Yavatmal
यवतमाळ पोलिसांची मॉकड्रिल, युवकाच्या डोळ्याला दुखापत
Chinchbardi, Maharashtra:यवतमाळच्या शारदा चौकात पोलिसांनी केलेल्या मॉक ड्रिलमध्ये एक युवक जखमी झाला आहे. प्रात्यक्षिकात पोलिसांनी टायर पेटवून, स्टेन ग्रेनेड फोडले, ज्यामुळे ग्रेनेडचा तुकडा शाहरुख अलीच्या डोळ्याला लागला. त्याला जिल्हा व खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, पण गंभीर जखमेच्या कारणाने नागपूरला हलवण्यात आले. शारदा चौक हा अत्यंत वर्दळीचा भाग असून, पोलिसांनी बघ्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
पंढरपुर आंदोलन के बाद रोहित पवार की शहर दौरे की पहली झलक
Shirdi, Maharashtra:Anc - पंढरपूर येथील आंदोलनानंतर आज आमदार रोहित पवार यांनी आपल्या दैनदिन दौऱ्याला सुरवात केली असून आज रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीसाठी श्रीरामपूर शहरात हजेरी लावली.. उत्तर विभाग समन्वय अध्यक्ष पदावर निवड झाल्यानंतर त्यांनी उत्तर विभागातील समस्या जाणून घेतल्या.. यावेळी काही वयस्कर महिलांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रोहित यांचा सत्कार करताना मायेने डोक्यावरून हात फिरवल्याचे चित्र दिसून आले.. बाईट ऑन पंढरपूर आंदोलन स्थळी स्वच्छता पंढरपूरची भूमी पवित्र.. त्यामुळेच तेथे आंदोलनाला बसलो.. पालकमंत्री आसपास असताना मुख्यमंत्र्यांनी चर्चेला महाजनांना पाठवलं.. त्यामुळे साधे छोटे कार्यकर्ते बातमीसाठी तिथे काय करतात याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही.. ऑन अंबादास दानवे गांधीगिरी वक्तव्य पावसाळी अधिवेशनाआधी आमची बैठक होणार आहे.. त्या बैठकीत मार्ग निघाला नाही तर दानवे साहेब म्हणाले त्यापेक्षा दहा पटीने मोठे आंदोलन आम्ही करू.. सगळ्याच गोष्टीत राजकारण केलं तर विषय फाटू शकतो.. सरकारने मान्य केलं नाही तर आत्तापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठ आंदोलन आमच्या पक्षाच्या वतीने होईल.. ऑन मेघना बोर्डीकर मतदारसंघ आरोग्य दुरावस्था सरकारचा सामान्य व्यक्तींकडे दुर्लक्ष.. मोठ्या इमारती उभारायच्या मात्र निधी नाही.. मंत्र्यांच्या मतदारसंघात आरोग्याची ही अवस्था असेल तर सामान्य आमदाराच्या मतदारसंघात काय परिस्थिती असेल.. राज्यात कॅबिनेट मंत्र्यांना सुद्धा अधिकार नाही त्यामुळे राज्यमंत्र्यांना तर लांबच.. गृह, आरोग्य, शिक्षण या कोणत्याच विभागाकडे सरकारचं लक्ष नाही.. हे सगळे लोक फक्त सत्तेत गुंतलेले.. मोदी साहेबांची प्रशंसा कशी करू यात स्वारस्य.. दबाव दडपशाही करून सत्ता मिळवण्यात यांचं लक्ष.. ऑन ऑपरेशन टायगर 2029 मध्ये सत्तेवर येणार नाही हे भाजपला कळलं.. त्यामुळे ते आता वेगवेगळे पर्याय शोधत आहे.. आणि त्या महत्त्वाच्या पर्याय मतदारसंघ लिमिटेशन.. आपल्या सोयीने मतदार संघ फोडायचे हे भाजपाचे लक्ष.. ज्या पद्धतीने टीएमसीचे खासदार फोडले तसे इतर पक्षांचे खासदार फोडायचा भाजपचा प्रयत्न सुरू.. येथे अधिवेशनात संविधानच नष्ट करायचा भाजपचा प्रयत्न आहे.. ऑन अभिजित दीपके हल्ला भाजपचे चिरकुट कार्यकर्ते हिरो बनण्यासाठी असे प्रयत्न करतात.. दीपकेंवर झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो.. अस मारहाणी करून विषय संपत नसतो.. जे आंदोलन केलं