445001
यवतमाळ: गोरबंजारांचा सामूहिक तीज उत्सव उत्साहात
Yavatmal, Maharashtra:यवतमाळात बंजारा समाज तीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. यावेळी बंजारा पारंपारिक वेशभूषेत महिलांनी गोरमाटी गीत आणि डफडीच्या तालावर नृत्य केले. बंजारा नायक कारभारी यांची परवानगी घेऊन किशोरी मुली ओल्डीवर गहू पेरून त्याला पाणी देतात. डफडीचा आवाज आणि बंजारा गीताच्या तालावर महिला तन्मयतेने नृत्य करतात. तसेच, उत्कृष्ट तीज सजविण्याची स्पर्धा आयोजित केली गेली असून आकर्षक सजावट केलेल्या तीजसह यवतमाळमध्ये रॅली देखील काढण्यात आली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
शिंदे ने विमुक्त समुदाय के सशक्तिकरण हेतु संजय राठोड की नियुक्ति की
Yavatmal, Maharashtra:शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या विमुक्त, भटक्या व अर्धभटक्या जमाती समाजाच्या सक्षमीकरणासाठी मंत्री संजय राठोड यांची राष्ट्रीय नेतेपदी निवड केली आहे. शिवसेनेच्या या नेमणुकीतून देशातील अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या मोठ्या सामाजिक घटकाला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय मुख्य प्रवाहात आणण्याच्या व्यापक दृष्टीकोन दिसून येत आहे. देशभरातील विमुक्त, भटक्या व अर्धभटक्या समाजाची लोकसंख्या अंदाजे 10 ते 12 कोटी असून महाराष्ट्रात हा आकडा जवळपास 1.5 कोटी इतका आहे. या समाजांना एकत्रित नेतृत्व आणि सक्षम संघटन देण्यासाठी मंत्री संजय राठोड यांच्यावर महत्वपूर्ण जबाबदारी शिवसेनेने सोपविली आहे.0
0
Report
खुराणा ट्रैवल्स की बस रेलवे पुल के पास दुर्घटनाग्रस्त, चालक समेत तीन यात्री गंभीर घायल
Washim, Maharashtra:वाशिम शहराजवळील रेल्वे उड्डाण पुलानजीक आज सकाळी खुराणा ट्रॅवल्सच्या बसचा भीषण अपघात झाला. कारंजावरून वाशिमकडे येत असताना भरधाव बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरील दुभाजक ओलांडून विरुद्ध बाजूला जात चिकन,मटण व पानपट्टीच्या टिनपत्र्यांच्या दुकानांचा चुराडा केला. अपघातात दुकानांतील लोखंडी रॉड आणि लाकडी बल्ल्या बसच्या चालक केबिनमध्ये घुसल्याने चालकासह केबिनमधील तीन प्रवासी गंभीर जखमी झाले असून जखमींना वशिम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवानाही या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.0
0
Report
पहली बरसात में येवला की सड़कों पर जलजमाव, गड्ढे दिखे, मरम्मत पर सवाल
Yeola, Maharashtra:यंदाच्या पहिल्याच पावसामुळे येवला शहरातील शनि पटांगण परिसरात रस्त्यांवर व खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याचे चित्र दिसून आले. विशेष म्हणजे अलीकडेच काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या काही रस्त्यांवरही पाणी साचल्याने कामांच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, विंचूर चौफुली येथे शहरातून जाणाऱ्या महामार्गालगतही मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून एका ठिकाणी मोठा खड्डा असल्याने पाण्याखाली खड्डा दिसत नसल्याने वाहनधारकांना त्याचा अंदाज येत नाही आणि त्यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.0
0
Report
Advertisement
अंगणवाड़ी जाने से इनकार पर मां ने बेटी को लाठी से मारा; वीडियो वायरल
Navi Mumbai, Maharashtra:अंगणवाड़ी जाने से इनकार करने पर पनवेल तालुक्यातील नांदगाव येथे राहणाऱ्या एका महिलेच्या चिमुकलीला अंगेणवाडीत जावले न जावले म्हणून तिची लाथ मारण्यात आली, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आई-बाबत संताप व्यक्त केला जातो आहे.0
0
Report
पुणे-इंदोर हाईवे पर ट्रक पलटने से चालक घायल, यातायात घंटों के लिए प्रभावित
