icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

संगमनेर में जल संकट पर मंत्री विखे पाटील ने अधिकारियों के खिलाफ सख्त कार्रवाई की चेतावनी दी

Shirdi, Maharashtra:राज्यात जलसंपदा मंत्री विखे पाटील व जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या उपस्थितीत आज संगमनेर शहरात आढावा बैठक पार पडली. यावेळी मोदी यांच्या आवाहनानुसार विखे यांच्या ताफ्यात वाहने कमी असली तरी आढावा बैठकीला आलेल्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली. बैठकीत विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेतले आणि अनेक अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. संगमनेर शहरातील आढावा बैठकीत वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील पाणी आणि विजेच्या समस्या मोठ्या प्रमाणात आल्यानंतर विखे यांनी ग्रामसेवकांना नाराजी व्यक्त केली. निवडणुका झाल्यानंतर नागरिकांना आधार देण्यासाठी काम करा; प्रश्न सोडवा, कायदा आणि प्रशासनात बदल गरजेचे.
0
0
Report

उल्हासनगर रेल्वे से 21 किलोग्राम गांजे की तस्करी: तीन गिरफ्तार

Ambernath, Maharashtra:उड़ीसाहून रेल्वे ने उल्हासनगर में 21 किलोग्राम गांजे की तस्करी रोक दी; रिक्षा से सप्लाई से पहले ही अपराध शाखा का धड़ाकेदार छापा, तीन आरोपियों को हिरासत में लिया गया। उल्हासनगर अपराध शाखा ने मादक पदार्थों के विरुद्ध बड़ी कार्रवाई कर 9 लाख 35 हजार रुपए के सामान को जप्त किया है। इस मामले में तीन आरोपियों को गिरफ्तार किया गया। पुलिसकर्मियों ने घुमते समय उल्हासनगर-1 क्षेत्र के अमरदाय कंपनी के बाहर एक संदिग्ध रिक्षा देखी। जांच के दौरान रिक्षा से बड़े पैमाने पर गांजा मिला। इस कार्रवाई में रिक्षा चालक हिदायतुल्ला बिसमिल्ला शेख तथा उड़ीसा राज्य के बिकास बिकरम रणबैसा और सुधीर धरूबा रणबैसा को गिरफ्तार किया गया। पुलिस पूछताछ में आरोपियों ने बताया कि उड़ीसा से रेलमार्ग के जरिए गांजे की बोरियाँ लाकर यह माल रिक्षा के माध्यम से अम्बरनाथ क्षेत्र के बाबू खान को बिक्री हेतु ले जाया जा रहा था। इस दौरान अपराध शाखा ने घेराबंदी कर आरोपियों को रंगे हाथ पकड़ा। आरोपियों के पास से 21.584 किलोग्राम गांजा, तीन मोबाइल फोन और परिवहन हेतु इस्तेमाल की गई रिक्षा बरामद हुई, कुल मिलाकर 9,35,360 रुपयों का माल जप्त किया गया। इस घटना से रेलवे के रास्ते मादक पदार्थों की तस्करी कितनी आसानी से हो रही है, इस पर गंभीर चिंता व्यक्त की जा रही है। इतने बड़े पैमाने पर गांजा रेलमार्ग से शहर में लाया गया है, जिससे रेलवे सुरक्षा तंत्र और जाँच व्यवस्था पर सवाल उठ रहे हैं। इस मामले की आगे की जांच उल्हासनगर अपराध शाखा कर रही है, और यह देखा जा रहा है कि इस रैकेट के पीछे और कौन-कौन सा सहभागी है। चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
0
0
Report

