icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

अकोला में QR कोड से 60 हजार की ठगी: सीसीटीवी से पहचान, गिरफ्तारी की मांग

Akola, Maharashtra:अकोला शहरात सायबर फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ग्राहक सेवा केंद्र चालकाला तब्बल 60 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. शिवनगर परिसरातील ग्राहक सेवा केंद्र चालक सुरेंद्र चोखट यांनी याप्रकरणी जुने शहर पोलीस ठाणे आणि सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार दोन युवक त्यांच्या ग्राहक सेवा केंद्रावर पैसे काढण्यासाठी आले होते. त्यांनी क्यूआर कोडद्वारे 60 हजार रुपये जमा केल्याचे दाखवून रोख रक्कम घेतली. दुसऱ्या दिवशी संबंधित रक्कम खात्यात जमा झाल्याचे दिसून आले. मात्र काही दिवसांनी पैसे पाठवणाऱ्या खातेदाराने सायबर तक्रार दाखल केल्याने ती रक्कम बँकेकडून होल्ड करण्यात आली. त्यामुळे सुरेंद्र चोखट यांचे 60 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणात संशयितांपैकी ऋषिकेश इंगळे याचे आधारकार्ड तसेच सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना उपलब्ध करून देण्यात आले असून संबंधितांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, याच पद्धतीने इतर ग्राहक सेवा केंद्र चालकांनाही फसविण्यात आल्याची माहिती समोर येत असून सायबर ठगांच्या या नव्या शक्कलीमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. सायबर पोलिसांनी तातडीने तपास करून आरोपींना अटक करावी, अशी मागणी होत आहे.
0
0
Report
Advertisement

राम शिंदे ने रोहिणी खडसे को धोंडे जेवण के महत्त्व की याद दिलाई

Ahilyanagar, Maharashtra:राम शिंदे यांनी अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म गाव असलेल्या चोंडी येथे पूर्ण गावातील लेखी आणि जावयासाठी धोंडे जेवणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं या आयोजनावर टीका करत रोहिणी खडसे यांनी लेखी आणि जावयांसाठी रोजगार मेळावा घ्यायला हवेत असं म्हटलं होतं यालाच उत्तर देताना राम शिंदे यांनी भारतीय संस्कृतीमध्ये लेख आणि जावयांचा सन्मान करण्यासाठी धोंड्याचा महिना असतो या महिन्याच्या निमित्ताने त्यांचा केला जातो मात्र ज्यांना रेव्ह पार्टी माहित आहेत त्यांना धोंडे जेवणाबद्दल काय समजणार असा रोहिणी खडसे यांना टोला लगावला आहे
0
0
Report

चोंडी में राम शिंदे के कदम से धोंडे भोजन, 350 से अधिक बेटियाँ-जेवय शामिल

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्या नगरच्या चोंडी येथे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या पुढाकाराने पूर्ण गावातील लेक आणि जावयासाठी धोंडे जेवणाचा कार्यक्रम घेण्यात आला. अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आणि अधिक मासानिमित्त चोंडी येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. धोंडे जेवणासाठी गावातील तब्बल साडेतीनशे लेकी आणि जावई आले होते. लेकी आणि जावयाची मिरवणूक काढत स्वागत करण्यात आलं. या मिरवणुकीत राम शिंदे आणि त्यांच्या पत्नीने सहभागी होत नृत्य केलं. सर्वांसाठी पुरणपोळी धोंडे जेवणाचा कार्यक्रम करण्यात आला. अहिल्यादेवी जयंतीच्या निमित्ताने गावातील मुलींना चोंडी घ्या गावामध्ये येता येत नाही मात्र अधिकमासाच्या निमित्ताने त्यांचा सन्मान करावा या संकल्पनेतून हा कार्यक्रम घेण्यात आला असल्याचं राम शिंदे यांनी सांगितल आहे.
0
0
Report
Advertisement

सोलापुर विधान परिषद चुनाव: तीन NCP विधायक भाजपा प्रदेशाध्यक्ष से मिले, शिंदे बोले चार दिन बचे

