445001
यवतमाळ: गोरबंजारांचा सामूहिक तीज उत्सव उत्साहात
Yavatmal, Maharashtra:यवतमाळात बंजारा समाज तीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. यावेळी बंजारा पारंपारिक वेशभूषेत महिलांनी गोरमाटी गीत आणि डफडीच्या तालावर नृत्य केले. बंजारा नायक कारभारी यांची परवानगी घेऊन किशोरी मुली ओल्डीवर गहू पेरून त्याला पाणी देतात. डफडीचा आवाज आणि बंजारा गीताच्या तालावर महिला तन्मयतेने नृत्य करतात. तसेच, उत्कृष्ट तीज सजविण्याची स्पर्धा आयोजित केली गेली असून आकर्षक सजावट केलेल्या तीजसह यवतमाळमध्ये रॅली देखील काढण्यात आली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
ओबीसी नेता लक्ष्मण हाके का आक्रोश मोर्चा पुणे से मुंबई के लिए रवाना
Rui, Maharashtra:दौंड पुणे ओबीसी नेते लक्ष्मण हाके ऑन मुंबई ओबीसी आरक्षण आक्रोश मोर्चा थोड्याच वेळात लक्ष्मण हाकेंच्या ओबीसी जन आक्रोश मोर्चाला होणार सुरुवात.... दौंड तालुक्यातील पाटस टोल नाका परिसरातून मुंबईसाठी निघणार...... सरकारनं अंतरवालीत विमानतळ बांधव पण आमच्या अन्नात माती कालवू नये : लक्ष्मण हाके..... सरकारमधील कोणाशी ही बोलणं नाही : लक्ष्मण हाके.... ओबीसींचे आरक्षण संपलं नाही हे सामंतांनी सिद्ध करावं..... अनपड माणसाच्या सांगण्यावरून सरकार जीआर वर जीआर काढतंय : लक्ष्मण हाके ओबीसी नेते लक्ष्मण हाके थोड्याच वेळात दौंड तालुक्यातील पाटस येथून ओबीसी आरक्षण आक्रोश मोर्चाला सुरुवात करत आहेत. थोड्याच वेळात पुण जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पाटस येथून हा मोर्चा मुंबईसाठी मार्गस्थ होणार आहे. दरम्यान या मोर्चापूर्वी लक्ष्मण हाके यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी जावेद मुलाणी यांनी....0
0
Report
पाटस टोल पर भारी पुलिस बंदोबस्त; ओबीसी नेता लक्ष्मण हाके का एल्गार मोर्चा
Rui, Maharashtra:पाटस टोलनाक्यावर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात .... Anchor_ ओबीसी नेते लक्ष्मण हाके पाटस टोलनाका परिसरात दाखल झालेले आहेत. आज मुंबईच्या दिशेने ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात ओबीसींचा महा एल्गार मोर्चा जाणार आहे काही वेळापूर्वी पाटस शहरामधून लक्ष्मण हाके आपल्या कार्यकर्त्यांसह पाटस टोल नाक्याकडे निघाले होते आता सध्या ते पाटस टोल नाका परिसरात दाखल झालेत. या ठिकाणी पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय....0
0
Report
पुणे- सोलापूर राजमार्ग पर ओबीसी आंदोलनकारियों ने टोल नाके पर रास्ता रोका; पुलिस ने मुंबई जाते मार्ग रोक दिए
Rui, Maharashtra:पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाका ओबीसी आंदोलकांनी रोखून धरला ... मोर्चास पोलिसांनी मुंबई कडे जाण्यास रोखल्यानंतर आंदोलक आक्रमक झाले असून त्यांनी पुण्याकडून सोलापूर कडे जाणारी वाहने रोखून धरली आहेत....याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी जावेद मुलाणी याने...0
0
Report
Advertisement
दौंड से ओबीसी महा एल्गार मेळावा मुंबई की ओर रवाना, मंत्रियों का अभी संपर्क नहीं
Rui, Maharashtra:दौंड... ओबीसीचा महाएल्गार मेळावा मुंबईच्या दिशेचे रवाना .... Anchor: तब्बल एक तासाने दौंड तालुक्यातील पाटस येथून ओबीसी महा एल्गार मेळावा मुंबईच्या दिशेने निघाला है. अद्याप कोणत्याही मंत्र्याचा संपर्क झालेले नसून पोलिसांनी अडवलेल्या कार्यकर्ते आम्हाला येऊन मिळतील त्यांच्याशी बातचीत केली है आमचे प्रतिनिधी जावेद मुलाणी याने ...0
0
Report
ओबीसी नेता लक्ष्मण हाके थेऊर फाटा पहुंचे; मुंबई मार्च की तैयारी कल
Rui, Maharashtra:ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या आजचा मुक्काम हवेली तालुक्यातील थेऊर फाटा येथे असून उद्या पुन्हा मुंबईकडे मोठ्या संख्येने निघणार. आमच्याशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी जावेद मुलाणी यांनी.0
0
Report
