445001
यवतमाळ: गोरबंजारांचा सामूहिक तीज उत्सव उत्साहात
Yavatmal, Maharashtra:यवतमाळात बंजारा समाज तीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. यावेळी बंजारा पारंपारिक वेशभूषेत महिलांनी गोरमाटी गीत आणि डफडीच्या तालावर नृत्य केले. बंजारा नायक कारभारी यांची परवानगी घेऊन किशोरी मुली ओल्डीवर गहू पेरून त्याला पाणी देतात. डफडीचा आवाज आणि बंजारा गीताच्या तालावर महिला तन्मयतेने नृत्य करतात. तसेच, उत्कृष्ट तीज सजविण्याची स्पर्धा आयोजित केली गेली असून आकर्षक सजावट केलेल्या तीजसह यवतमाळमध्ये रॅली देखील काढण्यात आली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
पंढरपूर आषाढी वारी: प्लास्टिक मुक्त वारी के लिए कड़ा अभियान
Pandharpur, Maharashtra:Anchor - पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये यंदा प्लास्टिक मुक्त वारी हे अभियान राबवले जाणार असून याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. पंढरपुरातील चंद्रभागा नदी परिसरातील वाळवंट नदीच्या पश्चिमेकडील दहा घाट ठिकाणी जागोजागी स्वच्छतेचे मोठे कुंड ठेवले जाणार असून यामध्ये प्लास्टिक तसेच कचरा वारकऱ्यांनी टाकावा अशी जनजागृती केली जाणार आहे. तसेच आषाढी वारीसाठी आलेल्या भाविकांनी प्लास्टिकचा वापर टाळावा यासाठी जनजागृती करून प्लास्टिक मुक्त वारी स्वच्छ वारी हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवणार असल्याचं पालकमंत्री गोरे यांनी सांगितलं0
0
Report
उद्धव ठाकरे के बयान पर राजनीति गर्म, हिंदू भोले नहीं मूर्ख नहीं—2024 सवाल
Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग, मंत्री नितेश राणे ऑन उद्धव ठाकरे ( हिंदू भोळे पण मूर्ख नाहीत ) --- उद्धव ठाकरे बरोबर बोललेत, हिंदू भोळे आहेत परन्तु मूर्ख नाहीत म्हणून तर त्यांना सत्तेवरून हाकलवून दिलं ना बहरूपिया कोण आहे हे हिंदूंना माहीत आहे. वोट जिहादच्या नावाने आपले खासदार कोणी निवडून दिले हे हिंदूंना माहीत आहे. समस्त हिंदू समाज विचारपूर्वक लोकांना जवळ करतो आणि दूरही करतो. हा अनुभव उद्धवजीना 2024 मध्ये आलाय. ऑन शिवसेना संपवण्याचा डाव ----- राम मंदिराचा विषयाच्या निमित्ताने हिंदू समाजाची बदनामी करण्याची सुपारी महाविकास आघाडीच्या आणि इंडिया अलायन्सच्या लोकांनी घेतलीय. पाकिस्तान मध्ये बसलेले अब्बा त्यांना सुपाऱ्या देत आहेत म्हणून त्यांना हिंदू समाजाची बदनामी करायची आहे. हे लोक कधीही हज यात्रे बद्दल बोलताना दिसत नाहीत. हज यात्रेत काय चालत महिलाबद्दल कशा आणि काय काय घटना घडतात, उद्धवजीना सांगेन की कधीतरी हज यात्रेची माहिती द्या नेहमी आमच्या धर्माची देवदेवतांची बदनामी करण्यासाठी आणि पाकिस्तान मध्ये बसलेल्या आपल्या अब्बाला खुश करण्यासाठी हे इंडिया अलायन्स चे लोक का पुढे येतात. हिम्मत असेल तर हज यात्रे बद्दल बोला0
0
Report
वाशीम में रामरक्षा महाआरती: दान चोरी के विरोध में कार्रवाई की मांग
Washim, Maharashtra:अयोध्येतील श्रीराम मंदिरातील दान चोरी प्रकरणाच्या निषेधार्थ ठाकरे शिवसेनेच्या वतीने वाशिम शहरातील श्रीराम मंदिरात रामरक्षा महाआरती घेण्यात आली.यावेळी रामरक्षेचे सामूहिक पठण करून आरोपींना तात्काळ अटक व कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.कार्यक्रमाला ठाकरेच्या शिवसेना पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.0
0
Report
Advertisement
ताथवडे घाट पर भारी बारिश से दराड़ गिरा, चालक की मौत
