445001
यवतमाळ: गोरबंजारांचा सामूहिक तीज उत्सव उत्साहात
Yavatmal, Maharashtra:यवतमाळात बंजारा समाज तीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. यावेळी बंजारा पारंपारिक वेशभूषेत महिलांनी गोरमाटी गीत आणि डफडीच्या तालावर नृत्य केले. बंजारा नायक कारभारी यांची परवानगी घेऊन किशोरी मुली ओल्डीवर गहू पेरून त्याला पाणी देतात. डफडीचा आवाज आणि बंजारा गीताच्या तालावर महिला तन्मयतेने नृत्य करतात. तसेच, उत्कृष्ट तीज सजविण्याची स्पर्धा आयोजित केली गेली असून आकर्षक सजावट केलेल्या तीजसह यवतमाळमध्ये रॅली देखील काढण्यात आली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
एनसीएमसी कार्ड अनिवार्य: 1 अगस्त के बाद ST छूट योजना लागू
Washim, Maharashtra:वाशीम : अँगरराल ने १ ऑगस्टपासून एसटीच्या ३५ प्रकारच्या प्रवासी सवलत योजनांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य केले आहे. त्यामुळे वाशीम जिल्ह्यातील एसटी आगारांमध्ये सवलतधारकांची कार्ड नोंदणीसाठी गर्दी वाढली आहे.१५ फेब्रुवारी पासून सुरू झालेल्या नोंदणीत जिल्ह्यात ५०हजारांहून अधिक प्रवाशांनी नोंदणी केली असून,१ ऑगस्टनंतर एनसीएमसी कार्ड नसलेल्या प्रवाशांना एसटीच्या सवलत योजनांचा लाभ मिळणार नाही.0
0
Report
नांदगांव तालुक में बरसात ने खरीफ पेरणी को दिया बल
Nashik, Maharashtra:नांदगाव तालुक्यात कोसळल्या पावसाच्या सरी- खरिपाच्या पेरणीला पूरक पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला- समाधानकारक पाऊस झाल्याने खरिपाच्या पेरणीला जोर येणार- बी - बियाणे व खते घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू- यंदा कपाशी, मका, भुईमूग व इतर कडधान्य पेरणीला शेतकऱ्यांची राहणार पसंती0
0
Report
शाहुवाड़ी में 29 हजार कुणबी रजिस्टर मिलने के बाद दाखले तत्काल जारी कराने की मांग
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील एका शाहुवाडी तालुक्यात तब्बल 29 हजार कुणबी नोंदी सापडल्या आहेत. प्रशासनाने तात्काळ हे दाखले द्यावेत अन्यथा तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. कुणबी नोंदी सापडून देखील प्रशासनाच्या वतीने कुणबी दाखले दिले जात नाहीत या विरोधात सकल मराठा समाजाच्या वतीने शाहुवाडी तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शनात करण्यात आली, त्याचबरोबर आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार शुभांगी जाधव यांना दिले.0
0
Report
Advertisement
सोलापूर: अक्कलकोट बस स्टॉप पर ST बस ने यात्री को कुचला, मौके पर मौत
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - अक्कलकोट बस स्थानकात एसटी खाली चिरडून प्रवासी भाविक जागीच ठार; अक्कलकोट बस स्थानकामध्ये प्रवासी भाविकाला एसटीने चिरडले. एसटी बस ने चिरडल्याने प्रवासी भाविक इस्माईलसाब मुल्ला यांचा जागीच मृत्यू. मयत व्यक्ती दातापीर दर्गाह येथे दर्शनासाठी आले असता रस्ता ओलांडताना घडली दुर्दैवी घटना. एसटी चालक कासिम मुल्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल. अपघातानंतर एसटी चालक स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर.0
0
Report
पुणे के शिरूर में जोरदार बारिश से किसान खरीप की तैयारी में जुटे
