icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

रत्नागिरी में तीन महीनों में 101 हादसे, 32 मौतें; महामार्गों पर खतरा बढ़ा

Ratnagiri, Maharashtra:अवघ्या तीन महिन्यात 101 अपघात..32 जणांचा बळी.. सर्वाधिक राष्ट्रीय महामार्गावर वर्षभरात 133 जणांनी गमावला जीव.. जिल्ह्यातील विविध मार्गावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढत आहे.. यावर्षी जानेवारी ते मार्च 2026 या अवघ्या तीन महिन्यात जिल्ह्यातील विविध मार्गावर 101 अपघात झाले असून यात 32 जणांचा मृत्यू झाला आहे..तसेच 103 जण किरकोळ गंभीर जखमी झाले आहेत.. गेल्या वर्षात एकूण 351 अपघात झाले.यात 133 जणांचा मृत्यू झाला आणि 485 किरकोळ आणि गंभीर जखमी झाले आहेत.. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अपघातांची संख्या अधिक आहे.. महामार्गावर होणाऱ्या अपघातांची संख्या अधिक आहे..
0
0
Report

रत्नागिरी के मंडणगड-महाड मार्ग पर अधूरा पुल, यातायात बाधित

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी. मंडणगड-महाड मार्गावर चिखलाचे साम्राज्य. अर्धवट पुलाच्या कामामुळे वाहनचालक त्रस्त. रत्नागिरीच्या मंडणगड-महाड मार्गावर प्रवाशांचे हाल होत आहेत. गेल्या ४ वर्षांपासून सुरू असलेल्या कासवगती कामामुळे आणि चोचिंदे-वणीकोंड दरम्यानच्या अर्धवट पुलामुळे वाहनचालक संकटात सापडले आहेत. गेल्या रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे बायपास रस्त्यावर प्रचंड चिखल झाला असून गाड्या घसरण्याचे प्रकार वाढले आहेत. पावसाळा तोंडावर असतानाही ठेकेदाराकडून काम रडतखडत सुरू असल्याने, पावसाळ्यात हा रस्ता पूर्ण बंद होण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन पुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.
0
0
Report
Advertisement

हत्याकांड के संदिग्ध राजू बोचे नागपुर से गिरफ्तार, बाकी आरोपी अभी भी फरार

Akola, Maharashtra:काँग्रेस नेते हिदायत पटेल यांच्या हत्याप्रकरणातील संशयित आरोपी राजू बोचे याला अखेर नागपूर येथून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी गेल्या तीन महिन्यांपासून फरार होता. आरोपीला ताब्यात घेण्यासाठी अकोट ग्रामीण पोलिसांचे पथक नागपूरला रवाना झाले होते. राजू बोचे याला लवकरच अकोट ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या अटकेनंतर हिदायत पटेल यांच्या समर्थकांचे लक्ष आता उर्वरित फरार आरोपींकडे लागले है. ६ जानेवारी २०२६ रोजी अकोट येथील मोहाळा येथे हिदायत पटेल यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पटेल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.दरम्यान, या प्रकरणातील अन्य आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
0
0
Report

गोंदिया वनविभाग के अधिकारी दिलीप कौशीक का निलंबन, वन्यप्राणी नुकसान पर कार्रवाई

Bhandara, Maharashtra:गोंदिया वनविभागात दिलीप कौशीक गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात बऱ्याच तक्रारीचा निपटारा करण्यात आला नाही. जगलव्याप्त भाग म्हणून गोंदियाची ओळख आहे. जगलांलगत अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत. जंगलालगतच्या शेतीचे वन्यप्राण्यांकडून सातत्याने नुकसान होते. त्याची नुकसान भरपाई व शेतकऱ्यांच्या तक्रारींचा निपटारा करण्यात वनपरिक्षेञ अधिकारी अपयशी ठरले. वारंवार निवेदने देवून तक्रारींचा निपटारा होत नसल्याने शेतकऱ्यांनी याबाबतचा पाढा मुख्य वनसंरक्षक व प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे वाचला. त्यांनीही याबाबतची सुचना संबंधित अधिकाऱ्यांना केली. माञ, त्यामुळे त्याना सुरवातीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. माञ, समाधानकारक खुलासा न केल्याने त्यांना अखेर निलंबित करण्यात आले.
0
0
Report
Advertisement

