icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

रोहित पवार के अन्नत्याग आंदोलन पर सदाभाऊ खोत की तीखी टिप्पणी

Sangli, Maharashtra:रोहित पवार के अन्नत्याग आंदोलन पर सदाभाऊ खोत की तीखी टिप्पणी. संपूर्ण शेतकरी कर्जमाफी करावी, या मागणीसाठी पंढरपूरमध्ये आमदार रोहित पवाराकडून आंदोलन सुरू करण्यात आले आहे, यावरून आमदार सदाभाऊ खोत यांनी रोहित पवारांवर टीका करत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आता नवीन भिडू आलाय याचा स्वागत आहे. पण त्याआधी राज्याचे खाजगी साखर कारखाने सहकारी करण्याची मागणी रोहित पवारांनी करावी, शेतकऱ्यांच्या FRP देण्याची मागणी करावी, आणि महाराष्ट्रातील जिल्हा बँक, सूतगिरण्या, दूध संघ कुणी खाऊन टाकल्या, हे पण रोहित पवारांनी सांगावं, असा टोला देखील आमदार सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे, ते सांगलीमध्ये बोलत होते.
0
0
Report

सोलापुर के बार्शी तालुक्यात स्कूल के प्राचार्य समेत परिवार ने सामूहिक आत्महत्या

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : सोलापूरच्या बार्शी तालुक्यात मुख्याध्यापकासह कुटुंबाची सामूहिक आत्महत्या - सोलापूरच्या बार्शी तालुक्यात मुख्याध्यापकासह कुटुंबाची सामूहिक आत्महत्या - मुख्याध्यापकाने दोन मुले, पत्नीला संपवून स्वतः केली आत्महत्या - शेअर मार्केटमध्ये कोट्यवधीचे नुकसान झाल्याने उचलले टोकाचे पाऊल - मुख्याध्यापक योगेश पाटील, पत्नी माधुरी, मुले अथर्व आणि शिवांश अशी मृतांची नावे आहेत - बार्शी तालुक्यातील हत्तीज गावातील धक्कादायक घटना - योगेश पाटील हे नंदुरबार येथे जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते - मात्र शेअर मार्केट मध्ये सातत्याने नुकसान होत गेल्याने त्यांना 1 कोटी 80 लाख रुपये कर्ज झाले. - या कर्जाच्या विवंचनेतूनच त्यांनी संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या केली - घटनास्थळी पोलिसांना 22 पानांची सुसाईड नोट मिळाली आहे - या घटनेनंतर संपूर्ण बार्शी तालुक्यावर शोककळा पसरली आहे
0
0
Report
Advertisement

महाड़ में पानी संकट: मंत्री गोगावले की मदद से हर दिन 90 टैंकर पानी पहुंच रहा

Chendhare, Maharashtra:महाड़ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कोथुर्डे आणि कुर्ला धरणाच्या पाण्याने तळ गाठला असून महाडकरांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तहानलेल्‍या महाडकरांच्या मदतीला मंत्री भरत गोगावले धावले आहेत. गोगावले यांच्या माध्यमातून नडगाव गावाजवळील डोंगरात असलेल्या तलावातून हा पाणीपुरवठा केला जातोय. मागील 6 दिवसांपासून तब्बल 12 टँकरांच्या सहाय्याने या पाणी पुरवठ्याची व्यवस्था सुरु आहे; दररोज 90 टँकर पाणी महाड शहराला पुरवले जात आहे. भविष्यात नडगाव डोह आरक्षित करून महाड़चा पाणी प्रश्न मार्गी लावणार असल्याचं गोगावले यांनी सांगितलं.
0
0
Report

सांगली में माथाडी नेता के घर गोलीकांड, हमालों ने व्यापार बंद किया

Sangli, Maharashtra:माथाडी कामगार नेत्यांच्या नातूवरील गोळीबार प्रकरणी हमालांचे काम बंद आंदोलन, कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहार बंद पाळून निषेध.. अँकर - सांगलीतील माथाडी नेते बाळासाहेब बंडगर यांच्या घरात घुसून 14 वर्षीय नातूवर गोळ्या झाडून ठार करण्यात आल्याचा धकाधक प्रकार आहे. या घटनेचे निषेधार्थ समितीतील हमाल बांधवांच्याकडून काम बंद आंदोलन करण्यात आले आहे. तर सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. हमाल बांधवांसह व्यापाऱ्यांनी हा बंद मध्ये सहभागी होत खुनाच्या घटनेचा निषेध नोंदवला आहे. हमाल व्यावसायिकांचा वाद व खनिज न दिल्याच्या वादातून संशयित निलेश गडदे व त्याच्या साथीदारांनी बंडगर यांच्या घरामध्ये घुसून गोळीबार करत बंडगर यांच्या 14 वर्षे नातूवर गोळ्या झाडून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
0
0
Report

