445001
यवतमाळ: गोरबंजारांचा सामूहिक तीज उत्सव उत्साहात
Yavatmal, Maharashtra:यवतमाळात बंजारा समाज तीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. यावेळी बंजारा पारंपारिक वेशभूषेत महिलांनी गोरमाटी गीत आणि डफडीच्या तालावर नृत्य केले. बंजारा नायक कारभारी यांची परवानगी घेऊन किशोरी मुली ओल्डीवर गहू पेरून त्याला पाणी देतात. डफडीचा आवाज आणि बंजारा गीताच्या तालावर महिला तन्मयतेने नृत्य करतात. तसेच, उत्कृष्ट तीज सजविण्याची स्पर्धा आयोजित केली गेली असून आकर्षक सजावट केलेल्या तीजसह यवतमाळमध्ये रॅली देखील काढण्यात आली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
चॉकलेट के लालच में चार वर्षीय बच्ची के साथ दुष्कर्म, नागभीड़ में आरोपी गिरफ्तार
Chandrapur, Maharashtra:चॉकलेटचे आमिष दाखवून चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात संतापजनक घटना आज उघडकीस आली. अवघ्या चार वर्षीय बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखवून 19 वर्षीय युवकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली. या प्रकरणी आरोपी संचित याला नागभीड पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा पीडित बालिकेच्या कुटुंबातील नात्याने मेव्हणा असून त्याचे कुटुंबात नेहमी येणे-जाणे होते. घटनेच्या दिवशी आरोपीने बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखववत गावातील सुरू असलेल्या नवीन घराच्या बांधकामाच्या ठिकाणी नेत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर बालिका घरी परतल्यावर तिने आईकडे घडलेला प्रकार सांगितला. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर नागभीड पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह POCSO कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे..0
0
Report
लातूर के प्रोफेसर MOTEGAVAKAR पर ED जाँच की माँग, शिक्षण साम्राज्य पर राजनीति गरम
Latur, Maharashtra:AC- लातूर जिल्ह्यातील हनुमन्तवाडी या छोट्याशा खेड्यातून आलेल्या प्रा. शिवराज मोटेगावकर यांचा २५ वर्षांतील प्रवास थक्क करणारा आहे. RC क्लासेसच्या माध्यमातून राज्यभरात शिक्षणाचं मोठं नेटवर्क उभं करत हजारो विद्यार्थी आणि कोट्यवधींची उलाढाल त्यांनी केला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये उभ्या राहिल्या मालमत्तांमुळे आता त्यांच्या संपत्तीची ED चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे... VO 01- लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील हनुमंतवाडी गावातून आलेल्या ४७ वर्षीय प्रा. शिवराज मोटेगावकर यांचा प्रवास चर्चेचा विषय ठरला आहे. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील एका महाविद्यालयात तासिका तत्वावरील शिक्षक म्हणून सुरू झालेला प्रवास पुढे शिक्षण क्षेत्रातील मोठ्या नेटवर्कपर्यंत पोहोचल्याचं बोललं जात आहे. गेल्या २५ वर्षांत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये क्लासेसची सेंटर सुरू केलंय ताकद शिकवण्यासाठी त्यांनी मोठं शैक्षणिक साम्राज्य उभं केलं आहे. आता त्या साम्राज्याची ED मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखानी केली आहे... VO 02- लातूरजवळील खोपेगाव परिसरातील आलिशान इमाराती, शहरातील विविध भागांतील भूखंड, कोचिंग क्लासेस, महाविद्यालय तसेच रेणापूर परिसरातील CBSई शाळेसह विविध मालमत्तांमुळे आता त्यांचं नाव पुन्हा चर्चेत आल्यं आहे. दरम्यान, या संपूर्ण मालमत्तेची EDमार्फत चौकशी झाल्यास मोटेगावकर यांच्या पाय अजून खोलात जाऊ शकतात असं बोललं जात आहे... WKT- वैभव बालकुंदे रिपोर्टर ( ग्राउंड रिपोर्ट ) VO 03- खोपेगाव परिसरातील