445001
यवतमाळ: गोरबंजारांचा सामूहिक तीज उत्सव उत्साहात
Yavatmal, Maharashtra:यवतमाळात बंजारा समाज तीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. यावेळी बंजारा पारंपारिक वेशभूषेत महिलांनी गोरमाटी गीत आणि डफडीच्या तालावर नृत्य केले. बंजारा नायक कारभारी यांची परवानगी घेऊन किशोरी मुली ओल्डीवर गहू पेरून त्याला पाणी देतात. डफडीचा आवाज आणि बंजारा गीताच्या तालावर महिला तन्मयतेने नृत्य करतात. तसेच, उत्कृष्ट तीज सजविण्याची स्पर्धा आयोजित केली गेली असून आकर्षक सजावट केलेल्या तीजसह यवतमाळमध्ये रॅली देखील काढण्यात आली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
मुंबई में इंधन दर और महंगाई के विरोध में शिवसेना का बैलगाड़ी मोर्चा
Mumbai, Maharashtra:गेल्या काही दिवसात झालेली इंधन दरवाढ, महागाई च्या विरोधात मुंबई मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. भांडुप मध्ये शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार सुनील राऊत यांच्या नेतृत्वात भांडुप ते नाहूर असा बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हातगाडी वर गॅस सिलेंडर घेऊन सायकल चालवत शिवसैनिक शामिल झाले होते. रस्त्यावर ट्रॉली चालवून, गळ्यात भाज्या, धान्यांचा माळा शिवसैनिकांनी लटकविल्या होत्या. या वेळी केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करीत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या वेळी आमदार राऊत हे स्वतः ट्रॉली वर बसून रस्त्याने प्रवास करीत होते, त्यांनी हे भविष्य असल्याचे सांगितले.0
0
Report
पावसाळा पूर्व कार्य समीक्षा बैठक में बड़ा हंगामा, नागरिकों ने प्रशासन पर निशाना
Ambernath, Maharashtra:पावसाळापूर्व कामांच्या आढावा बैठकीत गोंधळ विविध समस्यांवर नागरिकांनी अधिकाऱ्यांना विचारला जाब पावसाळापूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत आज प्रचंड गोंधळ उडाला. उल्हासनगरातील अँटिलिया गुरुद्वारा सभागृहात आयोजित या आढावा बैठकीत संतप्त ग्रामस्थांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरत जोरदार गदारोळ घातला. लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना बोलू दिले जात नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांसमोरच प्रशासनाचा निषेध केला.म्हारळ, वरप आणि कांबा परिसरातील डंपिंग ग्राउंड, नालेसफाई आणि रस्त्यांचे रखडलेले प्रश्न यांवरून नागरिकांनी अधिकाऱ्यांना घेरले.पावसाळा तोंडावर आलेला असतानाही नागरी समस्या 'जशास तशा' आहेत. प्रशासनाच्या या ढिसाळ आणि निष्काळजी कारभाराचा नागरिकांनी निषेध नोंदवला, "जर जनतेला बोलूच दिले जात नाही, तर ही बैठक नेमकी कशासाठी घेतली आहे?" असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. आपल्या प्रश्नांची योग्य उत्तरे न मिळाल्यास या संपूर्ण बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही यावेळी नागरिकांनी दिला.0
0
Report
रत्नागिरी के कुर्धे में स्लैब गिरने से 27 वर्षीय मजदूर की मौत
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीतून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी बातमी समोर येत आहे. रत्नागिरीतील कुर्धे येथे पऱ्यावर बांधण्यात येत असलेल्या साकवाचा स्लॅब अंगावर कोसळून एका २७ वर्षीय तरुण कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे.. आकाश शिवाजी काटे (रा. शांतीनगर, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. कुर्धे येथील लिंगायत वाडी आणि खोताची वाडी दरम्यान पऱ्यावरील पाखाडीचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली.. सोमवारी