिया कनेक्शन की चर्चाओं के बीच अब दानिश शेख के परिवार द्वारा पूर्व विधायक आसिफ शेख से संपर्क किए जाने के कारण एक नया विवाद खड़ा होने की संभावना जताई जा रही है। मामले की जांच आगे बढ़ने के साथ कई और महत्वपूर्ण तथ्य सामने आ सकते हैं।0
0
Report
Advertisement