Yeola, Maharashtra:पुणे-इंदोर महामार्गावरील येवल्याच्या बाभुळगाव शिवारात चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाल्याची घटना घडली असून या अपघातात चालक जखमी झाला आहेत. चेन्नईच्या दिशेने जाणारा हा ट्रक अपघातानंतर रस्त्याच्या मधोमध पडल्याने काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. प्रशासन आणि संबंधित यंत्रणेने ट्रक बाजूला करण्याचे काम हाती घेतले. अखेर ट्रक हटविण्यात यश आले असून महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली आहे.0
0
Report
यवला के घरकुल मामले की गहन जांच की मांग, वरिष्ठ नागरिक अनशन पर
Yeola, Maharashtra:अँकर : येवला तालुक्यातील सायगाव येथील घरकुल प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करत ज्येष्ठ नागरिक सुधाकर कारभारी पठारे यांनी येवला पंचायत समिती कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे. घरकुल लाभार्थ्यांची निवड, पात्रता पडताळणी, मंजुरी प्रक्रिया, तांत्रिक तपासणी तसेच निधी वितरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. प्रशासनाच्या भूमिकेकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
Advertisement
वरूड तालुक्यात जोरदार पाऊस, खरीफ के लिए बुवाई शुरू
Amravati, Maharashtra:सलग तीन दिवस वरूड तालुक्यात दमदार पाऊस; पारंपरिक पद्धतीने पेरणीला सुरुवात, शेतकरी सुखावला गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी आता शेतात मशागतीची कामे वेगाने सुरू केली आहेत. दमदार पावसानंतर जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याने सरी वरंबा पारंपरिक पद्धतीवर पेरणीला सुरुवात झाली आहे. सरी वरंबा पद्धतीने पेरणी केल्यास पाण्याचा योग्य निचरा होऊन पिकांची वाढ चांगली होते. त्यामुळे अनेक शेतकरी या पद्धतीचा अवलंब करत आहेत. पावसाची अशीच साथ कायम राहिल्यास यंदाचा खरीप हंगाम चांगला जाण्याची आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून शेतीची कामे जोमात सुरू झाली आहेत.0
0
Report
अहिल्यानगर में मोहरम मिरवणुकी रात बारह बजे से शुरू, कड़े सुरक्षा बंदोबस्त
Ahilyanagar, Maharashtra:देशभरात प्रसिध्द असलेल्या अहिल्यानगरच्या मोहरम मिरवणुकीला रात्री 12 वाजता कोठला परिसरातून सुरुवात झाली आहे. छोटे बारा इमाम यांची सवारी उठल्यानंतर कत्तलची रात्र मिरवणुकीस प्रारम्भ झाला. पारंपारिक पद्धतीने रात्री काढण्यात आलेली कत्तलची रात्र मिरवणूक शांततेत सुरू झाली असून या मिरवणुकी त मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले आहेत रात्री मंगलगेट हवेली येथून मोठे बारा इमाम यांची सवारी निघाल्यानंतर दोन्ही सवारींच्या मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून सुरुवात झाली. दाळमंडई, तेलीखुंट, कापडबाजार, मोची गल्ली, भिंगारवाला चौक, पंचपीर चावडी, बांबू गल्ली, रामचंद्र खुंट, इदगाह मैदान मार्गे कोठला येथे सकाळी 11 वाजेपर्यंत पर्यंत या दोन्ही सावरी परत आपल्या जागेवर बसविण्यात येते तसेच आज दुपारी बारा वाजता पुन्हा एकदा या दोन्ही सवारींच्या मिरवणुकीला सुरुवात होते. मोहरम मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.दोन्ही अप्पर पोलीस अधीक्षक, पाच उपविभागीय पोलीस अधिकारी, सतरा पोलीस निरीक्षक, 46 अधिकारी, 650 अंमलदार, दोन एसआरपीएक आणि तीन राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात असणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिलीये0
0
Report
वाशीम कृषि उत्पादक बाजार समिति में काली हल्दी के दाम फिर उछले, प्रतिक्विंटल 22 हजार रुपये
Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत काळी हळद अर्थात कोच्या या नगदी पिकाच्या दरात काही दिवसांपूर्वी मोठी घसरण झाली होती.मात्र आता शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली असून,काळ्या हळदीच्या दरात पुन्हा सुमारे दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे.ताज्या लिलावात काळ्या हळदीला प्रतिक्विंटल २२ हजार रुपयांचा भाव मिळाला. औषधी गुणधर्मांमुळे काळ्या हळदीला बाजारात विशेष मागणी असते.मात्र गेल्या काही दिवसांत बाजारात आवक वाढल्याने आणि मागणी तुलनेने कमी राहिल्याने दरात घसरण झाली होती.आता पुन्हा मागणीत सुधारणा झाल्याने भावात वाढ झाली असून, त्यामुळे काळ्या हळदीचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.0
0
Report
Advertisement
आकोला के गायगांव में नकली आधारकार्ड से जमीन बिक्री, दो गिरफ्तार
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील गायगाव येथे मूळ शेतकऱ्याच्या नावाने बनावट आधारकार्ड आणि इतर कागदपत्रे तयार करून लाखो रुपयांची शेती विकण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे आधार कार्डवरील बायोमेट्रिक, वय आणि सह्यांमध्ये स्पष्ट तफावत असतानाही व्यवहाराची नोंद झाल्याने संपूर्ण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली असून मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पाहूया हा स्पेशल रिपोर्ट... जमिनीच्या खरेदी-विक्रीतील फसवणूक टाळण्यासाठी शासनाने अनेक नियम आणि डिजिटल पडताळणीची व्यवस्था केली आहे. मात्र अकोला जिल्ह्यातील गायगाव येथे हे सर्व नियम धाब्यावर बसवून मूळ शेतकरी अरविंद देठे यांच्या नावाने दुसऱ्या व्यक्तीचे बनावट आधारकार्ड तयार करण्यात आले. त्याच आधारावर जमीन विक्रीचा व्यवहारही करण्यात आल्याचे समोर आले आहे. या व्यवहारात संबंधित व्यक्तीचे फिंगरप्रिंट्स आधार नोंदींशी जुळत नव्हते, कागदपत्रांमध्ये वयात तफावत होती आणि प्रत्येक पानावरील सह्याही वेगवेगळ्या होत्या. एवढ्या गंभीर त्रुटी असतानाही व्यवहाराची नोंद कशी झाली, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. वेळेत हा प्रकार लक्षात आल्यामुळे अरविंद देठे यांच्या जमीन वाचली. अन्यथा स्वतःच्या मालकीची जमीन परत मिळवण्यासाठी त्यांना न्यायालयीन लढाई लढावी लागली असती, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. अरविंद देठे, मूळ शेतमालक. सुमारे दोन एकर शेती अवघ्या वीस लाख रुपयांत विकण्याचा व्यवहार ठरविण्यात आला होता. त्यापैकी सहा लाख रुपये टोकन म्हणून देण्यात आले होते. त्यानंतर पाच लाख रुपये स्वीकारण्यासाठी आरोपींनी ठरावीक दिवस आणि ठिकाण निश्चित केले होते. याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी सापळा रचून दोघांना रंगेहात ताब्यात घेतले.या कारवाईनंतर या प्रकरणामागे बनावट कागदपत्रे तयार करणारे आणि जमीन व्यवहारात फसवणूक करणारे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय अधिक बळावला आहे. महसूल विभागातील काही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून या आठवणीने अशाप्रकारे याआधीही कुणाला अशाप्रकारे गैरव्यवहार करून जमिनी विकल्या आहेत का ? असा संपूर्ण रॅकेटचा तपास सुरू आहे. अनिल जुमळे, पोलीस निरीक्षक. बनावट आधारकार्ड, न जुळणारे फिंगरप्रिंट्स, चुकीचे वय आणि प्रत्येक पानावर वेगवेगळ्या सह्या... एवढ्या स्पष्ट विसंगती असतानाही जमीन व्यवहाराला मंजुरी कशी मिळाली, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करून बनावट कागदपत्रे तयार करणारे, त्यांचा वापर करणारे आणि त्यांना मदत करणाऱ्या सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.0
0
Report
नागपुर में स्मार्ट मीटर विरोध प्रदर्शन: नागरिक मोर्चा में कांग्रेस नेता भी शामिल