Pandharpur, Maharashtra:Anchor - सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तीन आमदारांनी भाजप प्रदेशाध्यक्षांची भेट घेतलेली आहे यावर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्पष्टीकरण दिला असून पक्षातल्या ज्या काही बाबी असेल ती पक्षापुढे मांडणे योग्य आहे मतदानाला अजून चार दिवस आहे तोपर्यंत हे आमदार पक्ष सोबत राहतील असा त्यांनी आशावाद व्यक्त केला असून निवडणूक झाल्यानंतर पक्षाची बैठक होईल यानंतर काय कारवाई करायची याबाबतचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली
0
0
Report

वाशिम में दुपहर के बाद आंधी-तूफानी बारिश से किसान खुश

Washim, Maharashtra:वाशिम जिलेतील रिसोड तालुक्यातील केशवनगर परिसरात आज दुपारनंतर हवामानात अचानक बदल होत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. सकाळपासून कडक उन्हाचा टडाखा जाणवत असताना दुपारनंतर आकाशात ढग दाटून आले आणि काही वेळातच जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे परिसरातील वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. यंदाच्या हंगामातील पहिल्याच जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर या पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण होण्यास मदत होणार असून आगामी पेरणीसाठीही हा पाऊस लाभदायक ठरणार आहे.
0
0
Report
Advertisement

मराठवाड़ा में ट्रैक्टर मार्च, उद्धव ठाकरे की शिवसेना ने कर्ज माफी पर सरकार को घेरा

Hingoli, Maharashtra:येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, हिंगोलीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे' शिवसेनेची महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली.यावेळी अंबादास दानवे आणि सरकारने कर्जमाफीत शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे सरकारने फसवी कर्जमाफी केल्याच्या विरोधात मराठवाड्यातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये 16 जून ला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी तहसील कार्यालयावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा ट्रॅक्टर मोर्चा धडकणार आहे कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांच्या नको अटी शर्ती आम्हाला पाहिजे संपूर्ण कर्जमाफी या स्लोगन खाली मराठवाड्यामध्ये सरकार विरोधात ट्रॅक्टर मोर्चा निघणार असल्याची माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी हिंगोली दिली आहे...
0
0
Report

सातारा में विधान परिषद चुनाव के बाद भाजपा-राष्ट्रवादी की बैठकों की हलचल जारी

Satara, Maharashtra:सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीमुळे साताऱ्यातील राजकारण चांगलंच आपलं असून बैठकींचा धडाका सध्या सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळतंय काल भाजपची बैठक कराडला रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडली होती. यानंतर लगेच आज राष्ट्रवादीची बैठक साताऱ्यातील हॉटेल मध्ये पार पडतेय यामध्ये सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य उपस्थित आहेत मंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेमध्ये आणि खासदार नितीन पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडते यामुळे या बैठकीमध्ये नक्की चर्चा काय होतीये आणि राष्ट्रवादीची भूमिका काय असणार याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून राहिला आहे. या ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी.
0
0
Report
Advertisement

वाशीम में मानसून देर से आने से जल संकट गहरा, 260 गांवों में उपाय शुरू

Washim, Maharashtra:वाशीम: वाशीम जिले में पानीटंचाई की समस्या गंभीर बनती जा रही है। पिछले दो महीनों में बढ़ते तापमान के कारण गड्ढे, बावरी और छोटे जलस्रोतों की पानीपातळी घटली है। परिस्थिती को देखते हुए प्रशासन ने 260 गांवों में 255 पानीटंचाई निवारण उपाययोजना शुरू कर दी है तथा 125 विहिरी अधिग्रहित की गई हैं। साथ ही चार गांवों में टैंकर से पानी की आपूर्ति शुरू है। वाशीम तालुक के जाहबरून परांडे में भी किसानों की दो विहिरी अधिग्रहित की गई हैं। मानसून अगर अधिक देर तक रहा तो खरीप मौसम की सिंचाई का प्रश्न और अधिक गंभीर हो सकता है।
0
0
Report
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top