445001
यवतमाळ: गोरबंजारांचा सामूहिक तीज उत्सव उत्साहात
Yavatmal, Maharashtra:यवतमाळात बंजारा समाज तीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. यावेळी बंजारा पारंपारिक वेशभूषेत महिलांनी गोरमाटी गीत आणि डफडीच्या तालावर नृत्य केले. बंजारा नायक कारभारी यांची परवानगी घेऊन किशोरी मुली ओल्डीवर गहू पेरून त्याला पाणी देतात. डफडीचा आवाज आणि बंजारा गीताच्या तालावर महिला तन्मयतेने नृत्य करतात. तसेच, उत्कृष्ट तीज सजविण्याची स्पर्धा आयोजित केली गेली असून आकर्षक सजावट केलेल्या तीजसह यवतमाळमध्ये रॅली देखील काढण्यात आली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
चिपळूण-रत्नागिरी महामार्ग पर खड्डों से यात्रियों की परेशानी, मंत्री को जवाब
Ratnagiri, Maharashtra:चिपळूण-रत्नागिरी लोकेशन - बहादूर शेख नाका.. मुंबई-गोवा महामार्गाची चिपळूणमध्ये दैना! खड्ड्यांच्या साम्राज्याविरोधात सामाजिक कार्यकर्ते चैतन्य पाटील आक्रमक.. अँकर मुंबई-गोवा महामार्गाच्या रेंगाळलेल्या रुंदीकरणाचा आणि बिकट अवस्थेचा फटका पुन्हा एकदा सर्वसामान्य प्रवाशांना बसताना दिसतोय.. चिपळूणमधील बहादूर शेख नाका परिसरात महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून संपूर्ण रस्त्याची चाळण झाली आहे.. चिखल आणि खड्ड्यांतून नागरिकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे.. या भयानक परिस्थितीचे ड्रोनद्वारे चित्रीकरण करून रायगडचे सामाजिक कार्यकर्ते चैतन्य पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना थेट ट्विटरवरून जाब विचारला आहे.. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वीच चैतन्य पाटील यांनी रायगड ते तळकोकण असा पायी प्रवास करत महामार्गाच्या निकृष्ट आणि रखडलेल्या कामाची पाहणी केली होती.. आता पुन्हा एकदा प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी त्यांनी हे ड्रोन छायाचित्रण समोर आणले असून,या रखडलेल्या महामार्गाचे काम नक्की कधी पूर्ण होणार? असा संतप्त सवाल विचारला जात आहे... या संपूर्ण प्रकरणावर आणि महामार्गाच्या दुर्दशेवर काय म्हणाले आहेत सामाजिक कार्यकर्ते चैतन्य पाटील, पाहुयात...0
0
Report
एमपीएससी पेपर लीक घोटाला: प्रश्नपत्र पूर्व से पहुँचने का आरोप
Ahilyanagar, Maharashtra:एमपीएससी परीक्षा घोटाळा आरोप: एमपीएससीमार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक भरती प्रक्रियेची प्रश्नपत्रिका काही उमेदवारांकडे परीक्षेच्या दोन दिवस आधीच आली असल्याचा गंभीर आरोप अहिल्यानगर येथील ऋषिकेश गांगर्डे यांनी केला आहे... याबाबत त्यांनी पोलीस प्रशासनाकडे देखील तक्रार करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तक्रार घेतली नाही असा आरोप ऋषिकेशने केला आहे... 22 मार्च 2026 रोजी ही परीक्षा झाली... काही उमेदवारांकडे प्रश्न पत्रिकेतील प्रश्न आणि उत्तरांची माहिती आधीपासूनच उपलब्ध होती आणि ती WhatsApp च्या माध्यमातून संभाव्य उत्तर म्हणून देण्यात आली होती असा आरोप ऋषिकेशने केला आहे...0
0
Report
जातीय प्रेम के चलते मां ने बेटी की हत्या, उल्हासनगर में गिरफ्तार
Ambernath, Maharashtra:परजातीच्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्यानं आईने मुलीची हत्या झाल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडलीये. या घटनेनंतर उल्हासनगर पोलिसांनी आईला अटक केली आहे. उल्हासनगराच्या कॅम्प १ मधील भैय्यासाहेब आंबेडकरमध्ये राहणारी अमृता गरुड hichे त्याच परिसरात राहणाऱ्या एका परजातीतील तरुणासोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधांना तिची आई आशा गरुड यांचा विरोध होता. याच कारणावरून रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास अमृता आणि तिच्या आईचे वाद झाले. वादानंतर अमृताच्या वडिलांनी स्वतः उल्हासनगर पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी आई आशा गरुडला अटक केली.0
0
Report
Advertisement
रत्नागिरी के दापोली एसटी डपो में महिला विद्यार्थी के विनयभंग से खलबली; नागरिकों ने आगार प्रमुखों के केबिन में घेराव किया