समृद्धि महामार्ग पर ट्रक के पीछे कार की टक्कर, एक व्यक्ति गम्भीर घायल

Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर- मुबंई समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा अपघाताची घटना समोर आली आहे. कारंजा टोल प्लाझापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर लोकेशन क्रमांक 183 येथे चालत्या ट्रकला मागून येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. धडक इतकी भीषण होती की कारचा समोरील भाग पूर्णपणे चकणा चूर झाला. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने कारंजा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
0
0
Report

कल्याण रेलवे स्टेशन पर प्रशासनिक लापरवाही से वृद्ध महिला की मौत

Kalyan, Maharashtra:कल्याण रेल्वे स्थानकात संतापजनक घटना वयोवृद्ध आजीबाईंच्या मदतीसाठी एक तास मदत मागत होते प्रवासी एक साधा स्टेचर ही उपलब्ध झाला नाही. साडी मध्ये टाकून वयोवृत्त आजींना हॉस्पिटलमध्ये आणण्याची वेळ उपचाराअभावी सुनंदा दंडवते यांच्या दुर्दैवी मृत्यू ANC- कल्याण रेल्वे स्थानकात प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका वयोवृद्ध महिलेला तब्येत बिघडल्यावर जवळपास तासभर मदत मिळाली नाही, पोलीस आरपीएफ किंवा स्टेशन प्रबंधन च्या कोणीही उपलब्ध झाला नाही इतकंच नाही तर साधा स्ट्रेचरही उपलब्ध नव्हता. साडी मध्ये टाकून प्रवाशी रेल्वे क्लीनक मध्ये आणलं मात्र कल्याण च्या रुक्मिणी हॉस्पिटलमध्ये दाखल केला डॉक्टरने त्यांना मृत घोषित केले बाईट.. प्रवासी
0
0
Report

कोंकण में अवकाळी बारिश, ऑरेंज अलर्ट जारी; चिपळूण-संगमेश्वर में यातायात प्रभावित

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण,संगमेश्वर तालुक्यात विजांच्या गडगडाचा सह अवकाळी पाऊस.. मेघगजनेसह जोरदार पावसाच्या सरी.. मुंबई गोवा महामार्गावर ची वाहतूक मंदावली.. हवामान विभागाचा अवकाळी पावसाचा अंदाज खरा.. कोकणासाठी आज हवामान विभागांना दिला होता अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट.. दुपारनंतर अवकाळी पावसाला सुरुवात.. गेल्या अर्ध्या तासापासून बरं असतात पावसाच्या दमदार सरी पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा हवामान विभागाचा अंदाज.. अवकाळी पावसामुळे एप्रिल महिन्यातील आंबा पीक धोक्यात
0
0
Report
Advertisement

विधानपरिषद चुनाव: महाविकास आघाडी की बनी सहमति, उद्धव ठाकरे की भूमिका पर चर्चा

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी आमदार भास्कर जाधव भास्कर जाधव on विधानपरिषद निवडणूक विधानपरिषदेवर कोणी जावं हा निर्णय तीन पक्षांची महाविकास आघाडी आहे, ते एकत्रितपणे हा निर्णय घेतील उद्धवसाहेब ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावं ही आमची देखील इच्छा आहे, पण शेवटी निर्णय त्यांनी घ्यायचा आहे On संजय गायकवाड विधान मी त्यांचं विधान बघितलं नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोणी काही वेडंवाकडं केलं असेल तर त्यांना संताप येणं स्वाभाविक आहे On नेस्को प्रकरण राज्याची कायदा सुव्यवस्था याचा पार बोजवारा उडालेला आहे ड्रग्स, बलात्कार, फसवणूकीचे प्रकार रोज घडत आहेत On फडणवीस.. 1 कोटी सह्या परवाच्या मुंबईतील मोर्चाचा फज्जा उडाल्याने मुख्यमंत्री असं काहीतरी बोलताहेत
0
0
Report