मालमत्तांवरून आता विविध स्तरांतून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात उभ्या उभारण्यात आलेल्या इमारतीबाबत अनाधिकृत बांधकामाचे आरोपही समोर येत आहेत... VO END- दरम्यान, प्रा. मोटेगावकर यांचं नाव गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांमुळे सातत्याने चर्चेत आहे. शिक्षण क्षेत्रातील वाढता प्रभाव, राजकीय संबंध आणि आता समोर येणाऱ्या मालमत्तांच्या चर्चेमुळे त्यांच्या भोवतीचं वर्तुळ अधिक गडद होताना दिसत आहे. खोपेगावातील मालमत्तांपासून सुरू झालेला हा वाद पुढे आणखी कोणतं वळण घेतो, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे...0
0
Report
नीट पेपरफुटी मामले में गिरफ्तारियां और छात्रों के भविष्य पर सवाल
Akola, Maharashtra:नीट पेपरफुटी प्रकरणाचे पडसाद आता राज्यभर उमटताना दिसत आहेत. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवत इतर संबंधितांवरही कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, या प्रकरणात प्राध्यापक मोटेगावकर यांना अटक करण्यात आल्यानंतर अकोल्यात काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अकोल्यातील मोटेगावकर यांच्या शिकवणी वर्गावरील बोर्डाला काळ फासलं होत तर आज संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अकोल्यातील मोटेगावकर यांच्या आरआरसी क्लासेससमोर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन केले. संतप्त कार्यकर्त्यांनी क्लासेसच्या बोर्डवर शेण फेकून आपला रोष व्यक्त केला. नीट पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तसेच या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.0
0
Report
Advertisement
नवी मुंबई विमानतल के नामकरण पर याचिका फेटी, आंदोलन तेज
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली असली तरी आंदोलनाच्या मद्यमातून विमानतळाला नाव देण्यावर स्थानिक भूमिपुत्र ठाम असून, 24 जून पर्यत नाव न दिल्यास मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा. विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्यासाठी आमच्या एक ग्रुप कोर्टात गेला होता पण राज्य सरकार ने प्रस्ताव मंजूर करून केंद्र सरकार कडे दिला आहे, केंद्रात त्याला मंजुरी मिळणे गरजेचे असून आम्ही त्याचा पाठपुरावा करत असल्याचे नवी मुंबई विमानतळ कृती समिती कडून सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन देऊन नऊ महिने झाले आहेत 24 जून पर्यत दिले नाही तर मात्र आम्ही मोठे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. नवी मुंबई एअरपोर्ट कृती समिती. विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव मिळेल असा विश्वास दि बा पाटील यांचे सुपुत्र अतुल भगत यांनी सगीतेल आहे. नवी मुंबई एअरपोर्टला दि बा पाटील यांचे नाव द्यावे ही आमची आज पण भूमिका आहे.. गरज पडली तर एकनाथ शिंदे पण पाठपुरावा करतील.. पण या भूमिकेवर आम्ही कायम आहोत. उदय सामंत - मंत्री0
0
Report
बदली के लिए राजनीतिक दबाव पर बीड के एसपी का कड़ा संदेश: कार्रवाई तय
Beed, Maharashtra:नेत्यांचे फोन थेट महागात पडणार बदलीसाठी दबाव टाकल्यास होणार कारवाई, बीडचे एसपी नवनीत कॉवत यांचा कडक इशारा..! ANC - पोलिसांच्या बदली प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा राजकीय किंवा बाह्य दबाव सहन केला जाणार नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी संबंधितांवर थेट शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. बदलीसाठी नेते किंवा बाहेरील व्यक्तींमार्फत फोन करून दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधित पोलीस अंमलदाराविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. बाईट: नवनीत कॉवत, पोलिस अधीक्षक0