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीच्या दापोली एसटी डेपोत महिला विद्यार्थिनीच्या विनयभंगानंतर खळबळ; संतप्त नागरिकांचा आगार प्रमुखांना घेराव.. अँकर दापोली एसटी डेपोत महिला विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना घडल्याने रत्नागिरीत खळबळ उडाली आहे.. याप्रकरणी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर संतप्त नागरिक आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आगार प्रमुखांच्या केबिनमध्ये घुसून जोरदार घेराव घातला.. केबिनमध्ये काही काळ मोठा गोंधळ निर्माण झाला होता. दोषी कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करून कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.. ग्रामीण भागातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, कारवाई न झाल्यास डेपोला टाळे ठोकण्याचा इशाराही देण्यात आला आहे..0
0
Report
गणेश मूर्तियाँ महंगी: मिट्टी-रंग की कीमतों से मूर्तिकार परेशान
Chandrapur, Maharashtra:गणेश मूर्ति बनाने के लिए लगने वाली मिट्टी मिलना अब मुश्किल हो गया है, सामग्री के दाम बढ़ने से मूर्तिकार परेशान हैं। गणेश मूर्तियाँ बनाने का काम तेज़ी से शुरू है और महाराष्ट्र के महोत्सव गणेशोत्सव तक पहुँचने वाला है। सितंबर 14 को घरों और सार्वजनिक स्थानों पर गणेश मूर्तियाँ स्थापित की जाएँगी, इसके लिए आवश्यक मूर्तियाँ, रंग और अन्य सामग्री महंगे हो रहे हैं। चंद्रपुर में मूर्तिकारों के लिए मिट्टी प्राप्त करना चुनौतीपूर्ण हो रहा है; यहाँ सैकड़ों मूर्तिकार इस काम में लगे हैं। मूर्तिकारों की वार्षिक आय का बड़ा हिस्सा गणेशोत्सव से आता है, इसलिए वे चाहते हैं कि कोई कमी न रहे, लेकिन मिट्टी और अन्य सामग्री की कीमत बढ़ना चिंता का विषय है। बारिश कम होने के बावजूद मूर्तियों के बनाने की गति तेज है।0
0
Report
चांदोली डैम से पानी का विसर्जन: वारणा नदी किनारे सतर्कता आवश्यक
Sangli, Maharashtra:स्लग - चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू,वारणा नदीकाठी सतर्कतेचा इशारा.. अँकर - सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.धरणाच्या वक्र दरवाज्यातून २ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदी पात्रात करण्यात येत आहे, तर विद्युत पायथागृहातून १४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे,त्यामुळे वारणा नदी पात्रात ३४०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ सुरू झाली आहे. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊसाची संततधार कायम असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली असून धरण ८३.३०% इतके भरला आहे.२८.६६ टीएमसी इतकं पाणीसाठा धडा मध्ये निर्माण झाल्याने धरण प्रशासनाकडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे,त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगावी,असे आवाहन करण्यात आले आहे.0
0
Report
Advertisement
कल्याण पूर्व केचोरे में चिखल उड़ाने के आरोप पर मारामारी, महिला गंभीर जख्मी
Kalyan, Maharashtra:कल्याण पूर्व कचोरेतील थरारक मारहाण सीसीटीव्हीत कैद महिला गंभीर जखमी, दो जण किरकोळ जखमी. कल्याण पूर्वेतील कचोरे परिसरात चिखल आणि पाणी अंगावर उडाल्याचा जाब विचारल्याने किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि लाठ्या-काठ्यांनी झालेल्या मारहाणीत एक महिला गंभीर जखमी झाली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कल्याण पूर्वेतील कचोरे परिसरात राहणाऱ्या शेख आणि रेवडी कुटुंंबांमध्ये हा वाद झाला. दुपारच्या सुमारास शेकू रेवडी हा भरधाव मोटारसायकल चालवत जात असताना चिखल आणि पाणी शेख कुटुंबाच्या अंगावर उडाले. यावेळी गाडी हळू चालवण्यास सांगितल्याचा राग मनात धरून वादाला सुरुवात झाल्याचा आरोप आहे.