Shirur, Maharashtra:पुणे जिल्ह्यातील शिरूर परिसरात अखेर पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला बळीराजा सुखावला असून, परिसरात खरीप हंगामाच्या पूर्वतयाराची लगबग सुरू झाली आहे. सध्या शेतकरी शेत जमिनीच्या मशागतीची आणि पाळी घालण्याची कामे करत असून, येत्या काळात बाजरी, मूग आणि उडीद यांसारख पिकांची पेरणी केली जाणार आहे.याचाच शेतातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...0
0
Report
कोल्हापुर कोर्ट ने 112 दूध संस्थाओं के अवसान पर स्थगन, अगली सुनवाई 8 जुलाई
Kolhapur, Maharashtra:गोकुळ दूध संघाशी संलग्न असणाऱ्या आणि अवसानात काढलेल्या 112 दूध संस्थांच्या अवसायनाच्या आदेशाला कोल्हापूर सर्किट बेंचने स्थगिती दिली है. यासंदर्भातील पुढील सुनावणी 8 जुलै रोजी होणार है. दुग्ध सहाय्यक निबंधक यांनी 112 संस्थाना अवसायनात काढले होते, या विरुद्ध जिल्ह्यातील फणसवाडी इथल्या हनुमान दूध संस्थेने आव्हान दिले होते.0
0
Report
Advertisement
सोलापुर के जलापूर्ति व जलशुद्धीकरण प्रकल्प की पूर्ति के लिए मंत्री गोरे ने वरिष्ठ अधिकारियों से बैठक की
Solapur, Maharashtra:सोलापुरातील पाणीपुरवठा, बससेवा, आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या आहेत. मंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी राज्याचे नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव के. एच. गोविंदराज यांची भेट घेत सोलापूरच्या विविध प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापूर शहरावर विशेष प्रेम असून विकासाचा कोणताही प्रकल्प रखडू नये यासाठी मंत्री जयकुमार गोरे यांनी देखील वैयक्तिक लक्ष घातले आहे त्यामुळे विकास प्रकल्प न रखडता त्यांना गती मिळेल असा विश्वास आमदार देवेंद्र कोठे यांनी व्यक्त केलाय.0
0
Report
Kolhapur में ताराबाई पार्क के पास पेड़ गिरा, कार चालक घायल
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर शहरातील ताराबाई पार्क इथं भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर धावत्या मोटारीवर झाड कोसळले. यामध्ये मोटारीचे चालक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. दोन-चार चाकी आणि एक दुचाकी वाहनाचे यामुळे मोठे नुकसान झाले आहे. कोल्हापूर आणि शहर परिसरात पावसाची संततदार सुरू असल्याने काल सायंकाळी गुलमोहरांचे भले मोठे झाड कोसळले.0
0
Report
MIDC के तीन गाँवों के लिए हेक्टेयर दरें तय, गवळी शिवरा में सबसे ऊँची
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरच्या प्रस्तावित आरापूर एमआयडीसीकरिता संपादित करण्यात येणाऱ्या तीन गावांतील जमिनीसाठी मोबदल्याचा दर स्वतंत्र देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ३० जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसी मुख्यालयास नवीन दर प्रस्तावित करण्यात आले आहेत. सर्वाधिक दर गवळी शिवरा गावासाठी ६२ लाख ८८ हजार ५६७ रुपये प्रति हेक्टर प्रस्तावित आहे. गवळी शिवरा येथील मागील वर्षात संकलित केलेल्या खरेदी-विक्री व्यवहाराच्या सरासरीनुसार मावेजाचे प्रति हेक्टरी ६२ लाख ८८ हजार ५६७रुपये दर प्रस्तावित केले आहे, तर सुलतानाबादसाठी प्रति हेक्टरी ६० लाख ८८ हजार ५६७ रुपये आणि आरापूरकरिता प्रति हेक्टरी ५७ लाख ८९ हजार ६०० रुपये दर प्रस्तावित करण्यात आल्याचे सांगितल्या जातंय.0