चंद्रपुर शहर में जल संकट गहरा, टँकर कम पड़ रहे, नलों की सप्लाई असंतोषजनक

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर शहरातील विविध भागात पाणीटंचाईची बिकट स्थिती, शहरातील मनपाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या टँकर बाबत नागरिक असमाधानी ,नळ योजनेद्वारे होणारा पुरवठा अनियमित, नागरिक टॅंकर येताच आपली दैनंदिन कामे सोडून आता पाणी साठवण्यासाठी करत आहेत धडपड चंद्रपूर शहराच्या विविध भागात पाणीटंचाईची स्थिती बिकट होत चालली आहे. शहर जिल्ह्यात बाराशे ते चौदाशे मिलिमीटर पाऊस नोंदविला जातो. इरई धरणातील पाणी शहराच्या विविध भागात पोहोचवणाऱ्या जलवाहिन्या अमृत टप्पा एक व दोन बिनकामाच्या ठरल्या आहेत. मनपाच्या 11 टँकरच्या माध्यमातून शहरात सुरू करण्यात आलेल्या पाणीपुरवठा स्थितीबाबत नागरिक असमाधानी आहेत. शहराचे हृदय स्थान असलेल्या जटपुरा प्रभागात स्थितीत त्याहून वाईट आहे. नळाद्वारे होणारा पुरवठा अनियमित असून टँकरही अपुरे पडत आहेत. टँकर बुक केल्यावर तीन दिवसांनी तो पाठविला जात असल्याने टँकर येताच आपली दैनंदिन कामे सोडून नागरिक पाणी साठवण्याची धडपड करत आहेत. शहरात मनपाचे नवे कारभारी पदारुढ झाल्यानंतरही प्रत्यक्ष पाणीपुरवठा स्थितीत मात्र बिघाड होत चालला आहे. यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
0
0
Report
Advertisement

वायरल ऑडिओ क्लिप: मंदिर समिति ने नंबर वाले के खिलाफ दर्ज किया मामला

Pandharpur, Maharashtra:श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती कडून व्हायरल ऑडिओ क्लिप ची दखल, क्लिप मधील मोबाईल नंबरच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी प्रति मानसी दोनशे रुपये असे प्रमाणे पाच माणसांसाठी एक हजार रुपयांची मागणी भाविकाकडे करणारी ऑडिओ क्लिप समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाली होती. यामध्ये पैसे मागणाऱ्या व्यक्तीने आपल्या अकाउंट कर्जाचे हप्ते चुकल्याने मायनस झाले आहे. त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीच्या क्रमांकावर दर्शनासाठी ची रक्कम पाठवावी अशी मागणी भाविकाकडे केली आता त्या क्रमांकाच्या व्यक्तीविरोधात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने गुन्हा दाखल केल्याची माहिती व्यवस्थापक प्रवीण घम यांनी दिली आहे.
0
0
Report

नितेश राणे बोले: सिंधुदुर्ग के महत्त्वाकांक्षी पर्यटन प्रकल्प से विकास

Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग मंत्री नितेश राणे रोहित पवार पर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पर और पार्थ पवार पर दिए गए उनका वक्तव्य। 2019 में रोहित पवार भाजपा में आने की बातचीत हुई थी; उनका द्वेष किसी के पक्ष में नहीं है। अगर सही तरीके से घड़ी-बंद होती तो रोहित पवार आज भाजपा के विधायक होते। बच्चू कडूं ने कहा कि महायुती सरकार है; देवेंद्र फडणवисс सक्षम मुख्यमंत्री हैं; शिंदे उनके समर्थन में। पार्थ पवार ने कहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्य के परिवार प्रमुख हैं, सब कुछ उनके पास है। गुलदार बोट प्रकल्प महत्त्वपूर्ण है; कुछ महीनों पहले मुख्यमंत्री और दोनों उपमुख्यमंत्रियों ने हिरवा कंदील दिया था; सिंधुदुर्ग जिले के पर्यटन के लिए लाभकारी; मछुआरों को नुकसान नहीं होगा; पर्यटन बढ़ेगा; हमारे खात्याने यह निर्णय लिया है।
0
0
Report

पेट्रोल 120 से 30 तक? जयंत पाटील का दावा, डॉलर भी 100 के पार

Sangli, Maharashtra:स्लग - देशात पेट्रोलचे दर 120 ते 30 जातील, डॉलर शंभर रुपयांवर, तर लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण होण्याची आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली भीती... अँकर - देशात पेट्रोलचे दर 120 ते 30 रुपये होतील, डॉलरचा दर शंभर रुपये पर्यंत जाईल, असे विधान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी करत भाजपावर टीका केली आहे. तसेच देशात आपोआप लॉकडाऊन लागेल की, काय ? अशी भीती आपल्या मनात निर्माण झाल्याचे जयंत पाटलांनी व्यक्त केली आहे. पंतप्रधानांनी केलेल्या इंधन बचतीच्या आव्हानावर देखील खोचक टीका केली आहे, ते सांगलीच्या ईश्वरपूर येथे शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमादरम्यान बोलत होते. साऊंड बाईट - जयंत पाटील - आमदार राष्ट्रवादी काँग्रेस ( SP )
0
0
Report
Advertisement