0
Report
कल्याण-डोंबिवली में 22 मई 2026 को 12 घंटे पानी आपूर्ति बंद
Kalyan, Maharashtra:कल्याण-डोंबिवलीत २२ मे २०२६ रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत १२ तास पाणीपुरवठा बंद; नागरिकांना पाणी साठवण्याचे आवाहन Anc..भारतीय हवामान खात्याने यावर्षी अलनिनो आणि आयओडीच्या प्रभावामुळे पावसाळा लांबण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यानुसार राज्य शासनाने ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागासोबत झालेल्या बैठकीनंतर पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार कल्याण-डोंबिवली महानगरपालिकाेच्या बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा शुक्रवार दि. २२ मे २०२६ रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत, म्हणजेच १२ तास बंद राहणार आहे. या पाणी कपातीचा परिणाम कल्याण पूर्व-पश्चिम, डोंबिवली पूर्व-पश्चिम तसेच कल्याण ग्रामीण भागातील मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शाहाड, अटाळी आणि इतर गावांवर होणार आहे. महानगरपालिकेने नागरिकांना आवश्यक तेवढा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.0
0
Report
Advertisement
NEET पेपरफूट: CBI नागपूर-चंद्रपूर में परीक्षार्थी के घरों पर छापेमारी
Nagpur, Maharashtra:देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफूट प्रकरणाच्या तपासात आता विदर्भ कनेक्शन समोर येऊ लागले आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) दिल्ली येथील विशेष पथकाने नागपूर आणि चंद्रपूर येथे तीन परीक्षार्थी उमेदवारांच्या घरांवर झडती घेतली . या कारवाईत नागपूर सीबीआय पथकानेही सहकार्य केले. तपास यंत्रणांच्या या हालचालींमुळे विदर्भातील शैक्षणिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, झडती घेण्यात आलेल्या तिघांपैकी दोन विद्यार्थीनी नागपूरमधील असून एक परीक्षार्थी उमेदवार चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. सीबीआयच्या पथकांनी या विद्यार्थ्यांच्या घरांची व मोबाईलची तपासणी केली. या विद्यार्थ्यांचे नीट परीक्षेदरम्यान काही संशयास्पद संपर्क, आर्थिक व्यवहार आणि परीक्षा प्रक्रियेशी संबंधित डिजिटल पुरावे तपासण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी संबंधित विद्यार्थ्यांच्या निवासस्थानी लॅपटॉप, मोबाईल फोन, काही दस्तऐवज तसेच ऑनलाईन व्यवहारांची माहिती तपासली. पेपरफूट रॅकेटशी संबंधित दलाल, कोचिंग नेटवर्क किंवा आर्थिक देवाणघेवाणीचा काही संबंध आहे का, याचाही तपास सुरू असल्याची माहिती आहे. अद्यापपर्यंत कुणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही.0
0
Report
हिरकणी STR T6 वाघीणा का GPS कॉलर गायब, ट्रैप कैमरे में फिर कैद
Satara, Maharashtra:कोयना जलाशय से तारफ्य के जरिए सह्याद्री व्याघ्र प्रकल्प में छोड़ी गई 'हिरकणी' अर्थात STR T6 वाघीण को फिर से ट्रैप कैमरे में कैद किया गया है। पर गले में GPS कॉलर गायब दिखाई दे रहा है। पिछले पंद्रह दिनों से हिरकणी ट्रैक न होने के कारण वन विभाग चिंता में है। VO: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प की हिरकणी STR T6 को 7 फ़रवरी 2026 को कोयना जलाशय से जंगल क्षेत्र में भेजा गया था और उसके बाद GPS कॉलर के साथ निगरानी रखी जा रही थी। लेकिन पिछले पंद्रह दिनों से सिग्नल एक ही स्थान से आ रहा था, संभवतः कॉलर में तकनीकी खराबी या कॉलर गिर जाने जैसी स्थिति। वन विभाग ने खोज बढ़ाई, पर हिरकणी का ठिकाना नहीं मिला। इसके बाद ट्रैप कैमरों की संख्या बढ़ाकर विश्लेषण शुरू किया गया। इसी