0
Report
Advertisement
नाशिक में आइसक्रीम पार्लर चोरी: ₹47,550 मूल्य का माल बरामद
Nashik, Maharashtra:नाशिक मध्यरात्री अमोल आईस्क्रीम पार्लरमध्ये चोरी; उपनगर पोलिसांनी 24 तासांत गुन्हा उघडकीस... दुकानाचा पत्रा तोडून प्रवेश; ड्रॉवरमधील रोख रक्कम चोरून आरोपी फरार सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण करून पोलिसांनी संशयित आरोपी गौरव पांडे ताब्यात; विधी संघर्षित मित्रासह चोरी केल्याची कबुली चोरीतील ₹27,550 रोख रक्कम आणि चोरीच्या पैशांत खरेदी केलेली मोटारसायकल जप्त एकूण ₹47,550 किमतीचा मुद्देमाल हस्तगत; दोन चोरीचे गुन्हे उघडकीस.0
0
Report
कल्याण-डोंबिवली में भारी बारिश, जलजमाव से जनजीवन बाधित; आज भी मुसलाधार बरसात
Kalyan, Maharashtra:कल्याण-डोंबिवलीत पावसाची संततधार कायम; मध्यरात्रीनंतर दिलासा, तरीही रिमझिम सुरूच! गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने कल्याण-डोंबिवलीत जनजीवन विस्कळीत केले. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भाग आणि रस्त्यांवर पाणी साचले होते. मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर काहीसा ओसरल्याने साचलेल्या पाण्याचा निचरा झाला. मात्र आजही शहरात ढगाळ वातावरण असून रिमझिम पाऊस सुरूच आहे. अधूनमधून पावसाचा जोर वाढत असून पावसाचा जोर दिवसभर कायम राहिला तर आज पुन्हा सखल भागात पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जात आहे0
0
Report
शालार्थ आईडी घोटाले में 160 करोड़ की फर्जीवाड़े का खुलासा
Nashik, Maharashtra:शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासाने वेग पकडला असून १६ संशयित आरोपींविरुद्ध ११ हजार पानांचे प्राथमिक दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. २०१४ पासून बोगस शिक्षक भरती दाखवून शासनाची १६० कोटींची फसवणूक झाली असल्याचे आतापर्यंत सिद्ध झाले आहे एफआयरमधील ८२१ संशयितांची चौकशी सुरू आहे. यातील काहींची प्राथमिक चौकशी करण्यात आले असून, फसवणुकीचे पाळेमुळे खोदून काढले जात आहे. लवकरच या प्रकरणात एक, दोन बडे मासे गळाला लागणार असण्याची शक्यता आहे. एकाच जावक क्रमांकाचा वापर करून वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावाने बोगस शालार्थ आयडी तयार करण्यात आल्याचे उघड झाले आहे. तपासादरम्यान उपलब्ध कागदपत्रांमध्ये गंभीर विसंगती आढळून आली असून, अधिकृत नोंदींमध्ये फेरफार झाल्याचा संशय बळावला आहे. विशेष म्हणजे, एकाच अधिकृत आदेशाखाली भिन्न नावांचे संच नोंदविण्यात आल्याचे दिसून आले असून, २०१३ ते २०२६ या कालावधीत बनावट कागदपत्रांच्या आधारे शेकडो बोगस शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे नियमबाह्य शालार्थ आयडी तयार करून शासकीय तिजोरीची लूट करण्यातआल्याचे तपासात उघड झाले आहे. घोटाळा उघडकीस आल्यानंतर पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील १५० hून अधिक शिक्षकांची मान्यता रद्द करून त्यांचे पगार तातडीने थांबवण्यात आले आहेत. तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून संदीप मिटके यांच्याकडे स्वतंत्रपणे वर्ग करण्यात आल्यानंतर तपासाला गती मिळाली आहे. याप्रकरणी माजी शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी, नितीन बच्छाव आणि बी. डी. चव्हाण यांच्यासह अनेक संस्थाचालक आणि शिक्षकांवर गुन्हे दाखल झाले आहेत.0