झालेल्या पावसामुळे या पाखाडीचा काही भाग वाहून गेला होता. मंगळवारी सकाळी आकाश इतर सहकाऱ्यांसह दुरुस्तीच्या कामासाठी पऱ्यात उतरला असता, अचानक साकवाचा भलामोठा स्लॅब त्याच्या अंगावर कोसळला.. पऱ्यात पाणी असल्याने बचावकार्यात अडथळे आले, मात्र अखेर जेसीबीच्या साहाय्याने मलबा हटवून आकाशला बाहेर काढण्यात आले.. त्याला जिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.. या प्रकरणी पूर्णगड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.0
0
Report
Advertisement
चंद्रपूर के जुनोना जंगल के पास प्लास्टिक कचरे की सफाई अभियान चलाया गया
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर शहर के जुनोना जंगल के पास असंस्कृत नागरिकों द्वारा फेंके गए प्लास्टिक कचरे को वनविकास महामंडळ और Habitat Conservation Society के सदस्यों ने साफ किया। जुनोना वनपरिक्षेत्र में स्वच्छता अभियान चलाया गया जिसमें लगभग 30 लोग शामिल हुए। लगभग एक ट्रैक्टर के बराबर कचरा इकट्ठा किया गया, और लगभग 100 किलोग्राम शराब की बोतलों सहित अन्य काँच के टूटे टुकड़े भी साफ किए गए। जुनोना जंगल क्षेत्र में प्रायः वन्यजीवों की गतिविधियाँ देखी जाती हैं जैसे बाघ, बुबंट, अस्वल, हरिण, सांबर, रानगवे, पक्षी और सरीसृप। शहर के कई लोग इस जंगल परिसर में घूमते दिखते हैं, पर कुछ लोगों द्वारा जंगल को गंदा करने की कृत्य को अभियान के पीछे की भावना के तौर पर उजागर किया गया। प्लास्टिक वन्यजीवों के लिए अत्यंत घातक है और अगर यह वन्यजीवों के पेट में जाता है तो पाचन मार्ग में रुकावट के कारण रक्तस्राव, अंग निकामी और उपासमारी जैसी समस्याओं के कारण मृत्यु हो सकती है।0
0
Report
राजू शेट्टी के बयानों से महाराष्ट्र में किसान आंदोलन और कर्जमाफी पर बहस
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुर राजू शेट्टी बाईट मुद्दे ऑन सांगली मोजणी शक्तिपीठ महामार्गाबाबत सांगली जिल्ह्यातील मोजणी बेकायदेशीर आहे सांगली जिल्हाधिकारीांनी शेतकऱ्यांना अधिसूचना जाहीर झाली नसल्याचे पत्राने कळविलेल आहे अधिसूचना जाहीर झाली नाही त्यामुळे हे लोक कुणाची सुपारी घेऊन मोजणी करायला गेले होते बेकायदेशीर रित्या आमच्या शेतातून कोण मोजणी करत असतील तर त्यांना आम्ही ठोकून काढू त्या पद्धतीने सांगली जिल्ह्यातील लोकांनी त्यांना पळवून लावलं आहे ऑन महापूर पाणी महापुराचे पाणी उचलून दुष्काळी भागामध्ये घेऊन जा त्यासाठी एकरी एक हजार रुपये देणगी द्यायला आम्ही तयार आहे ऑन लातूर शेतकरी लातूर मधल्या घटनेमुळे सरकारला लाज वाटली पाहिजे दुसरा बैल घेण्याची ऐपत नसल्याने अर्धांगिनीला बैलासोबत जुंपले शेतकऱ्यावर ही वेळ सरकारमुळे आलेली आहे ट्रॅक्टरने पेरणी करायची म्हटलं तर डिझेल देत नाहीत कृषीप्रधान महाराष्ट्र आपला अशा घटनांमुळे सरकारला लाज वाटली पाहिजे ऑन शेतकरी कर्जमाफी हे सरकार नुसतं भुलथापा देत त्याचा शासन निर्णय आल्याशिवाय काही खरं नाही कर्जमाफी हा शेतकऱ्यांचा अधिकारच आहे बँकांमुळे शेतकऱ्यांना प्रचंड त्रास झालेला आहे कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर न पाठवल्यामुळे जप्तीदेखील झाली आहे त्यामुळे बँकांना पहिल्यांदा सिबिल दुरस्त करायला सांगितले पाहिजे कर्जमाफी केली म्हणजे सरकार काही उपकार करत नाही तो शेतकऱ्यांचा अधिकार आहे ऑन नरेंद्र मोदी पंतप्रधानपद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीनचे देखील रेकॉर्ड मोडावे पण आम्हाला सुखाने जगू द्यावं ऑन मुख्यमंत्री सरकार धोरणांच्या माध्यमातून विदुषुकी जाळे करत असल्यामुळे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत आधीचे अनेक मुख्यमंत्री पाहिले त्यांच्या विरोधात देखील आम्ही संघर्ष केला पण विशिष्ट टप्प्यावर गेल्यानंतर आमचे प्रश्न समजून घ्यायचे काही प्रमाणात प्रश्न सोडवायचे मात्र याठिकाणी आपल्याच सर्व काही कळत या अविर्भावात सर्वकाही सुरू आहे0