जातंय ते महत्त्वाच्या विषयासाठी.. आज शिक्षण मंत्री कोण ते नाव देखील लवकर लक्षात येत नाही.. या रास्त मागणीसाठी आंदोलन होत असताना भाजपाच्याच कार्यकर्त्याने हा हल्ला केला असावा.. ऑन तुकाराम मुंडे धडक कारवाई तुकाराम मुंढे चांगले अधिकारी आणि चांगल्या विभागात त्यांची यावेळी नियुक्ती झाली.. भेसळ आधीपासूनच होती मात्र आता त्यावर कारवाई केली जात आहे.. छोट्या मोठ्या दुकानदारांवर कारवाई होऊ अन्याय झाल्यासारखं वाटेल.. मात्र यात मुख्य पुरवठा दरावर कारवाई झाली पाहिजे.. भाजप मित्र पक्षाच्या खात्यातच अशा अधिकाऱ्यांची नेमणूक करतात.. भाजपा कडील असलेल्या खात्यांमध्ये मुंडेंना स्थान नसतं.. आणि ठेवलं तरी दहा दिवसात तिथून त्यांची बदली होते.. MSRDC , SRA सारख्या खात्यांमध्ये देखील मुंडेंसारखा चांगला अधिकारी पाठवा.. मग पहा भ्रष्टाचाराच्या किती गोष्टी बाहेर येतात.. मुंडेंचा वापर राजकीय दृष्ट्या मित्र पक्षांना अडचणीत आणण्यासाठी होऊ नये एवढीच अपेक्षा.. Bite - आ.रोहित पवार , शरद पवार गट0
0
Report
सरकार से तत्काल सरसकट कर्जमाफी नहीं तो आंदोलन तेज: वाशीम के किसान ने दुचाकी जलाई
Washim, Maharashtra:क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. बुलढाणा येथे रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत वाशिम जिल्ह्यातील अडोळी येथील शेतकरी सतीश इडोळे यांनी सरकारच्या निषेधार्थ स्वतःची दुचाकी पेटवली. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा व तात्काळ सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला.0
0
Report
मंत्री पद न मिलने पर संजय कुटे का बड़ा दावा, राजनीति में हलचल
Washim, Maharashtra:भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार संजय कुटे यांनी मंत्रीपद न मिळाल्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. माझ्यात अन्याय सहन करण्याची क्षमता आहे. मनासारखं घडत नाही, त्यालाच राजकारण म्हणतात, असे ते म्हणाले. मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कामकाजावरील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंत्रीपद न मिळाल्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी आपण पक्षाचा कार्यकर्ता असून कोणत्याही परिस्थितीत आनंदी असल्याचे सांगितले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.0
0
Report
Advertisement
चिपळुण स्कूल के पहले दिन छात्राओं से भारी मेहनत करवाने वाला वीडियो वायरल
Ratnagiri, Maharashtra:चिपळुण में पहली दिन स्कूल के भीतर एक अत्यंत शर्मनाक वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो रहा है। जिला परिषद कन्या शाला में पहले दिन विद्यार्थियों का स्वागत करने के बजाय उनसे कष्टकारी काम करवाने की घटनाओं को दिखाते इस वीडियो में विद्यार्थियों से लोहे की अलमारी और कौले उठवाने जैसी मेहनत करवाई गई। ठेकेदार ने कक्षा की साफ-सफाई पर्याप्त तरीके से नहीं करवाई, जिससे विद्यार्थियों को मानसिक तौर पर तनाव का सामना करना पड़ा। इस वायरल वीडियो के सामने आने के बाद अभिभावक और शिक्षा प्रेमी गम्भीर संताप व्यक्त कर रहे हैं और संबंधित ठेकेदार के विरुद्ध कार्रवाई की मांग की जा रही है।0
0
Report