Satara, Maharashtra:सातारा जिल्ह्यातील फलटण–पुसेगाव मार्गावरील ताथवडे घाटात मुसळधार पावसामुळे दरड कोसळून भीषण अपघात झाला. सैल झालेला मोठा दगड चारचाकी वाहनाच्या समोरील काचेवर कोसळल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. मृत चालकाची ओळख योगेश पोपट जगताप (रा. आंबे खुर्द, ता. बारामती) अशी झाली आहे. दगड कोसळल्यानंतर वाहनावरील नियंत्रण सुटून ते रस्त्यालगतच्या दिशादर्शक फलकावर आदळले. हे वाहन बाहेर काढण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून घाटमार्गावर सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.0
0
Report
तैयार रहें: भुसे ने कहा समय आए तो बिना पूछे दे दूँगा त्यागपत्र
Nashik, Maharashtra:मालेगाव ( नाशिक ) विशाल मोरे - समय आया तो किसी को बिना पूछे राजीनामा दे दूँगा - शिक्षणमंत्री दादा भुसे - TET परीक्षा पेपर पर शिक्षण मंत्री के राजीनामे की मांग के बीच कुछ दिनों पहले उनके घर पर वंचित बहुजन आघाडी की सम्यक विद्यार्थी संघटना के द्वारा मोर्चा निकाला गया था. इसके संदर्भ में मंत्री भुसे ने आज रेस्टहाउस में उनसे मुलाकात की और कहा, समय आया तो किसी को बिना पूछे मैं राजीनामा दे दूँगा.0
0
Report
भीषण बारिश में नालों की सफाई नहीं, अनेक घरों में पानी घुसा; विधायक ने किया निरीक्षण
Kalyan, Maharashtra:आमदारच म्हणतात नालेसफाई झाली नाही घरांमध्ये पाणी साचलेल्या ठिकाणी शिवसेना आमदारांनी केली पाहणी शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी या ठिकाणी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. महापालिकेने नालेसफाई केली नसल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप आमदारांनी केला .दरम्यान अधिकाऱ्यांनी काम केलं नाही तर त्यांच्यावर आयुक्तांनी कारवाई करावी अशी मागणी आमदारांनी केलीय. कल्याण ग्रामीण आमदार0
0
Report
Advertisement
मुंबई-गोवा महामार्ग पर बाढ़ से यातायात ठप्प, हजारों यात्री फँसे
Chendhare, Maharashtra:मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा. दहा तासांहून अधिक काळ वाहतूक ठप्प. हजारो प्रवासी महामार्गावर अडकून पडले आहेत. रायगड जिल्ह्यातील सुकेळी गावाच्या हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर पुराचे पाणी साचल्याने महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी, दहा तासांहून अधिक काळ हजारो प्रवासी वाहनांसह महामार्गावर अडकून पडले आहेत. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना सुमारे 8 ते 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. रात्र होत असल्याने अडकलेल्या प्रवाशांची चिंता वाढली असून, वाहतूक सुरळीत होण्याची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे.0
0
Report
कृषि मंत्री ने किसानों के कर्ज माफ़ी की राशि जल्द खातों में जमा करने की पुष्टि की
Rui, Maharashtra:कृषिमंत्री दत्तात्रय भरणे पॉईंट On कर्जमाफीची 30 जून तारीख दिली होती... नंतर 5 जुलै तारीख दिली होती...* विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे... पुरवणी मागणीला बजेटमध्ये ज्या काय मागण्या मांडल्या आहेत.... त्या येथे मंजूर झाल्यानंतर राज्यपाल मोदयांची लवकरात लवकर सही होईल.... लवकरात लवकर कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँकेत जमा होईल... ऑन शेतकरी इन्कम टॅक्स 100% माहिती घेतली पाहिजे त्याची पडताळणी केली पाहिजे... शेवटी याचा लाभ गरीब शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे.... ठीक आहे चार दोन दिवस उशीर झाला तर... उशीर होतो हे आम्ही मान्य करतो... संपूर्ण माहिती घेऊन शेतकऱ्याच्या