0
Report
शिर्डी प्रसाद विक्रेताओं पर मिलावट के आरोप, FDA ने शुरू की छापेमारी
Shirdi, Maharashtra:Shirdi News Flash Big Breaking झी 24 तास का बड़ा असर... खाद्य एवं औषधि प्रशासन हरकत में... झी 24 तास द्वारा फफूंदी लगे पेड़ा प्रसाद की खबर दिखाए जाने के बाद खाद्य एवं औषधि प्रशासन ने शिर्डी में छापेमारी शुरू की... साईं मंदिर परिसर के प्रसाद दुकानों से पेड़ा प्रसाद के नमूने एकत्र किए जा रहे हैं... दोषी पाए जाने पर प्रसाद विक्रेताओं के खिलाफ कार्रवाई की जाएगी.. पिछले कई घंटों से खाद्य एवं औषधि प्रशासन की टीम शिर्डी में डेरा डाले हुए है... प्रसाद विक्रेताओं की दुकानों पर लगातार छापेमारी जारी है.. प्रसाद संबंधी खबर प्रसारित होते ही शिर्डी में ताबड़तोड़ कार्रवाई शुरू हई.. साईं मंदिर परिसर स्थित पेड़ा प्रसाद की दुकानों पर छापेमारी की जा रही हे.. पेड़ा प्रसाद के नमूने लेकर जांच के लिए प्रयोगशाला भेजे जाएंगे.. दोषी पाए जाने पर पेड़ा निर्माताओं के खिलाफ सख्त कार्रवाई की जाएगी.. पिछले कई घंटों से खाद्य एवं औषधि प्रशासन की टीम शिर्डी में मौजूद है.. प्रसाद विक्रेताओं की दुकानों पर लगातार जांच और छापेमारी जारी है.. विक्रेताओं से पेड़ा बनाने वाले उत्पादकों की जानकारी जुटाई जा रही है.. मिलावटखोरों में हड़कंप मच गया है... बाइट - उज्वला पाटील, FSO अधिकारी0
0
Report
Advertisement
शिर्डी में खाद्य मिलावट के खिलाफ प्रशासन की बड़ी छापेमारी
Shirdi, Maharashtra:Shirdi News Flash झी 24 तासचा दणका... अन्न औषध भेसळ प्रशासन खडबडून जागे... झी 24 तास वृत्तवाहिनीने बुरशीयुक्त पेढा प्रसादाची बातमी दाखवल्यानंतर अन्न औषध भेसळ प्रशासनाची शिर्डीत छापेमारी... साई मंदिर परिसरातील पेढा प्रसाद दुकानांवरून पेढा प्रसादाचे नमुने गोळा करण्यास सुरुवात... प्रसाद विक्रेते दोशी आढळल्यास होणार कारवाई... गेल्या काही वेळापासून अन्न औषध प्रशासनाचे पथक शिर्डीत ठाण मांडून... प्रसाद विक्रेत्यांच्या दुकानावर छापेमारी सुरू...0
0
Report
आकोला के वीर पुत्र को मरणोत्तर कीर्ति चक्र; राष्ट्रपति ने सम्मानित किया
Akola, Maharashtra:देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या अकोला जिल्ह्यातील वीरपुत्राला राष्ट्राच्या वतीने सर्वोच्च शौर्य सन्मानांपैकी एक असलेल्या ‘कीर्ती चक्र’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे येथील रहिवासी तथा महार रेजिमेंटच्या पहिल्या बटालियन, राष्ट्रीय रायफल्सचे शिपाई प्रवीण प्रभाकर जंजाळ यांना काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईदरम्यान दाखविलेल्या अतुलनीय शौर्य, धैर्य आणि सर्वोच्च बलिदानाबद्दल मरणोत्तर ‘कीर्ती चक्र’ प्रदान करण्यात आले. राष्टपती भवन येथे आयोजित विशेष रक्षा अलंकरण सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांच्या हस्ते हा प्रतिष्ठेचा सन्मान प्रदान करण्यात आला. देशाच्या सुरक्षेसाठी लढताना शहीद झालेल्या प्रवीण जंजाळ यांच्या शौर्याची दखल घेत केंद्र सरकारने त्यांना मरणोत्तर कीर्ती चक्र जाहीर केले होते. या भावनिक आणि अभिमानास्पद क्षणी शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्या वतीने त्यांच्या पत्नी श्यामबाला जंजाळ आणि आई शाहू प्रभाकर जंजाळ यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शहीद जवानाच्या बलिदानाला अभिवादन केले.0