रघुनाथदादा पाटील: केंद्र के किसानों के मुद्दों पर तत्काल चर्चा नहीं तो विरोध
Kolhapur, Maharashtra:केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या 19 आणि 20 जून रोजी होणाऱ्या कोल्हापूर दौऱ्याला शेतकरी संघटनेने विरोध दर्शवला आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर केंद्र सरकारने तातडीने चर्चा करावी, अन्यथा अमित शहा यांच्या दौऱ्यादरम्यान त्यांना काळे झेंडे दाखवण्यात येतील, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिला आहे. रघुनाथदादा पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका करताना, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप केला. शेतमालाला हमीभाव, वाढते उत्पादन खर्च, कर्जबाजारीपणा आणि शेतीविषयक इतर प्रलंबित प्रश्नांबाबत केंद्र सरकारने कोणतेही ठोस पाऊल उचलले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे..0
0
Report
न्याय की चोट: जिल्हाधिकारी कार्यालय में सरकारी कुर्सी पर जप्ती
Buldhana, Maharashtra:न्यायaca दणका! जिल्हाधिकारी कार्यालयात सरकारी खुर्चीवरच जप्तीची नामुष्की ब्रेकिंग... प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात अशी नामुष्की ओढावली, जी ऐकून खुद्द प्रशासनही हादरलंय! जमिनी गेल्या, १७ वर्षे उलटली, तरीही मोबदल्यासाठी शेतकऱ्यांना न्यायाची भिक मागावी लागतेय. न्यायालयाने आदेश देऊनही, जिल्हाधिकारी आणि जलसंधारण विभाग मोबदला देण्यास टाळाटाळ करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. अखेर, न्यायालयाचा कडक पवित्रा आणि जप्तीचे वॉरंट घेऊन आज पीडित शेतकरी थेट सरकारी कार्यालयात धडकले! ज्या खुर्चीत बसून प्रशासन शेतकऱ्यांच्या फाईल्स दाबून बसलं होतं, आज त्याच खुर्चीवर 'जप्ती'ची नामुष्की ओढावली आहे. एका बाजूला शेतकऱ्यांचा वर्षानुवर्षांचा संघर्ष आणि दुसऱ्या बाजूला सरकारी यंत्रणेचा हा अनाकलनीय दिरंगाईचा खेळ... खुर्ची जप्त झाली खरी, पण या शेतकऱ्यांच्या0
0
Report
Advertisement
Kalambaste dam construction delayed by four years, water crisis worsens in Sangameshwar
Ratnagiri, Maharashtra:मंजुरीला ४ वर्षे उलटली तरी कळंबस्ते धरण रखडले.. संगमेश्वर तालुक्यात भीषण पाणीटंचाईचे सावट.. प्रशासकीय उदासीनता आणि संथ कारभाराचा फटका कसा बसतो,याचं एक विदारक चित्र रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यात पाहायला मिळत आहे.. तालुक्यातील कळंबस्ते गावातील नवीन धरण बांधण्याच्या कामाला मंजुरी मिळून तब्बल चार वर्षांचा काळ उलटला,तरीही अद्याप प्रत्यक्ष कामाची एक वीटही रचली गेलेली नाही.. दुसरीकडे, गावाला पाणीपुरवठा करणारे उमरे धरण आता पूर्णपणे आटले असून,नागरिकांसमोर पाण्यासाठी दाहीदिशा भटकण्याची वेळ आली आहे.. नवीन धरणाचे काम वेळेत झाले असते,तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती,अशी संताप ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.. शासनाने आतातरी कागदी घोडे नाचवणे थांबवून या धरणाचे काम तातडीने सुरू करावे आणि आमची पाणीटंचाईतून कायमची सुटका करावी,अशी तीव्र मागणी आता जोर धरू लागली आहे..0
0
Report
मिरा-भाईंदर जल संकट पर मनसे का चौंकाने वाला प्रतीकात्मक प्रदर्शन: आयुक्त से भेंट!