क्रम में कोयना जंगल के कोअर भाग में घूमती एक वाघीण ट्रैप कैमरे में कैद हुई, जिसके पट्टों के विश्लेषण से वही हिरकणी STR T6 स्पष्ट हुई, पर इस बार गले में GPS कॉलर नहीं दिखा। संभव है कि उसने पंजे से कॉलर निकाल लिया हो या तकनीकी कारण से वह गले से गिर गया हो, क्षेत्र संचालक तुषार चव्हाण ने बताया। बाइट - तुषार चव्हाण, क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प। वीडियो 2-0 विश्लेषण के अनुसार कॉलर बीच-बीच में सिग्नल दे रहे हैं, अतः जंगल परिसर में वह कहीं गिरा हो सकता है। ट्रैप कैमरे में हिरकणी की फोटो/वीडियो स्पष्ट रूप से स्वस्थ दिख रही है और वजन बढ़ने की दिशा में संकेत भी मिले हैं। बाइट - मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे। हिरकणी वाघिणी के फोटोज़-वीडियो से तबीयत सुदृढ़ दिखी और अब वह सह्याद्री के वातावरण के अनुकूल प्रतीत हो रही है। वन्यजीव प्रेमी और प्रकल्प प्रशासन ने राहत की सांस ली है।0
0
Report
कोल्हापुर में मगरी के अंडों से नौ पिल्लों का सफल जन्म, प्राकृतिक आवास में संरक्षण प्रयास
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुरच्या हातकणंगले वनपरिक्षेत्रातील कृष्णा नदीकाठावरील शेतात मगरीची अंडी आढळल्याचे ठरले. वन्यजीव संरक्षण संस्था इचलकरंजी यांनी ही माहिती वनविभागाला दिल्यानंतर अंडी नैसर्गिक अधिवासातच सुरक्षित ठेवून त्यांचे संवर्धन करण्यात आले. सुमारे दस दिवसांच्या देखरेखीनंतर तब्बल ९ मगरीची पिल्ले सुखरूप बाहेर आली. वनविभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष वाळवेकर यांनी तपासणी करून पिल्लांना सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडले. कोलहापुरात प्रथमच नैसर्गिक अधिवासात मगरीची अंडी जतन करून यशस्वीरीत्या पिल्ले उबविण्याचा प्रयोग वनविभागाने केला आहे. नागरिकांनी मगरीची अंडी आढळल्यास वनविभागाच्या १९२६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.0
0
Report
Advertisement
सोलापुर में पेट्रोल-डीजल की बढ़ती कीमतों ने आम आदमी की जेब ढीली
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - पेट्रोल डिझेल दरवाढीवर सर्वसामान्य सोलापूरकरांच्या प्रतिक्रिया - चार दिवसात दोन वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याने सोलापूरकरांनी व्यक्त केली तीव्र नाराजी - सारखेच दरवाढ होत असेल तर सर्वसामान्य लोकांनी जगायचं कसं उपस्थित केला सवाल - पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला बसतोय मोठा फटका एकंदरीत पेट्रोल आणि डिझेलचा दरवाढीबाबत सर्वसामान्य सोलापूरकरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतले आहेत आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी0
0
Report
लातूर में कोट्यवधी शिक्षण साम्राज्य पर नया विवाद: संपत्ति और जांच की मांग
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... कोट्यवधींचं शिक्षण साम्राज्य पुन्हा चर्चेत... मोटेगावकरच्या मालमत्तेवरून नवा वाद पेटला... खोपेगावातील कोट्यवधींची इमारत चर्चेत... चौकशीची केली मागणी... तासिकावरील शिक्षक ते कोट्यवधींचा मालक... लातूरजवळील कोट्यवधींच्या जागेवरून चर्चा... चौकशीची मागणी वाढली... तासिका तत्त्वावर शिक्षक म्हणून सुरू झालेला प्रवास... आणि पुढे जाऊन कोट्यवधी रुपयांचं शिक्षण साम्राज्य उभं करणारे प्रा. शिवराज मोटेगावकर सध्या पुन्हा चर्चेत आले आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये क्लासेसचे नेटवर्क उभं करत त्यांनी मोठी आर्थिक उलाढाल निर्माण केली आहे. त्याची लातूर शहरात अनेक ठिकाणी कोट्यवधी रुपयांची प्रोपर्टी असल्याचं सांगीतलं जात आहे. दरम्यान, लातूरजवळील खोपेगाव परिसरातील त्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या इमारती आणि जागेवरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आता होत असून, यामुळे पुन्हा एकदा मोटेगावकर चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. याचच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी... वैभव बालकुंदे रिपोर्टर0