कल्याण डोंबिवली महापालिका के विरोध में नागरिकों का मोर्चा; नोटिस रद्द करो

Kalyan, Maharashtra:कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर नागरिकांचा मोर्चा रस्त्यात बाधित होणाऱ्या नागरिकांचा भर उन्हात आंदोलन मात्र महापालिकेने इथल्या घर आणि दुकानांना अनधिकृत म्हणून नोटीस बजावली आहे. ती नोटीस रद्द करण्यात यावी आणि आमचं तिथेच पुनर्वसन करण्यात यावं या मागणीसाठी इथल्या रहिवाशांनी मोर्चा काढला. यावेळी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्यासोबत त्यांची बैठक झाली. यावेळी दोन हजाराच्या आसपास घर मालक आणि दुकानदार मोर्चामध्ये सहभागी झाले होते. जे विकासक आहेत त्यांनी आपली जबाबदारी निश्चित करावी, शिवाय आयुक्तांनी आमच्या मागण्या मान्य कराव्यात आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा इथल्या रहिवाशांनी घेतला.
0
0
Report
Advertisement

नांदेड के ग्रामीण अस्पताल में एम्बुलेंस लाइट से शव परीक्षण, जांच शुरू

Nanded-Waghala, Maharashtra:रुग्णवाहिकेच्या हेडलाईटच्या उजेडात चक्क शवविच्छेदन करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील ही घटना आहे. टेंभुर्णी येथील उबा पाटील वडजे नामक व्यक्तीचा विषारी औषध पिल्याने मृत्यू झाला होता. ग्रामीण रुग्णालयात या व्यक्तीचे सायंकाळी क्षविच्छेदन करण्यात येणार होते. मात्र शवविच्छेदन कक्षामध्ये वीज नव्हती. मात्र डॉक्टरांनी चक्क रुग्णवाहिकेचे हेडलाईट खोलीच्या दिशेकडे लावून शवविच्छेदन केले. या घटनेची माहिती पसरताच एकच खळबळ उडाली आहे. शवविच्छेदन करण्याची एवढी घाई का होती असा प्रश्न उपस्थित झालाय. दरम्यान शववीच्छेदन सुरु असताना अचानक वायर जळाल्याने विद्युत प्रवाह खंडित झाला. शववीच्छेदन पूर्ण करणे गरजेचे असल्याने रुग्णवाहिकेचे हेडलाईट सुरु करून शवविच्छेदन करण्यात आल्याचा खुलासा डॉक्टरनी केलाय अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिलीये. या प्रकाराची सत्यता तपासण्यासाठी त्रिसदYSय त्रीसदस्यीय समिती स्थापन करण्यात आलीये. यात काही त्रुटी आढळल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
0
0
Report
Advertisement

महायुती के ब्राह्मणकर बोले- 300 से अधिक मतों से जीत सुनिश्चित

Bhandara, Maharashtra:भंडारा-गोंदिया स्थानीय स्वराज्य संस्था मतदारसंघ की विधान परिषद चुनाव के पीछे राजनीतिक माहौल गरम है. महायुती के उम्मीदवार अविनाश ब्राह्मणकर ने कांग्रेस पर निशाना साधा है और कहा कि मैदान छोड़ना था तो फिर आवेदन दाखिल क्यों किया. साथ ही इस चुनाव में महायुती की जीत पक्की होने तथा 300 से अधिक मतों से जीतने का विश्वास व्यक्त किया गया है. 18 जून को भंडारा-गोंदिया स्थानीय स्वराज्य संस्था मतदारसंघ की विधान परिषद चुनाव होगा. इस चुनाव के लिए महायुती से भाजपा के अविनाश ब्राह्मणकर को उम्मीदवार बनाया गया है. महाविकास आघाडी से कांग्रेस के पूर्व विधायक दिलीप बनसोड को अधिकृत उम्मीदवार घोषित किया गया था. इसके अलावा कांग्रेस समर्थित उम्मीदवार के रूप में माजी विधायक गोपालदास अग्रवाल के पुत्र प्रफुल अग्रवाल ने भी उम्मीदवार पंजीकरण किया था. कांग्रेस के नरेश ईश्वरकर ने निर्वाचक के रूप में निर्दलीय उम्मीदवार के तौर पर चुनाव लड़ने का निर्णय लिया था. पर महायुती की संख्या बल के कारण कांग्रेस के अधिकृत उम्मीदवार दिलीप बनसोड ने नामांकन वापस ले लिया. उसके बाद प्रफुल अग्रवाल ने भी चुनाव से माघार ले ली. विपक्षी दलों की ED जांच के डर से उन्होंने चुनाव न लड़ने का निर्णय लिया. ऐसी स्थिति में कांग्रेस समर्थित निर्दलीय उम्मीदवार नरेश ईश्वरकर चुनाव मैदान में बने हैं. किन्तु मतदाताओं का रूझान महायुती की तरफ है और अविनाश ब्राह्मणकर ने जीत का भरोसा जताया है. बाइट - अविनाश ब्राह्मणकर (महायुती उम्मीदवार) VO - हालांकि कांग्रेस के अधिकृत उम्मीदवार दिलीप बनसोड और प्रफुल अग्रवाल ने माघार ली हो, लेकिन कांग्रेस ने नरेश ईश्वरकर को समर्थन दिया है. इस चुनाव में कांग्रेस के पूर्व प्रदेशाध्यक्ष विधायक नाना पाटोले की प्रतिष्ठा भी दांव पर लगी है. लोकसभा चुनाव में भाजपा के उम्मीदवार को पराजित कर कांग्रेस सांसद बनाने वाले नाना पाटोले अब विधान परिषद चुनाव में कांग्रेस समर्थित उम्मीदवार को जीत दिला सकेंगे, इसका राजनीतिक पचड़ विपक्षी गुटों की नजर है.
0
0
Report