Mira Bhayandar, Maharashtra:मिरा-भाईंदरच्या पाणीप्रश्नावर आता देवांनी घेतली आयुक्तांची भेट! मिरा-भाईंदर शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. या प्रश्नाच्या निराकरणासाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी वेळोवेळी आंदोलने केली, निवेदने दिली तसेच प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र, पालिका प्रशासन आणि सत्ताधारी यांच्याकडून या गंभीर प्रश्नाकडे अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे दिसून येत आहे. नागरिकांच्या या व्यथा आणि संताप प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज एक अनोखे व लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. पाण्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रतीकात्मक स्वरूपात "देवच भूतलावर अवतरून" मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्तांची भेट घेण्यासाठी महानगरपालिका मुख्यालयात दाखल झाले. या अनोख्या आंदोलनाची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे ..0
0
Report
खबर नहीं मिली: सामग्री खाली रहने से अटकलों का दौर
Mumbai, Maharashtra:0
0
Report
Advertisement
चंद्रपुर नगरपालिका कांग्रेस गुटों में विवाद: आडूर-धानोरकर गुटों की सत्ता संघर्ष
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- फेब्रुवारी महिन्यात चंद्रपूर मनपाच्या सत्ता स्थापने दरम्यान संधी हुकलेल्या काँग्रेसच्या गटात पुन्हा एकदा कलह, वडेट्टीवार- धानोरकर यांच्यातील काँग्रेस पक्षांतर्गत गटांमध्ये वर्चस्वाची लढाई उफाळली, वडेट्टीवर गटाचे चंद्रपूर मनपा गटनेते राजेश अडडूर यांना हटविण्यासाठी धानोरकर गट पोचला नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात अँकर:-- चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसच्या एकूण 27 नगरसेवकांपैकी फेब्रुवारीत गट स्थापनेवेळी राजेश अडडूर या वडेट्टीवार समर्थक नगरसेवकाला गटनेता म्हणून मान्यता देण्यात आली होती. मात्र केवळ चार महिन्यातच खा. धानोरकर गटाने आपल्या तंबूत अनेक नगरसेवकांना ओढत अड्डूर यांना पायउतार करण्याचा प्रयत्न चालविला आहे. यावरून चंद्रपूर काँग्रेसमध्ये कलहाचा दुसरा अंक सुरू झाल्याचे स्पष्ट झाली आहे व्ही. ओ. १)फेब्रुवारी महिन्यात चंद्रपूर मनपाच्या सत्ता स्थापने दरम्यान संधी हुकलेल्या काँग्रेसच्या गटात पुन्हा एकदा कलह बघायला मिळत आहे. आ. वडेट्टीवार- खा.धानोरकर यांच्यातल्या काँग्रेस पक्षांतर्गत गटांमध्ये वर्चस्वाची लढाई उफाळली आहे. 66 सदस्य संख्या असलेल्या चंद्रपूर मनपात काँग्रेस 27 नगरसेवक संख्येसह सर्वात मोठा पक्ष आहे. त्यांना 3 समर्थीत नगरसेवकांचा पाठींबा आहे. अशी एकूण 30 नगरसेवकांची मजबूत फौज असताना फेब्रुवारीत नाराजी नाट्याचा पहिला अंक पार पडल्यावर वडेट्टीवार गटाचे चंद्रपूर मनपा गटनेते म्हणून राजेश अडडूर यांची निवड झाली होती. मात्र आता वडेट्टीवार गटातील काही नगरसेवकांनी धानोरकर गटात उडी घेतल्याने अडडूर यांना पदावरून खेचण्यासाठी 2 बैठका झाल्या. आज धानोरकर गट नागपुरात विभागीय आयुक्त कार्यालयात पोचला. आपल्याकडे बहुमत असून अडडूर यांना हटवा असे पत्र त्यांनी आयुक्तांना दिले. विद्यमान गटनेते वडेट्टीवार गटाचे राजेश अडडूर हे देखील नागपुरात आपल्या समर्थक नगरसेवकांसह आयुक्त कार्यालयात पोहोचले त्यांनी खा. धानोरकर यांच्या गटाच्या मागणीला आक्षेप नोंदवला. अडडूर यांनी धानोरकर गटाचे हे प्रयत्न शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र असल्याचे सांगत खळबळ उडवून दिली आहे. त्यांना बैठक बोलवण्याचा कोणताही अधिकार नसल्याचं अड्डूर यांनी म्हटलं आहे. बाईट १) राजेश अडडूर, गटनेता, काँग्रेस, चंद्रपूर शहर मनपा ( वडेट्टीवार गट) व्ही. ओ. २) दरम्यान प्रतिभा धानोरकर गटाच्या सुरेंद्र अडबाले यांचे नाव नवे गटनेते म्हणून पुढे केले जात आहे . या घडामोडींवर भाष्य करताना खा. प्रतिभा धानोरकर