यानंतर शेकू रेवडी याने आपल्या वडिलांसह इतर कुटुंबीयांना बोलावून हिना शेख, तिचे पती मुजम्मिल शेख आणि आई जन्नत शेख यांच्यावर लाठ्या-काठ्यांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मारहाणीत जन्नत शेख गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर कल्याणमधील मीरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर हिना शेख आणि मुजम्मिल शेख हे किरकोळ जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, यापूर्वी 50 हजार रुपयांच्या आर्थिक व्यवहारावरून दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला होता. मात्र तो वाद मिटला असतानाच पुन्हा एकदा संघर्ष उफाळून आला. दरम्यान, मारहाणीची संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. टिळकनगर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत चौकशी सुरू केली असून तक्रारीनंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.0
0
Report
अहिरे में चोरों ने दुकान तोड़ने की कोशिश की, ग्रामीणों ने चोरी रोक दी
Satara, Maharashtra:सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील अहिरे गावात मध्यरात्री सहा चोरट्यांनी रस्त्याच्या कडेला असलेले दुकान फोडण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात खळबळ उडाली. चोरीच्या प्रयत्नादरम्यान एका दुकानदाराला शस्त्राचा धाक दाखवून त्याच्याकडील मोबाईल आणि घड्याळ घेऊन चोरट्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेचा थरार दुकान परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. चोरटे दुकान फोडण्याचा प्रयत्न करत असतानाच परिसरातील गावकऱ्यांना जाग आली. नागरिक जागे झाल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी तेथून धूम ठोकली. त्यामुळे मोठी चोरी होण्यापासून बचाव झाला. घटनेची माहिती मिळताच खंडाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून CCTV फुटेजच्या आधारे सहा चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. चोरट्यांनी परिसरात आणखी कुठे चोरी केली आहे का, याबाबतही पोलिसांकडून तपास केला जात आहे. या घटनेमुळे अहिरे गावासह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.0
0
Report
मंचर में पूर्व मंत्री ने स्टेज पर मोबाइल देख रहे अधिकारी को खड़साया
Shirur, Maharashtra:मंचर/पुणे. मंचर में आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान के समाधान शिबिर उद्घाटन कार्यक्रम में माजी मंत्री दिलीप वळसे पाटील ने स्टेज पर मोबाईल देख रहे शासकीय अधिकारी को खडसाया. उद्घाटन भाषण के दौरान शिरूर के प्रांताधिकारी सुनील जोशी मोबाईल में व्यस्त दिखे, जिसे पाटील ने कार्यक्रम में ही फटकार लगाई. इस प्रकार की घटनाक्रम की उपस्थित लोगों में चर्चा रही.0
0
Report
Advertisement
चलती कार के बोनट पर बैठी महिला, वायरल वीडियो और परिवारिक कारण
Shirdi, Maharashtra:श्रीरामपुर के अहिल्यानगर शहर के एक घटना में चलती कार के बोनट पर एक महिला बैठकर कार रोकने की कोशिश कर रही थी. चालक ने तेज रफ्तार में कार चलाकर भाग गया. यह वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो रहा है. पारिवारिक कारणों से महिला ने चलती कार के बोनट पर बैठने की बात कही. न्यायालयीन कार्यवाही के समाप्त होने के बाद पारिवारिक कारणों से महिला ने बोनट पर बैठने की जानकारी दी. इस संदर्भ में अभी तक कोई अन्य मामला दर्ज नहीं किया गया है.0
0
Report
रायगड़ पुलिस ने 4 करोड़ रुपये अंबरग्रीस जैसी उल्टी के साथ एक आरोपी पकड़ा
Chendhare, Maharashtra:अलीबाग पोलिसांची पहाटे मोठी कारवाई. चार कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जपत. एक आरोपी पोलीसांच्या ताब्यात. रायगड पोलिसांनी वन्यजीव तस्करीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल चार कोटी रुपयांची व्हेल माशाच्या उलटीसदृश अँबरग्रीस जप्त केले आहे. अलिबाग तालुक्यातील चाळमाळा परिसरात विशेष गस्तीदरम्यान ही धडक कारवाई करण्यात आली असून, याप्रकरणी राहुल पंढरीनाथ हातणी या संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. पहाटे दीडच्या sुमारास पोलिसांना चाळमाळा जेटीजवळ एक संशयास्पद दुचाकीस्वार आढळला. त्याची तपासणी केली असता दुचाकीच्या डिकीत कापडी पिशवीत सुमारे चार किलो वजनाचे अँबरग्रीस सापडले. आंतरराष्ट्रीय बाजारात या पदार्थाची किंमत सुमारे चार कोटी रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याशिवाय संशयिताची दुचाकीही जप्त करण्यात आली असून एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सव्वाचार कोटी रुपये इतकी आहे. प्राथमिक चौकशीत आरोपीविरुद्ध यापुढे कोणताही गुन्हा नोंद नसल्याचे समोर आले.0