0
Report
कोल्हापुर में शक्तीपीठ महामार्ग के विरोध पर किसानों का बड़ा मोर्चा, सरकार से जवाब माँगा गया
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर आमदार सतेज पाटील बाईट मुद्दे ऑन शक्तीपीठ महामार्ग शक्तीपीठ महामार्ग रद्द करून तेच पैसे आम्ही सुचवलेल्या पाच मुद्द्यांसाठी द्यावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोट किल्ल्यांना प्रत्येकी 500 कोटी रुपये द्यावेत महागाई कमी करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत बेरोजगार तरुणांना नोकरी लागेपर्यंत तीन वर्षांसाठी प्रत्येकी पाच हजार रुपये द्यावेत पेट्रोल डिझेल दर कमी हवेत याच्यासाठी काही रक्कम खर्च करावी अशा गोष्टी सुचवून मुख्यमंत्र्यांनी शक्तिपीठ महामार्गाचा अट्टाहास सोडून द्यावा अशी आम्ही विनंती करतो शक्तिपीठ ज्या जिल्ह्यातून जाणार आहे त्या जिल्ह्यातील सर्व नागरिकांशी चर्चा करून पुढील भूमिका ठरवली जाईल खरिपाचा हंगाम असताना देखील इतकी मोठ्या संख्येने शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत सांगली लातूर सोलापूर या जिल्ह्यातून देखील नागरिक मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत शक्तिपीठ महामार्ग नको आहे म्हणूनच इतक्या मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरत आहेत आमचा हा वाद सरकारसोबत आहे, त्यामुळे ज्यावेळी सर्वे चालू होईल त्यावेळी निश्चितपणे आपल्याला हा संघर्ष पाहायला मिळेल ऑन लातूर शेतकरी या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या अवस्था बिकट झालेली आहे दररोज सात ते आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत मागच्या 50 वर्षाचं तुम्ही किती दिवस काढत बसणार आहात तीन पक्षांमध्ये भावकीचा वाद सुरू आहे, सरकारला शेतकऱ्यांच, नागरिकांचे काही पडलेलं नाही लातूर मधल्या घटनेमध्ये आपत्ती व्यवस्थापनातून मदत मिळणं अपेक्षित होतं तिथले तलाठी, तहसीलदार यांनी काय केले संबंधित शेतकऱ्याला तातडीने मदत करणं गरजेचं होतं शेतकऱ्यावर अशा पद्धतीची वेळ का आली हे बघणं गरजेचं आहे जर मदत मिळवून दिली नसेल तर संबंधित अधिकाऱ्यांच्या वर कारवाई होणं अभिप्रेत आहे ऑन शेतकरी कर्जमाफी निर्णय शासनाचा निर्णय आणि जीआर यामध्ये जमीन आसमान चा फरक असतो जीआर मध्ये नेमकं शब्दप्रयोग काय केला आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल थकबाकी असेल मागच्या कर्जमाफीचा लाभ घेतला असेल तर त्यांची कर्जमाफी होणार का? जीआर आल्यानंतर सरकारचा खरा चेहरा दिसून येईल ऑन प्रसाद शिर्डी भेसळ शिर्डीतल्या अनेक घटना ऐकायला मिळतात त्यातीलच ही एक घटना म्हणावी लागेल आमची श्रद्धास्थान असतात त्या ठिकाणी नेहमी अशा पद्धतीचा घटना ऐकायला मिळतात सगळ्या गोष्टी वरचा सरकारचा वचक संपल्याचं पाहायला मिळतं प्रशासन फेल्यूअर असल्यामुळेच 14 हजार पुरुषांनी लाडक्या बहिणीचा लाभ घेतला ऑन गिरीश महाजन बारा वर्षांमध्ये या सरकारने काय दिवे लावले ते सांगितलं पाहिजे नेहमी मागच्या 50 वर्षातील काढले जात कुंभमेळ्याचे 25000 कोटीचं टेंडर 35000 कोटी कसे गेले ते सांगा नाशिकचे पालकमंत्री पद का पाहिजे होतं हे आता समोर येत आहे gिरीश महाजन यांनी स्वतः आरसा घेऊन बघावं आपण काय करतो ऑन केंद्र सरकार युद्ध होण्याच्या आधीपासून सरकारचे परराष्ट्र धोरण चुकलेलं आहे महागाई वाढली आहे, वीज दर वाढलं आहे, पाणी देखील आता महागणार आहे सरकार आता बेबंदशाही आणि हुकूमशाही कडे चाललं आहे ऑन उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीसाठी अजून उशीर आहे प्रत्येक पक्षाची एक भूमिका असते त्यामुळेच उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली पंतप्रधान पदाचा चेहरा असेल तर निवडणुकीला सामोरे जाताना सोपं जातं अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे मात्र लोकसभा निवडणुकीला अजून वेळ आहे इंडिया आघाडीची बऱ्याच दिवसांनी बैठक झाली आहे निश्चितपणे इंडिया आघाडीमध्ये याबाबत चर्चा होऊ शकते काँग्रेस एकटा याबाबतचा निर्णय घेऊ शकत नाही इंडिया आघाडीच्या सर्व पक्षांना सोबत चर्चा करावी लागेल मात्र एक सत्य आहे या हुकूमशाही सरकार विरोधात इंडिया आघाडी भक्कम आहे इंडिया आघाडी सोनिया गांधी राहुल गांधी खर्गे साहेबांच्या बरोबर उभा आहेत ऑन ऑनलाइन खत खरेदी युद्धजन्य परिस्थितीमुळे युरियावर बंधन आलं आहे या बंधनावर उपाय म्हणून ऑनलाईन पद्धतीने खत खरेदी करण्याचा ढोंग काढलं आहे कोल्हापूर जिल्ह्यात पाच लाख शेतकरी आहेत आतापर्यंत केवळ पाच हजार शेतकऱ्यांनी खत घेतलं आहे ऑनलाइन आणि ऑफलाइन असे दोन्ही पर्याय शेतकऱ्यांसाठी उपलब्ध ठेवा0
0
Report
Advertisement
शक्तिपीठ महामार्ग ड्रोन सर्वेक्षण पर किसानों का तीखा विरोध, मोजणी बंद
Sangli, Maharashtra:शक्तिपीठ महामार्ग सर्वेक्षणास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, ड्रोन मोजणी बंद पाडली. सांगलीच्या खानापूर तालुक्यात शेतकरी आक्रमक झाले आहेत. खानापूर तालुक्यातील नागेवाडी, माऊली, भाग्यनगर येथील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाची ड्रोन सर्वेक्षण मोजणी बंद पाडली. ड्रोन सर्वेक्षणाला शेतकऱ्यांनी जोरदार विरोध करत रस्त्यावरचा ठिय्या मारला, यावेळी बाधित शेतकरी आणि मोजणी अधिकारी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक देखील उडाली.0
0
Report
धाराशिव में अल निनो से पानी संकट; 13 जलस्रोतों में पानी सुरक्षित रखा
Dharashiv, Maharashtra:अल निनो ची धास्ती! धाराशिवच्या 13 धरणांतील पाणी पिण्यासाठी राखीव; नियम मोडणाऱ्यांवर फौजदारी कारवाईचा इशारा. ऐन पावसाळ्यात टंचाईचं सावट; जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ 14 टक्के जलसाठा शिल्लक. अँकर धाराशिव जिल्ह्यावर ऐन पावसाळ्यातच पाणीटंचाईचं संकट गडद होताना दिसत आहे. अल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झालं असून जिल्ह्यातील 13 धरणांमधील उपलब्ध जलसाठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. राखीव जलसाठ्याचा अनधिकृत उपसा करणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. सध्या जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये अवघा 14 टक्के जलसाठा शिल्लक असून, गेल्या वर्षी अतिवृष्टीचा सामना केलेल्या धाराशिवकरांवर यंदा टंचाईचं सावट निर्माण झालं आहे. नागरिक आणि शेतकरी दोघेही या परिस्थितीमुळे चिंतेत आहेत. अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे यंदाच्या पावसाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेत जिल्ह्यातील 13 धरणांमधील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, राखीव जलसाठ्याचा कोणताही अनधिकृत उपसा केल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. सध्या जिल्ह्यातील विविध प्रकल्पांमध्ये केवळ 14 टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पावसाळा सुरू असतानाही पाणीटंचाईचं संकट अधिक गडद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टीचा फटका बसलेल्या धाराशिव जिल्ह्याला यंदा मात्र टंचाईच्या संकटाला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.0
0
Report