यांनी मात्र गट कायम असून केवळ नेता बदला ची मागणी आहे अशी माहिती दिली. गटनेत्याचा व्हीप हा सभागृहातील कामकाजापुरता असतो बाहेर तो लागू होत नसल्याचे सांगत त्यांनी व्हीप वॉर मधली हवा काढून टाकली. आ. वडेट्टीवार विरुद्ध खा. धानोरकर यांच्यातील लढाई नसून ही नगरसेवकांची लढाई आहे. ते कोर्टात जाणार असतील तर आम्हीही कॅव्हेट दाखल केला आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. कुठल्याही पैशाच्या- आमिषाच्या दबावाने गटनेतेपद बदलले जात नसल्याचेही त्या ठामपणे म्हणाल्या. बाईट २) प्रतिभा धानोरकर, खासदार, चंद्रपूर व्ही. ओ. ३) विभागीय आयुक्तांनी यावर कुठलाही निर्णय अद्याप दिलेला नाही. अगदी चार महिन्यातच वडेट्टीवार गटाच्या प्रमुख कार्यकर्त्याला पदावरून हटवण्यासाठी खा. धानोरकर गट का सक्रिय झाला? यामागे कोणते राजकारण आहे, याची मात्र जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. यात काही वेगळा प्लान आहे का? की हे केवळ नगरसेवकांच्या नाराजीचे शमन आहे याची उत्तरं अजून शिल्लक आहेत. नागपूरहून अमर काणे सह आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर0
0
Report
भंडारा कपड़ा बाजार में भीषण आग, दमकलों की रातभर कोशिशें जारी
Bhandara, Maharashtra:भंडारा शहरातील गजबजलेल्या कपडा बाजार परिसरात असलेल्या लालचंद कपडा शShop मध्ये आज अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी दोन फायर ब्रिगेड पाठवून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. आगीमुळे परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले. दुकानातील मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान झाले असावे असा अंदाज व्यक्त केला जात असून आग लागण्याचे कारण स्पष्ट झाले नाही, अग्निशमन दल और संबंधित यंत्रणा का घाटोकात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.0
0
Report
FDA की कार्रवाई से वाशीम में पानटपरी बंद, भेसळ पर सख्त कदम
Washim, Maharashtra:वाशिम शहर सहित जिल्हे में काल से कई पानटपऱ्या, खाद्य पदार्थ विक्रेता और कुछ व्यावसायिक आस्थापना अचानक बंद हो गए। अन्न व औषध प्रशासन की संभाव्य जांच और कार्रवाई की चर्चाओं से व्यापाऱ्यां में हडकम्प पैदा हुआ और बाजार में डर व भ्रम का माहौल बना। स्पेशल रिपोर्ट में बताया गया कि अन्न व औषध प्रशासन के दल वाशिम शहर व जिल्हे में दाखिल होने की सूचना सोशल मीडिया पर फैली। इसके कारण कई पानटपरी, होटल व्यवसायी, चिकित्सा दुकानदार और खाद्य विक्रेताओं ने दुकानें बंद कर दीं; कुछ जगहों पर ग्राहकों के रहते ही शटर गिरा दिए गए। मुख्य बाजार, बस स्टैंड और चौकों में पानटपऱ्या बंद रहे, जिससे नागरिकों में चर्चा तेज हो गई। भेसळयुक्त खाद्य पदार्थों पर कार्रवाई जरूरी है; ऐसी तपासणियाँ नियमित हों तो ग्राहक स्वास्थ्य सुरक्षित रहेगा। नागरिकों ने नियमित तपासणी व कार्रवाइयों को बनाए रखने की मांग की। शिकायतों के आधार पर तथा सामान्य जांच मोहिम के अंतर्गत कार्रवाहियाँ जारी हैं; नियमों के उल्लंघन पर आवश्यक कार्रवाई की जाती है।0
0
Report
Advertisement
भांडुप के रामकली विद्यामंदिर से आनंदनगर क्षेत्र में फेरीवालों का कब्जा बढ़ा, यातायात बाधित
Mumbai, Maharashtra:भांडुपमधील गाढव नाका परिसरातील रामकली विद्यामंदिर ते आनंदनगर परिसरात फेरीवाल्यांचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना फेरीवाल्यांनी ठाण मांडल्याने वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांची गैरसोय आणि अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे पालिकेचे अतिक्रमण पथक कारवाईसाठी येत असले तरी गाडी निघून जाताच काही मिनिटांतच फेरीवाले पुन्हा जागा बळकावत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. वारंवार तक्रारी करूनही कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून पालिका प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.0