0
Report
चिपळूण में सावर्डे-डेरवण फाटे पर भीषण सड़क हादसा, चालक गंभीर घायल
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील सावर्डे-डेरवण फाटा येथे दुचाकी आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार शंकर पाटील, जे सावर्डा भुवडवाडी जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत, ते गंभीर जखमी झाले आहेत. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. अपघातानंतर सावर्डे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, हा संपूर्ण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.0
0
Report
Advertisement
तिवरे गांव में दरड़ से 150 घर खतरे में; प्रशासन से तत्काल स्थलांतर की मांग
Ratnagiri, Maharashtra:ब्रेकिंग. रत्नागिरी.. चिपळूण मधील तिवरे गावातील 150 घरांना दरडीचा धोका. गावठाण येथील वस्तीच्या वरच्या डोंगर खचल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेत. धोकादायक वस्ती मधील रहिवाशांना प्रशासनाच्या स्थलांतराच्या सुचना. मात्र स्थलांतर होण्यासाठी व्यवस्था नसल्याने ग्रामस्थांची गौरसोय. सतत पडणाऱ्या पावसामुळे ग्रामस्थ चिंतेत.... पावसात स्थलांतर होण्यासाठी उपाय योजना करण्याची स्थानिकांची मागणी.0
0
Report
अकोला के बालापूर में अतिक्रमण हटाने के लिए ग्राम पंचायत ने बड़ी कार्रवाई
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील हाता गावातील आठवडी बाजार परिसरातील अतिक्रमणावर आज ग्रामपंचायत प्रशासनाने मोठी कारवाई केली. बाजाराच्या जागेवर झालेल्या अतिक्रमणामुळे नागरिक व व्यापाऱ्यांना ये-जा करण्यास मोठा अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी सातत्याने प्राप्त होत होत्या. याबाबत अतिक्रमणधारकांना अनेक वेळा नोटिसा बजावूनही त्यांनी अतिक्रमण हटवले नसल्याने अखेर ग्रामपंचायतीने प्रशासनाची परवानगी घेऊन कारवाईचा निर्णय घेतला. तहसील प्रशासन, उरळ पोलीस ठाण्यांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कडक पोलिस बंदोबस्तात ही मोहीम राबविण्यात आली. जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण हटविण्यात आले असून कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ग्रामपंचायतीने सार्वजनिक जागेवरील अतिक्रमण कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नसल्याचा इशारा देत भविष्यातही अशाच प्रकारच्या कारवाया सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.0
0
Report
पातूर पंचायत समिति के सामने भ्रष्टाचार के विरोध में अनोखा प्रदर्शन; 213 रुपये दान
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील पातूर पंचायत समिती कार्यालयासमोर आज भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ एक अनोखे आंदोलन पाहायला मिळाले. ग्राम दिग्रस बु. येथील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात तत्कालीन ग्रामसेवकावर तात्काळ कारवाई करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार ताले यांनी 'भिक मांगो' आंदोलन छेडले. या आंदोलनाची दिवसभर पंचायत समिती परिसरात चांगलीच चर्चा रंगली.पातूर पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या ग्राम दिग्रस बु. येथे झालेल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार ताले यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. 'भिक मांगो' आंदोलनाच्या माध्यमातून नागरिकांकडून जमा झालेली 213 रुपयेांची रक्कम त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली. भ्रष्टाचार करणाऱ्या तत्कालीन ग्रामसेवकावर तातडीने चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दोषींवर लवकरात लवकर कारवाई झाली नाही, तर भविष्यात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.0
0
Report
Advertisement