रत्नागिरी में मॉनसून अलर्ट: 181 गाँवों को नोटिस, ग्रामीणों में नाराज़गी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रत्नागिरीत मान्सून अलर्ट: १८१ गावांना नोटिसा; ग्रामस्थांमध्ये नाराजी!.. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.. जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांनी चिपळूण, गुहागर,खेडसह जिल्ह्यातील तब्बल १८१ गावे दरडप्रवण क्षेत्र म्हणून घोषित करत नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत.. चिपळूणमध्ये 17 गावे आणि गुहागर 20 गावे दरड प्रवण क्षेत्रात.. प्रशासन अलर्ट मोड वर कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रशासनाने आपली बचाव यंत्रणा सज्ज ठेवली आहे..0
0
Report
Advertisement
डोंबिवली MIDC में कचरे की चोरी: CCTV से पति-पत्नी कैद
Kalyan, Maharashtra:चोरांची नजर कचराच्या डब्यावर.. डोंबिवली MIDC निवासी भागात कचऱ्याची चोरी. दुचाकी वरून आलेले जोडपे CCTV कॅमेरात कैद.. डोंबिवली एमआयडीसी निवासी भागात सोसायटीच्या इमारती मध्ये ओला, सुका कचऱ्यासाठी वेगवेगळे डबे ठेवत जातात या डब्याची बाजारात अंदाजे तीन हजार आसपास किंमत आहे किंमत जास्त असल्याने या डब्याची चोरी चे प्रमाण वाढले आहेत.आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास निवासी भागातील सिमेन्स सोसायटीच्या समोर ठेवलेले कचऱ्याचे मोठे डबे हे दुचाकीवरून आलेल्या एका जोडप्याने चोरी करून जात असल्याचे सीसी कॅमेऱ्यात कैद झाले आहे. याबद्दल मानपाडा पोलिस ठाण्यात याची तक्रार देणार आहेत. पोलिसांनी यावर कारवाई करावी अशी अपेक्षा येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे.0
0
Report
शिर्डी मंदिर प्रसाद में भेसले पेड़े, स्वास्थ्य संकट खड़ा
Shirdi, Maharashtra:Anc - साईबाबांच्या शिर्डीत भाविकांच्या आरोग्याशी अक्षरशः खेळ सुरू आहे.. मंदिर परिसरात असणाऱ्या शेकडो प्रसादाच्या दुकानांवर भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांची विक्री सुरू असल्याचं समोर आलंय.. V/O - दररोज हजारो तर वर्षाकाठी करोडो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येतात.. अनेक भाविक साई मंदिर परिसरात असणाऱ्या खाजगी दुकानदारांकडून प्रसाद विकत घेतात.. मात्र या दुकानांमध्ये विकल्या जाणाऱ्या पेढा प्रसादावर पॅकेजिंग आणि एक्सपायरी डेट, तसेच हा पेढा नेमका कुठे आणि कोण बनवतो याबाबत उल्लेख कळायचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. अनेक वर्षांपासून अक्षरशः दगडासारख्या पेढा प्रसादाची साईभक्तांना विक्री केली जात आहे.. पॅकिंग केलेल्या पेढ्यांना बुरशी लागल्याचं देखील दिसून येतयं.. प्रसादाच्या नावाखाण्या साईभक्तांच्या आरोग्याशी खेळ सुरू असून, शिर्डी नगरपालिकेसह अन्न व औषध प्रशासनाचे याकडे साफ दुर्लक्ष झालयं. निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांमुळे साईभक्तांमध्ये तीव्र नाराजी असून, श्रद्धेच्या नावाखुळे भाविकांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ थांबणार तरी कधी? असा प्रश्न उपस्थित होतोय.. V/O - अत्यंत खराब आणि निकृष्ट दर्जाचा पेढा साईमंदिर परिसरात विकला जात असून आम्ही भाविक म्हणून दर्शनानंतर कुटुंबासाठी प्रसाद नेतो मात्र मंदिर परिसरात आम्ही पेढा खरेदी केला अत्यंत खराब दर्जाचा पेढा या ठिकाणी विक्रीस आहे..