0
Report
त्र्यंबकेश्वर मंदिर में एक दिन में 70 लाख से अधिक कमाई, 12.72 लाख रुपए दान
Nashik, Maharashtra:Anchor त्र्यंबकेश्वर संस्थानला अधिक मासात लक्ष्मी प्रसन्न झाली आहे. दर्शन रांगेतून अतितातडीचे दर्शनातून चक्क 70 लाखांहून अधिक कमाई झाली आहे. महाधिदेवाच्या दर्शनासाठी रविवारी एकाच दिवसात त्र्यंबकेश्वर संस्थानला पंचवीसशे रुपयांच्या तिकिटाच्या माध्यमातून बारा लाख 72 हजार पाचशे रुपयांची देणगी प्राप्त झाली आहे. अति तातडीच्या दर्शनाचा रविवारी एकाच दिवसात एकूण 509 जणांनी याचा लाभ घेतलाये. विशेष म्हणजे त्र्यंबकेश्वर मध्ये येणाऱ्या अनेक पूजेसाठी येणाऱ्या भाविकांनी आणि त्यांच्या पूजा करणाऱ्या ब्राम्हणांनाई भरभरून प्रतिसाद दिला आहе. मिळालेल्या देणगीतून आता सर्वसामान्य भाविकांसाठी रांगेत लाडू चिवडा आणि पाण्याची बाटली दिली जातेय. लवकरच उत्तम दर्जाच प्रसादालय सुरू करण्याचा मानस संस्थांनने व्यक्त केला आहे.0
0
Report
112 हेल्पलाइन का दुरुपयोग: चार दोस्त गिरफ्तार
Latur, Maharashtra:स्क्रिप्ट :- ११२ ला विनाकारण फोन कराल, तर मिळणार चोप... AC :- मित्रांची मैफल रंगली... नशा चढली... आणि मग चौघांनी केला एक फोन! फोन होता थेट ११२ वर... माहिती होती हाणामारीची... आणि पुढच्या काही मिनिटांतच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पण, प्रत्यक्षात तिथे काय सुरू होतं... आणि चौघांची नशा कशी उतरली... पाहूयात या रिपोर्ट मधून... VO 01 :- भांडण, मारहाण, छेडछाड, अपघात किंवा कोणतीही आपत्कालीन परिस्थिती... अशा वेळी नागरिकांच्या मदतीला धावून येण्यासाठी ११२ ही अत्यावश्यक हेल्पलाइन सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, उदगीर तालुक्यातील वाढवणा परिसरात या सेवेलाच चार जणांनी विनाकारण वेठीस धरले. मित्रांची मैफल, धाब्यावर रंगलीली पार्टी आणि त्यात दारूची नशा... नशा इतकी चढली की, चौघांच्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आली. त्यांनी थेट ११२ वर फोन करून परिसरात हाणामारी सुरू असल्याची खोटी माहिती दिली. आपत्कालीन कॉल समजून पोलिसही तातडीने घटनास्थळी धावले. मात्र, तिथे ना भांडण होते, ना हाणामारी... समोर होते फक्त दारूच्या नशेत तर्र झालेले चार मित्र. आणि यानंतर चौघांची मजा क्षणातच उतरली. बाईट :- सुनील गायकवाड (सहाय्यक पोलीस निरीक्षक) VO 02 :- ११२ वरून हाणामारीचा कॉल येताच वाढवणा पोलिसांनी त्याची गांभीर्याने दखल घेतली. परिसरात मोठा गोंधळ सुरू असावा, असे गृहित धरून पोलिसांचे पथक क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तिथे पोहोचल्यावर चित्र पूर्णपणे वेगळेच होते. ना कुठे भांडण... ना हाणामारी... धाब्यावर शांत वातावरण आणि समोर दारूच्या नशेत तर्र झालेले चार मित्र! काही वेळातच हा संपूर्ण प्रकार खोटा असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. घटनास्थळी हाणामारीचा कोणताही प्रकार नसल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी या चौघांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याविरुद्ध वाढवणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. एका खोट्या फोनमुळे चौघांची नशा तर उतरलीच, पण आता त्यांना कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, ११२ ही अत्यावश्यक सेवा असून, केवळ आपत्कालीन परिस्थितीतच या क्रमांकाचा वापर करावा. खोटे किंवा दिशाभूल करणारे कॉल करून पोलिस यंत्रणेला वेठीस धरू नये, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. बाईट :- सुनील гायकवाड (सहाय्यक पोलीस निरीक्षक ) VO 03 END :- दारूच्या नशेत केलेला एक 'प्रँक कॉल' चौघांना चांगलाच महागात पडला. आपत्कालीन सेवेसाठी असलेल्या ११२ हेल्पलाइनचा गैरवापर केल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, हे या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे....0
0
Report
Advertisement