0
Report
Advertisement
संभाजी नगर में नए पानी योजना के बावजूद वितरण में देरी, यंत्रणाओं की कमी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:नवीन पाणीपुरवठा योजनेतून गेल्या साडेतीन महिन्यांत ८०० एमएलडी पाणी संभाजी नगर शहराच्या वेशीवर पोहोचले आहे. मात्र, मनपाकडे हे पाणी वितरित करण्यासाठी यंत्रणा उपलब्ध नसल्याचा प्रकार समोर आला आहे. परिणामी, कोट्यवधी रुपये खर्चुन जायकवाडीतून पाणी आणूनही शहरातील पाणीपुरवठ्यातील दिवसांचा गॅप अद्याप कमी झालेला नाही. हे पाणी मुख्य जलवाहिनीच्या माध्यमातून नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचलेही आहे. मात्र, तिथून पुढे शहरात पाणी पोहोचवण्यासाठी आवश्यक असलेल्या अंतर्गत जलवाहिन्या आणि पाण्याच्या टाक्यांची कामे अद्याप अपूर्ण असल्याने प्रत्यक्ष पाण्याचे वितरण रखडले आहे, त्यामुळे नागरिकांचा त्रास सध्यातरी कमी होणे शक्य नाही..0
0
Report
मेळघाट में बारिश से खरीफ बोआई तेज, किसान खुश
Amravati, Maharashtra:सलग तीन दिवसांपासून मेळघाटात पावसाची जोरदार बॅटिंग; मेळघाटात दमदार पावसानंतर पेरणीला वेग, शेतकरी सुखावला मेळघाटातील शेतकरी पारंपरिक पद्धतीने बैलजोडीच्या साहाय्याने शेताची मशागत करून पेरणी करताना दिसत आहेत. पावसामुळे जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याने पेरणीसाठी अनुकूल परिस्थिती तयार झाली आहे. यंदा चांगल्या पावसाच्या आशेवर मेळघाटातील शेतकरी खरीप हंगामाकडे आशावादी नजरेने पाहत आहेत.0
0
Report
परसोडी ग्राम पंचायत की RO टंकी से कचरा मिला, दूषित पानी से नागरिक परेशान
Bhandara, Maharashtra:भंडारा जिले के परसोडी ग्राम पंचायत में निंदाजनक घटना सामने आई है। गाँव के RO फिल्टर के पानी के टंकी में अज्ञात व्यक्ति ने कचरा डाल दिया, और उसी टंकी के दूषित पानी नागरिकों को आपूर्ति किया जा रहा था। इस घटना से ग्राम पंचायत की देखभाल और स्वच्छता पर गंभीर सवाल खड़े हो गए हैं। भंडारा तालुक में परसोडी में नागरिकों को शुद्ध पेयजल उपलब्ध कराने के लिए ग्राम पंचायत ने RO प्रणाली शुरू की थी। पिछले कई वर्षों से गाँववासी इस पानी का उपयोग कर रहे हैं। लेकिन कुछ दिनों से RO से गंदा और काला पानी आ रहा था, जिससे नागरिकों को संदेह हुआ। ग्रामस्थों ने पानी की टंकी की जाँच की तो पानी पूरी तरह से काला नजर आया, साथ ही टंकी में बड़ी मात्रा में कचरा और गंदगी मिली। क्या यह अज्ञात व्यक्ति द्वारा जानबूझकर किया गया है या टंकी की नियमित सफाई न हो पाने से गंदगी जमा हो गई है, इस पर प्रश्न उठ रहे हैं। ग्राम पंचायत द्वारा टंकी की नियमित सफाई का दावा किया जा रहा है, परन्तु टंकी से बाहर निकला कचरा इस दावे को गलत ठहराता है। इस लापरवाही से नागरिकों के स्वास्थ्य के साथ खेल हुआ है, और संबंधितों के खिलाफ कार्रवाई और पेयजल की गुणवत्ता की नियमित जाँच की मांग गाँववालों ने की है।0
0
Report
Advertisement