यावर अन्न भेसळ प्रशासनाने चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी पेढा प्रसाद खरेदी केलेल्या साईभक्तांनी केलीय... V/O - साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या साईभक्तांच्या येण्या जाण्यावर व्यावसायिकांचा उदरनिर्वाह सुरू असून पेढा व्यापाऱ्यांनी ही चांगल्या दर्जाचा पेढा दुकान व्यावसायिकांना द्यावा. कमी दर्जाचा पेढा देऊ नये अशी मागणी शिर्डीतील माजी नगरसेवक सुरेश आरने यांनी केलीय... V/O - हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर अन्न आणि भेसळ विभाग आणि शिर्डी नगरपरिषदेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया मिळवण्याचा प्रयत्न आमच्या प्रतिनिधीने केला मात्र अन्न आणि औषध प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांंकडून फोन कॉलवर सांगण्यात आलं की आमच्याकडे मागील काही दिवसांपूर्वी काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.. त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही कारवाई करू अशी माहिती देण्यात आली आणि शिर्डी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. V/O - साईंच्या नगरीत श्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेला हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात आहे. साईभक्त प्रसाद म्हणून जे पेढे घरी घेऊन जातात, त्याच पेढ्यांच्या गुणवत्तेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पॅकेजिंग नाही, उत्पादनाची माहिती नाही, एक्सपायरी डेट नाही आणि अनेक ठिकाणी बुरशी लागलेले पेढे विक्रीस असल्याचे चित्र समोर येत आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन आणि स्थानिक प्रशासन नेमकं कोणाची वाट पाहत आहे? साईभक्तांच्या आरोग्याशी सुरू असला हा खेळ थांबवण्यासाठी जबाबदार यंत्रणा कधी जागी होणार, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. प्रतिनिधी कुणाल जमदाडे झी 24 तास शिर्डी अहिल्यनगर0
0
Report
अकोला मेडिकल कॉलेज में आदिवासी महिला के इलाज पर मंत्री ने जांच के आदेश दिए
Akola, Maharashtra:अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील आदिवासी महिलेच्या प्रकरणाची गंभीर दखल राज्य शासनाने घेतली आहे.पतीला उपचारासाठी पाठीवर उचलून रुग्णालयात आणावे लागल्याच्या घटनेनंतर राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर हालचालींना वेग आला है.आता वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्याचे आदेश दिले आहेत.अकोला पश्चिमचे काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी या प्रकरणा नंतर रुग्णालयात भेट दिली होती आणि या संदर्भात आपण पाठपुरवठा करणार असल्याची ग्वाही दिली होती.आज आमदार पठाण यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील अमानवीय आणि निष्काळजी कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली.एका आदिवासी महिलेने स्ट्रोकग्रस्त पतीला उपचारासाठी रुग्णालयात आणल्यानंतर तिला स्ट्रेचर, व्हीलचेअर किंवा कर्मचाऱ्यांची मदत मिळाली नसल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे तिला एका हातात लहान मूल आणि पाठीवर पतीला घेऊन रुग्णालयात धाव घ्यावी लागली होती.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला. यानंतर आमदार साजिद खान पठाण यांनी मंत्र्यांकडे तक्रार करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. या मागणीची दखल घेत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्याचे आदेश दिले आहेत , तर उद्या 11 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि संबंधित अधिकाऱ्यांची एक तातडीची बैठक मुंबई येथील मंत्रालयात बोलावण्यात आली आहे, या बैठकीत अधिष्ठातासह या प्रकरणातील संबंधिक अधिकारी उपस्थित राहणार आहे.चौकशी अहवालानुसार संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर carवाई होण्याची शक्यता साजिद खान पठाण यांनी व्यक्त केली आहे.0
0
Report
Advertisement