वाशीम में गो तस्करी: चोर बेहोश कर डालने की कोशिश CCTV में कैद

Washim, Maharashtra:वाशीम: अँखर: गो तस्करीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, वाशिम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात रात्रीच्या सुमारास आलिशान कारमधून आलेल्या चोरट्यांनी गायला गुंगीचे औषध देत बेहोश करून गाडीत टाकण्याचा प्रयत्न करत असताना अचानक त्या परिसरातील एक व्यक्ती घरातून बाहेर आल्याने गो तस्करांनी तिथून पळ काढला.दरम्यान परिसरातील व्यक्ती घरातून बाहेर आल्याने गो तस्करीचा प्रकार टळल्याचं समोर आल आहे.याप्रकरणी गो रक्षकांनी वाशिम शहर पोलिसात तक्रार देत गुन्हा दाखल करून, जखमी गायी वर उपचार केले. हा सर्व गो तस्करीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
0
0
Report

अकोला में पति-पत्नी के विवाद में पत्नी की हत्या, आरोपी गिरफ्तार

Akola, Maharashtra:पती-पत्नीच्या वादाने पुन्हा एकदा हिंसक वळण घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीतील गजानन नगर परिसरात पतीने भररस्त्यात पत्नीवर चाकूने हल्ला करून तिची हत्या केली. या घटनेमुळे परिसरात भीती आणि खळबळ निर्माण झाली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. मंदा दीपक गुडडे असे मृत महिलेचे नाव आहे. तर आरोपी पतीचे नाव दीपक गुडडे असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून घरगुती कारणांवरून सतत वाद सुरू होता. पहाटेच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यानंतर मंदा गुडडे या दूध आणण्यासाठी घराबाहेर पडल्या.यावेळी आरोपी पती दीपक गुडडे याने त्यांचा पाठलाग केला आणि गजानन नगर परिसरात भररस्त्यात गाठून चाकूने हल्ला चढविला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. गंभीर जखमी झालेल्या मंदा गुडडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच डाबकी रोड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच आरोपी दीपक गुडडे याला ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास डाबकी रोड पोलीस करीत आहेत. घरगुती वाद आणि क्षणिक रागातून घडलेल्या या घटनेमुळे एका महिलेचा जीव गेला तर एका कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. किरकोळ वादाचे रूपांतर थेट हत्येत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
0
0
Report
Advertisement

वाशीम में सरकारी नौकरी का झांसा देकर धोखाधड़ी, आरोपी गिरफ्तार

Washim, Maharashtra:अँकर:वाशिममध्ये सरकारी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी रमेश नवघरे याने पंचायत समितीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तक्रारदार चांगदेव वानखडे यांच्याकडून1लाख 73हजार रुपये उकळले.तसेच बनावट नियुक्तीपत्र देऊन फसवणूक केल्याचे समोर आले.या प्रकरणी वाशिम शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला पवन हॉटेल परिसरातून ताब्यात घेत अटक केली.पुढील तपास सुरू आहे.पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की,नोकरी संदर्भातील माहिती फक्त अधिकृत संकेतस्थळांवरूनच तपासावी. नोकरीच्या नावाखाली पैशांची मागणी झाल्यास कोणताही व्यवहार न करता तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.
0
0
Report

शेतकऱ्यांच्या आंदोलन पर सदाभाऊ खोत का सरकार पर घेरा, पुलिस कार्रवाई पर सवाल

Sangli, Maharashtra:स्लग - आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून सदाभाऊ खोतांचा सरकारला घरचा आहेर.. अँकर - शेतकऱ्यांच्या प्रश्न थट्टा मस्करीत घ्यायला लागलो,तर राज्याच्या दृष्टीने हे योग्य होणार नाही,असे विधान करत आमदार सदाभाऊ खोत यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.माझे सहकारी राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांना,ज्या पद्धतीने पोलिसांकडून उचलण्यात आलं,त्याची गरज नव्हती,असे सांगत पोलीस कारवाईबाबत आमदार खोत यांनी खंत व्यक्त केली आहे,त्यांभरून आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलना दरम्यान पोलिसांकडून राजू शेट्टी आणि जानकर यांना ताब्यात घेण्यात आलं होतं,त्यावरून खोत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे,ते सांगलीच्या मरळनाथपूर येथे बोलत होते.. बाईट - सदाभाऊ खोत - आमदार.
0
0
Report