Nagpur, Maharashtra:स्मार्ट मीटर विरोधात नागपुरात नागरिक संघर्ष समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. काटोल रोडवरील विद्युत भवनावर हा मोर्चा काढण्यात आला होता. घरांमध्ये बसविण्यात आलेल्या विद्यमान मीटर च्या जागी नागरिकांच्या संमती न घेता स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णयावरचा तीव्र विरोध आंदोलकांनी केला. स्मार्ट र मीटर हे जनविरोधी असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या मोर्चात काँग्रेस सह विविध संघटनांचे नेते व कार्यकर्ता सहभागी झाले होते0
0
Report
दूध की कीमतें 10 रुपये बढ़ीं: भेसळ रोकथाम के बावजूद आम जनता पर बढ़ता भार
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:भेसळयुक्त दुधावर अन्न औषध प्रशासनाने कारवाई सुरू केल्याने विना भेसळ दूध विकणार्यांना मात्र चांगले दिवस आले आहेत, दुधाच्या दरात आता मोठी वाढ झाली आहे. दुधाचे भाव तब्बल १० रुपये प्रति लिटरने वाढले असून सध्या दूध ८० रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. दुधासोबतच स्थानिकांचया कडून पुरवठा होणाऱ्या पनीर, दही,खवा, तुप, लोणी, या पदार्थाचे ही दर वाढले आहेत.. दुधाची मागणी कायम आहे तर पुरवठा आणि मागणीतील तफावत वाढली आहे त्याचा थेट परिणाम दरवाढीच्या स्वरूपात ग्राहकांना सहन करावा लागत असल्याचं सांगण्यात येतंय.. त्यामुळे सर्वसामान्यांच्या बजेटवर अतिरिक्त ताण पडतोय..0
0
Report
Advertisement
महाबलेश्वर के हेरिटेज गोल्फ कोर्स पर अवैध शेड-निर्माण तोड़, प्रशासन ने निर्णायक कार्रवाई की
Satara, Maharashtra:सातारा: महाबळेश्वर येथील हेरिटेज गोल्फ कोर्स मैदानावर 'द क्लब' व्यवस्थापनाने बेकायदेशीरपणे उभारलेले अनधिकृत शेड आणि कंपाऊंड अखेर नगरपालिका आणि तहसीל कार्यालयाने संयुक्त कारवाई करत जमीनदोस्त केले. हेरिटेज मिळत असणाऱ्या गोल्फ कोर्स मैदानावर बेकायदेशीर बांधकाम,वृक्षतोड आणि उत्खनन या तक्रारी प्रशासनाकडे दाखल झाल्यानंतर याची थेट दखल जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी घेतली. आणि महाबळश्वर येथील पालिकेचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही धडक कारवाई पूर्ण केली.प्रशासनाने केलेल्या या कायदेशीर कारवाईमुळे गोल्फ मैदानाचे हेरिटेज स्वरूप जिवंत राहण्यास मदत होणार आहे.0
0
Report
कैफेCENTRE पर छापेमारी के बाद अब हर महीने होगी कैफे सेंटर की जांच—निर्णय सख्त
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ANC: छत्रपति संभाजीनगर शहर के कैफे सेंटर में बड़ी कार्रवाई के बाद नगरपालिका और पुलिस प्रशासन अब अधिक सतर्क हो गया है. शहर के 49 कैफों पर संयुक्त कार्रवाई के बाद अब से हर महीने कैफे सेंटर की चेकिंग की जाएगी, प्रशासन ने यह निर्णय लिया है... शहर के कैनॉट मार्केट, टीवी सेंटर, औरंगपुरा, गुलमोंडी तथा स्कूल और कॉलेज परिसर के कई कैफों में नियमबाह्य तरीके से काला काँच, बंदिस्त केबिन और अन्य सुविधाओं के उपलब्ध कराए जाने की पुष्टि मिली थी. इसके बाद नगरपालिका और पुलिस ने संयुक्त कार्रवाई करते हुए ऐसी सुविधाओं को तोड़फोड़ कर दी थी. आगे किसी भी कैफे में अनधिकृत या नियमबाह्य प्रकार पाए जाने पर फिर से कठोर कार्रवाई की जाएगी, यह प्रशासन ने संकेत दिया है.0
0
Report
152वीं शाहू जयंती: बेनझीर विलाज में भगवा ध्वज फहराया
Kolhapur, Maharashtra:राजर्षी छत्रपती शाहू महाराज की 152वीं जयंती के अवसर पर मराठा सेवा संघ और शाहू सेना ने कोल्हापुर जिले के राधानगरी डैम के मध्य स्थित ऐतिहासिक बेनझीर विला में जयंती उत्साह के साथ मनाया। इस कार्यक्रम में भगवा ध्वज फहराकर शाहू महाराज को श्रद्धांजलि दी गई। शाहू महाराज के सामाजिक समानता और बहुजन हित के विचारों पर प्रकाश डालने के लिए यह आयोजन किया गया था। जलाशय के पास ऐतिहासिक इमारत में जयंती समारोह आयोजित किया गया।0
0
Report
Advertisement