पिंपरी के पिंपळे सौदागर में कोयता गैंग का हैदोस, 24 घंटे में पुलिस ने शिकंजा

Pimpri-Chinchwad, Maharashtra:अँकर - पिंपरी चिंचवडच्या पिंपळे सौदागरमध्ये खंडणीसाठी कोयता गॅंगचा हैदोस; 'द मोमोस वाला' दुकानाची तोडफोड... चोवीस तासात पोलिसांनी शिकविला धडा -कोयत्याने तोडफोड केल्याचा व्हिडीओ समाज माध्यमानवर मोठ्या प्रमाणात वायरल झाला होता.. -पिंपळे सौदागर परिसरात खंडणीसाठी आलेल्या तिघा अज्ञातांनी 'द मोमोस वाला' या दुकानात घुसून धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. -रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सांगवी पोलिसांनी आरोपीचा शोध घेत 24 तासात धडा शिकवत पिंपळे सौदागर परिसरात धिंड काढली
0
0
Report

तीन दल एक साथ विधानपरिषद चुनाव पर निर्णय लेंगे, उद्धव ठाकरे इच्छा पूरी होगी

Ratnagiri, Maharashtra:भास्कर जाधव on विधानपरिषद तीन पक्षांची महाविकास आघाडी आहे, ते एकत्रितपणे हा निर्णय घेतील उद्धवसाहेब ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावं ही आमची देखील इच्छा आहे, पण शेवळी निर्णय त्यांनी घ्यायचा आहे आमदार भास्कर जाधव on विधानपरिषद निवडणूक विधानपरिषदेवर कोणी जावं हा निर्णय तीन पक्षांची महाविकास आघाडी आहे, ते एकत्रितपणे हा निर्णय घेतील उद्धवसाहेब ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावं ही आमची देखील इच्छा आहे, पण शेवटी निर्णय त्यांनी घ्यायचा आहे मी त्यांचं विधान बघितलं नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोणी काही वेडंवाकडं केलं असेल तर त्यांना संताप येणं स्वाभाविक आहे राज्याची कायदा सुव्यवस्था याचा पार बोजवारा उडालेला आहे ड्रग्स, बलात्कार, फसवणूकीचे प्रकार रोज घडत आहेत परवाच्या मुंबईतील मोर्चाचा फज्जा उडाल्याने मुख्यमंत्री असं काहीतरी बोलताहेत
0
0
Report
Advertisement

अकोला के पातूर में गैस सिलेंडर लीक से घर में आग, बड़ा नुकसान

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील उमरा गावात भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत समाधान नारायण चुनडे यांच्या घरातील संपूर्ण संसारोपयोगी साहित्य, भांडीकुंडी तसेच महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी स्थानिकांच्या प्राथमिक माहितीनुसार गॅस सिलेंडर गळतीमुळे स्फोट होऊन ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केल्याने घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. दरम्यान, अकोला जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला असून वाढत्या उष्णतेमुळे अशा आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच गावचे सरपंच व ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. या घटनेत पीडित कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात जा रही आहे.
0
0
Report

वसई में सुरक्षा गार्ड पर हमला CCTV में कैद, चार आरोपी पुलिस के हवाले

Vasai-Virar, Maharashtra:वसईत सुरक्षा गार्डवर हल्ला! घटना CCTV मध्ये कैद ANC : वसईतील नायगाव परिसरातील सनटेक मॅक्सवर्ल्ड सोसायटीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ड्युटीवर असलेल्या सिक्युरिटी गार्डवर काही युवकांनी हल्ला केल्याचा प्रकार उघड झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गार्डने सोसायटी परिसरात धूम्रपान करण्यास विरोध केला होता. याच कारणावरून संतप्त झालेल्या चार युवकांनी त्याच्याशी वाद घालत शिवीगाळ केली आणि नंतर मारहाण केली. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपींनी लाकडी दांडक्यानेही गार्डवर हल्ला केला. या मारहाणीमध्ये गार्ड जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या संपूर्ण घटनेचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून, तो तपासासाठी महत्त्वाचा पुरावा ठरत आहे. दरम्यान, या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून आरोपींचा शोध सुरू आहे. स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सोसायटी परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top