बुलढाणा के पंपों पर पेट्रोल-डीजल के लिए भीड़, पुलिस सुरक्षा में वितरण

Buldhana, Maharashtra:चिखली स्टोरी - पुलिस सुरक्षा में पेट्रोल डिझेल वाटप. अनेक पंपावर वाहन चालकांत वाद. जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक पंपावर ठणठणाट. तर पेट्रोल डिझेल असणाऱ्या पंपावर तोबा गर्दी. बुलढाणा जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक पेट्रोल पंप बंद असून त्यांच्याकडे स्टॉक नसल्याचे फलक लावले आहे. ज्या पंपावर पेट्रोल डिझेल उपलब्ध आहे, तिथे वाहन चालकांची गर्दी झाल्याचे चित्र आहे. शिवाय पंपावर वाढणाऱ्या गर्दीमुळे वाहन चालकांमध्ये नंबर लावण्यावर वाद होत असल्यामुळे अनेक पंपावर पोलिस सुरक्षा पेट्रोल डिझेल वाटप सुरू आहे. वाहनांच्या रांगा एक ते दीड किलोमीटर लांबीच्या आहेत. ट्रॅक्टरलाही डिझेल मिळत नसल्याने शेती कामे विस्कळित झाली आहेत.
0
0
Report
Advertisement

केडीएमसी की घंटागाड़ी की टक्कर से 2-वर्षीय बच्चे की मौत

Ambernath, Maharashtra:केडीएमसीच्या घंटागाडीच्या धडकेत २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू सुमित कंपनीच्या घंटागाडी चालकाचा निष्काळजीपणा अंबरनाथ तालुक्यातील वसार गावातली घटना पोलिसांनी चालकाला नोटीस देऊन सोडून दिल्याचा आरोप वसार गावातील गायकर नगरमध्ये सुनील राठोड हे कुटुंबासह वास्तव्याला आहेत. शनिवारी १६ मे रोजी सकाळी ७ वाजता सुनील राठोड हे त्यांचा २ वर्षांचा मुलगा शिवम याच्यासह कचरा टाकण्यासाठी गेले होते. तिथून परत येताना केडीएमसीचा कचरा उचलणाऱ्या सुमित कंपनीच्या घंटागाडीने शिवम याला जोरदार धडक दिली. यात शिवमच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यात घंटागाडी चालकाविरोधात मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करून त्याची घंटागाडी ताब्यात घेण्यात आली, मात्र चालकाला पोलिसांनी नोटीस देऊन सोडून दिल्याचा आरोप केला जातोय. याबाबत पोलिसांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
0
0
Report

अकोला डाबकी रोड में घरेलू विवाद पर पति ने पत्नी की चाकू से हत्या

Akola, Maharashtra:शहरातील डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीतील गजानन नगर परिसरात घरगुती वादातून पतीने पत्नीवर चाकूने वार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मंदा दीपक गुडडे असे मृत महिलेचे नाव असून तिचा पती दीपक गुडडे याच्यासोबत काही दिवसांपासून घरगुती कारणावरून वाद सुरू होता. दरम्यान, पहाटेच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यानंतर मंदा गुडडे या दूध आणण्यासाठी जवळच्या किराणा दुकानाकडे गेल्या असता आरोपी पतीने त्यांचा पाठलाग केला.भररस्त्यात गाठून आरोपीने पत्नीवर चाकूने हल्ला चढविला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मंदा गुडडे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.घटनेची माहिती मिळताच डाबकी रोड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी दीपक गुडडे याला ताब्यात घेत अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास डाबकी रोड पोलीस करीत आहेत.
0
0
Report

रत्नागिरी के मुंबई-गोवा मार्ग पर यातायात भारी बाधित, ईंधन संकट से पर्यटक बेहाल

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी..(chiplun) मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांची कोंडी.. उन्हाचा तडाखा आणि इंधनाच्या तुटवड्याने पर्यटक बेहाल!.. अँकर मे महिन्याचा तिसरा आठवडा उजाडताच कोकणातून मुंबईच्या दिशेने परतणाऱ्या चाकरमानी आणि पर्यटकांची मुंबई-गोवा महामार्गावर मोठी कोंडी झाली आहे... रत्नागिरी परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे... एकीकडे उन्हाचा कडाका आणि दुसरीकडे महामार्गावरील पेट्रोल पंपांवर झालेला इंधनाचा तुटवडा यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत... रखरखत्या उन्हात लहान मुले आणि कुटुंबासह प्रवास करणारे नागरिक तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकले असून,प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे...
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top