खात्यामध्ये रक्कम जमा केले... कोणतीही चूक होऊ नये... म्हणूनच आम्ही काळजी घेतोय.... राज्यातील शेतकऱ्यांनी खरंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुनेत्रा पवार यांचे आभार मानले पाहिजेत... अडचणीच्या काळामध्ये कोणतीही निवडणूक नसताना सुद्धा... अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळाच्या सहकाऱ्यांनी घेतला आहे.... या सर्वांचे शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी म्हणून कृषी मंत्री म्हणून आभार मानतो... 30 जून तारीख दिली होती मात्र काही अडचणी असतात... लवकरच दूर करून.. येणाऱ्या थोड्या दिवसात ही रक्कम माझ्या शेतकऱ्याच्या खात्यात जमा केली जाईल.... ऑॉन कोणत्या अटी... पहिले जे निकष आहेत त्या निकषात जे पात्र आहेत... त्यांना कर्जमाफी देतोय... यामध्ये काय दुरुस्त करणे गरजेचे आहे... शेतकऱ्यांच्या काही सूचना आहेत कुठल्या आठ घातली पाहिजे... शेतकरी संघटनेच्या काय मागण्या आहेत... त्यांच्या सूचनेचे आदर करून... त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देता येईल...0
0
Report
यवतमाळ के आर्णी बोरगांव में स्मार्ट मीटर शुरू भी नहीं हुआ, 1070 रुपए का बिल आ गया
Yavatmal, Maharashtra:राज्यात स्मार्ट मीटर लावण्यावरून मोठा विरोध होत असताना त्याचप्रमाणे मीटर बसविणाऱ्या संबंधित कंपनीच्या गलथान कारभारराबाबत तक्रारी पुढे येत असताना आता या स्मार्ट मीटरने कमालच केली आहे. यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील बोरगाव येथे एका ग्राहकाच्या घरी स्मार्ट मीटर लावण्या पूर्वीच त्याला विजेचे बिल पोहोचले आहे. सुरेश आडे या ग्राहकाने तीन महिन्यांपूर्वी नवीन वीज जोडणीसाठी अर्ज केला होता. त्यांचा अर्ज मंजूर झाला, घरी स्मार्ट मीटर आणण्यात आले. मात्र मीटर अद्याप सुरूही झालेले नसताना, कुठल्याही विजेचा वापर केला नसताना त्यांच्या नावावर तब्बल 1 हजार 70 रुपयांचे वीज बिल आल्याने ते आश्चर्यचकित झाले आहेत. मीटर सुरूच झाले नाही, मग विजेचा वापर केला कोणी आणि बिल आले कसे? असा संतप्त सवाल आडे कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे. या घटनेमुळे स्मार्ट मीटरच्या बिलिंग प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून वीज ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.0
0
Report
Advertisement
सातारा के स्कूल के नववीं कक्षा के छात्र स्वप्नील आवकिरकर की हृदयाघात से मौत, गाउँ में शोक
Satara, Maharashtra:सातारा: ठोसेघर येथून शिक्षणासाठी दररोज पहाटे क्लासला जाणाऱ्या आदर्श माध्यमिक विद्यालयातील नववीचा विद्यार्थी स्वप्नील नामदेव आवकिरकर याचे अवघ्या 15 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. नेहमीप्रमाणे घराबाहेर पडण्यापूर्वीच काळाने घातलेल्या या घालामुळे आवकिरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शालेय वयातील उमद्या विद्यार्थ्याच्या अशा अकाली जाण्याने ठोसेघर परिसरात आणि विद्यालयात तीव्र हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.0
0
Report
भीषण बारिश से वेण्णा तालाब पूरी तरह भर गया, महाबळेश्वर-पाचगणि में पानी समस्या समाप्त