0
Report
हिंगोली के किसानों ने डीजल नहीं मिलने पर पेट्रोल पंप पर हंगामा मचाया
Hingoli, Maharashtra:हिंगोली ब्रेकिंग हिंगोलीत पेट्रोल पंपावर डिझेलच्या कॅन डोक्यावर घेत शेतकऱ्यांच आंदोलन हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांना डिझेल मिळत नसल्याने शेतकरी संतप्त हिंगोली वसमत महामार्गावर असलेल्या पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांच आंदोलन पेट्रोल पंप चालक डिझेल कॅन मध्ये न देता अडवणूक करत असल्याचा आरोप0
0
Report
Advertisement
पन्हाळगड पर रात का तापमान सिर्फ 15°C, दिन में गर्मी ने मचाई खलबली
Kolhapur, Maharashtra:एकीकडे महाराष्ट्रात तापमान 46 अंश सेल्सिअस वर गेल्याचे पाहायला मिळत आहे तर कोल्हापुरातील ऐतिहासिक पन्हाळगडावर मंगळवारी पहाटेपासून गारवा पाहायला मिळाला. दिवसभर 39 अंश सेल्सिअस तापमानाने होरपळणाऱ्या गडवासीयांनी रात्री चक्क हुडहुडी भरणाऱ्या कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेतला. रात्री नूनंतर तापमानाचा पारा अचानक घसरून थेट 15 अंशांवर आल्याने भर उन्हाळ्यात पन्हाळ्यावर जणू काश्मीर अवतरल्याचा भास होत होता. पन्हाळगडावर धुक्याची चादर आणि गारव्याचा अनुभव पन्हाळावासीयांसह पर्यटकांना घेता आला.0
0
Report
भाईंदर में निर्माणाधीन इमारत से गिरकर 19 वर्षीय मजदूर की मौत, सुरक्षा चूक पर सवाल
Mira Bhayandar, Maharashtra:मिरा भाईंदर ब्रेक भाईंदरमध्ये एका निर्माणाधीन इमारतीवरून पडून 19 वर्षीय तरुण मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सेवेन इलेव्हन कोर्टयार्ड इमारतीच्या ११ व्या मजल्यावरून पडल्याने हा अपघात घडला. भाईंदर येथील निर्माणाधीन इमारतीच्या ११ व्या मजल्यावरून पडून फिरदोस आलम (वय 19) या मजुराचा जागीच मृत्यू झाला. ससकाळी साडेआठच्या सुमारास बांधकाम साईटवर पाणी मारण्यासाठी वर गेला असता, तो थेट खाली कोसळला आणि पत्र्याला छिद्र पडून जमिनीवर आदळला. बांधकाम कंत्राटदाराने बिल्डिंगच्या साईडला जाळी बांधलेली नसल्याने त्याचबरोबर मयत व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे सेफ्टी साहित्य न दिल्याने हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे नवघर पोलिसांनी या घटनेची दखल घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी डॉक्टर भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल केला असून अपमृत्यूची नोंद करून मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू केला आहे.0
0
Report
जालना में डीजल संकट, किसानों और ट्रैक्टर चालकों की कतारे बढ़ीं
Jalna, Maharashtra:जालना : जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा मोठ्या प्रमाणात तुटवडा, डिझेल मिळत नसल्यानं शेतीकामे खोळंबली (वाक थ्रू) ट्रॅक्टरचालक सकाळपासून रांगेत उभे अँकर :जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात इंधन टंचाई निर्माण झाली आहे.डिझेलसाठी ट्रॅक्टर चालकांनी रांगा लावल्यायत. ऐन खरीप पूर्व मशागतीच्या तोंडाला डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्यानं शेतकरी देखील हतबल झालाय.सकाळपासून ट्रॅक्टर चालक पंपावरील रांगेत उभे आहेत आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नीतेश महाजन यांनी0
0
Report
Advertisement