कांग्रेस-राष्ट्रवादी के विलय पर सियासी घमासान, पवार-थोरात के सुर कड़े

Shirdi, Maharashtra:काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात बाईट पॉईंटर्स - ऑन राष्ट्रवादी विलीनीकरण - शरद पवारांच्या पक्षाची आणि काँग्रेसची विचारधारा एकच आहे... राज्यघटनेची, संतांची, पुरोगामी विचारधारा... आम्ही फक्त दोन ठिकाणी आहोत... प्रतिगामी विचारधारा पवारसाहेब स्विकारू शकत नाही... लोकशाही धोक्यात आहे.. अशा वेळी लोकशाहीवादी लोकांनी एकत्र आलं पाहीजे... काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतीक्रीया... ऑन छगन भुजबळ काँग्रेस मुख्यमंत्री ऑफर - छगन भुजबळ जेष्ठ नेते... बाकी मला माहित नाही... ऑन गणेश नाईक राजकारणात नालायक वक्तव्य - दोष प्रत्येकात असतात... मात्र त्याचे प्रमाण किती असावं हा प्रश्न... आता सरकारमध्ये आणि राजकारणात फक्त दोष दिसताहेत... पुर्वी दोष शोधावा लागायचा, आता चांगलं काय हे शोधण्याची वेळ आलीय... मंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यावर थोरातांची प्रतिक्रीया...
0
0
Report
Advertisement

74 गांव एमएमआरडीए झोन में शामिल, अलिबाग-करजत के विकास अधिकार मुंबई को

Chendhare, Maharashtra:रायगड जिल्ह्यातील ७४ गावांचा एमएमआरडीए झोन मध्ये समावेश करण्यात आला. आता अलिबाग तालुक्यातील २२ तर कर्जत तालुक्यातील ५२ गावे एमएमआरडीए क्षेत्रात समाविष्ट झाली असून, परिसर विकासाच्या नियोजनाचे सर्वाधिकार आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्रधिकरणाकडे जाणार आहेत. पण शासनाने घेतलेल्या निर्णयाबाबत नाराजी आहे. बांधकामांना मंजुरी देण्यासाठी स्थानिक पातळीवर यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे बांधकाम परवानगी मिळवण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन जोवर स्थानिक पातळीवर एमएमआरडीए ची स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित होत नाही तोवर जिल्हा प्रशासनाकडे बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार कायम ठेवण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्‍यात आली.
0
0
Report

येवला में पानी संकट: मानसून की देरी से 44 गांवों और 70 बस्तियों में टैंकर पानी पहुँचाते रहे

Yeola, Maharashtra:येवला तालुक्यात मान्सूनच्या पावसाने अद्याप दमदार हजेरी लावली नसल्याने उत्तर-पूर्व भागात पाणीटंचाईचं संकट अधिक गडद होताना दिसत आहे. अनेक गावांत नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असून प्रशासनावरही मोठा ताण निर्माण झाला आहे. सध्या येवला तालुक्यात 44 गावे आणि 70 वस्त्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून टँकरची संख्या 11 ने वाढवण्यात आली आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून हा पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मात्र पाऊस आणखी लांबल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
0
0
Report

चांदवड में पानी की पाइपलाइन फटने से हजारों लीटर पानी बर्बाद, आपूर्ति युद्धस्तर पर बहाल

Chandvad, Maharashtra:अँकर-नाशिकच्या चांदवड तालुक्यातील मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या सोग्रास जवळ चांदवड तालुक्याला पाणी पुरवठा करणाऱ्या 44 गाव पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले आहे, रस्त्याचे खोदकाम सुरू असताना ही पाईपलाईन फुटल्याचे सांगितले जात आहे, त्यामुळे पाईपलाईन दुरुस्ती करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे,मात्र ऐन उन्हाळ्याच्या दिवसात पाईप फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली असून,पाईपलाईन फुटल्याने काही काळा साठी पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top