Satara, Maharashtra:सातारा - महाबळेश्वर मध्ये गेल्या काही दिवसांपासून धुवाँधार पाऊस सुरु आहे. या जोरदार कोसळणाऱ्या पावसाने महाबळेश्वरची जीवनवाहिनी असलेला वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे.आज सायंकाळी चार वाचण्याच्या सुमारास सांडव्यावरून पाणी वाहू लागले, त्यामुळे महाबळेश्वर आणि पाचगणीवासियांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. गतवर्षी इतका पाऊस जून महिन्यात पडला नाही मात्र जुलै महिन्याच्या प्रारंभापासूनच शहर आणि परिसराला पावसाने अक्षरश: झोडपून काढले. आजही पावसाची धुवाँधार बॅटिंग सुरूच आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून महाबळेश्वर तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने महाबळेश्वर-पाचगणीकरांची तहान भागविणारे, पर्यटकांच्या आकर्षणाचे ठिकाण आणि नौकावiharासाठी प्रसिद्ध असलेला वेण्णा तलाव तुडुंब भरला आहे. वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने समाधान व्यक्त होत आहे.0
0
Report
खारघर पांडवकडा में दो युवक लापता, एक का पैर खड्डे में मिला—खोज जारी
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुम्बई खारघर पांडवकडा में शुक्रवारी एक और शनिवारी दो युवक बह गए; मृतदेह अभी तक नहीं मिले, लेकिन एक युवक का पैर इलाके के खड्डे में मिला; रेस्क्यू टीम ने खोज जारी रखी है; मोहम्मद मूहस्वारी (तळोजा) और सोहन किणी (सांताक्रूज) ये दोनों युवकों की पहचान बताई गई है; सिडको अग्निशमन दल के जवान खोज में लगे हैं; पानी के प्रवाह और लगातार बारिश के कारण खोज में दिक्कत हो रही है।0
0
Report
Advertisement
मिरा-भाईंदर में पेणकर पाड्यात गुंडे ने कोयता दिखाकर दहशत मचाई; महिला पर हमला
Mira Bhayandar, Maharashtra:मिरा भाईंदर ब्रेक मिरा-भाईंदरच्या पेणकर पाड्यात एका गुंडाने भर रस्त्यात कोयता नाचवत दहशत माजवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या विकृताने एका महिलेच्या डोक्यात थेट कोयत्याने वार केल्याने परिसरात कमालीची भीती आणि खळबळ उडाली आहे. घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. उघडपणे जीवघेणा हल्ला करणाऱ्या या नराधमावर पोलीस आता कधी आणि काय कठोर कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
बदलापुर में नाले की सुरक्षा दीवार गिरने से सड़क ध्वस्त, सुरक्षा व्यवस्था पर सवाल
Ambernath, Maharashtra:बदलापुरात नाल्याची सुरक्षा भिंत कोसळली रस्ता खचल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर विशेष म्हणजे याच नाल्यालगत मागील वर्षी सिमेंटची काँक्रीटची सुरक्षा भिंत बांधण्यात आली होती. त्यामुळे कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.0
0
Report
उच्चदाब टॉवर के लिए खोदे खड्डे में डूबे एक मजदूर की मौत, वसई
Vasai-Virar, Maharashtra:उच्चदाब टॉवरसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून मजुराचा मृत्यू वसई पश्चिमेच्या मधुबन परिसरातील घटना वसई पूर्व च्या मधुबन येथील सुरक्षा स्मार्ट सिटी संकुलात एका भीषण अपघातात, पाण्याने भरलेल्या खड्ड्यात एक २० वर्षीय मजूर बुडून मरण पावला. मृताची ओळख सुमित कुमार सुरेश मंडल (२०) अशी असून, तो मूळचा बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील होता. सुरक्षा स्मार्ट सिटी संकुलात उच्चदाब टॉवर बसवण्यासाठी एमएसईबीच्या (MSEB) डीसीएल (DCL) कंपनीने खोदलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले होते. पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून सुमित मंडलचा मृत्यू झाला. मृताचा मोठा भाऊ, रितेश कुमार सुरेश मंडल (२४) याने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्याने सांगितले की, सुमित कंपनीच्या साइटवर काम करत होता आणि कर्तव्यावर असताना हा अपघात घडला. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. वसई तालुक्यात पावसाचा हा दुसरा बळी आहे ..0
0
Report
Advertisement