जमीन के विवाद में पिता पर बेटे ने सड़क पर हमला, वीडियो वायरल
Rui, Maharashtra:जमिनीच्या वादातून मुलांकडून वडिलाला मारहाण ... पुण्याच्या इंदापूर मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. जमिनीच्या वादातून जन्मदात्या पित्याला त्यांच्याच दोन्ही मुलांनी भर रस्त्यात मारहाण केली आहे. इंदापूर शहरानजीक सलीम लॉन्स च्या परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात तुकाराम किसन राऊत या 65 वर्षीय वृद्धाच्या तक्रारीवरून आरोपी मुलगा संजय तुकाराम राऊत आणि राजेंद्र तुकाराम राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल. वडिलांनी आई अंजना राऊत हिच्या नावावरील जमीन का विक्री केली याचा जाब विचारत जन्मदात्या मुलांनी हातातील लाकडी दांडक्याने भर रस्त्यावर वृद्ध वडिलांना मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात वायरल होतोय.0
0
Report
Advertisement
यावत के लोगों की 3.5 साल बाद मुंबई यात्रा: सरकार से अब तक नहीं मिला संपर्क
Rui, Maharashtra:उद्या सकाळी यवत मधील 9 वाजता निघणार आमचं आरक्षण नाकारला आहे खड़ीमशीन चौक कात्रज बायपास मुंबईला जाऊ आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही जातो साडेतीन वर्ष झाला मी या मागण्या सांगतो आहोत सरकारचं कोणी आमच्याशी आत्तापर्यंत संपर्क साधला नाही कोंण भेटा येणार हेही आम्हाला माहित नाही आम्ही मुंबईला जाण्यावर ठाम0
0
Report
ओबीसी महा एल्गार मोर्चा दौंड से मुंबई की ओर, भारी पुलिस बंदोबस्त के बीच
Rui, Maharashtra:दौंड यवत ओबीसींचा महा एल्गार मोर्चा दौंडच्या यवत मधील समृद्धी मंगल कार्यालयात मुक्कामी. ओबीसींचा महा एल्गार मोर्चा मुंबईच्या दिशेने जाणार असून, मोर्चाचा आजचा मुकाम दौंड तालुक्यातील यवत येथील समृद्धी मंगल कार्यालयात थांबला आहे. दरम्यान, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या वाहनांचा ताफा मुक्कामाच्या ठिकाणी सोडताना पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उद्या सकाळी पुन्हा हा ओबीसींचा महाएल्गार मोर्चा मुंबईचे दिशेने सकाळी ९ वाजता रवाना होणार आहे.0
0
Report
महाराष्ट्र में महागाई, पेपरफूट और डीजे निर्णय पर राजनैतिक आक्रोश
Pune, Maharashtra:सुप्रिया सुळे महानगरपालिकेकडून डम्पिंग यार्ड वर नवीन कचरा प्रकल्प उभारण्यात येत आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या नियमांचे पालन न करता तो प्रकल्प उभारला तर आमचा विरोध असेल महापालिका आयुक्तांना यासंदर्भात आम्ही निवेदन दिलेले आहे सभागृह नेता गणेश मिटकरी यांना देखील आम्ही यासंदर्भात माहिती दिली आहे ऑन ओबीसी आंदोलन संविधानाच्या अधिकारांतर्गत ओबीसी बंधू आंदोलन करत आहेत 200 आमदारांचे हे सरकार ओबीसींना न्याय देऊ शकत नाही ऑन सीएनजी दरवाढ आणि महागाई आज १ सप्टेंबर ची सकाळ पूजा ऐकली सर्वसामान्य जनतेला महागाईचा फटका बसला पेट्रोल डिझेल सीएनजी आणि भाडेवाढ झालेली आहे महागाई प्रचंड वाढत आहे विरोधक म्हणून ही आमची नैतिक जबाबदारी आहे या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत भाजपाचे मित्र पक्ष महागाई विरोधात आमच्या सोबत आंदोलन करत आहेत कोणालाही न घाबरतात ते रस्त्यावर उतरत आहेत प्रश्न विचारत आहेत आंदोलन करत आहेत त्यांच्या पक्षातले आणि मित्र पक्षातील लोक महागाई विरोधात बोलत आहेत भारतीय जनता पार्टीचे मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आता रस्त्यावर उतरत आहेत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे त्या चौकटीत राहून डीजेच्या संदर्भात निर्णय घेतला पाहिजे सर्वसामान्य पुणेकरांची जी मागणी आहे त्यानुसार हा निर्णय झाला पाहिजे सत्ताधारी भाजपाच्या नेत्यांच्या कानावर या संदर्भात प्रतिक्रिया आल्यााच असतील माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसन नेमकं काय म्हणायचं आहे डीजे आहे की नाही महाराष्ट्राला आणि पुण्याला दिशा देण्याचे काम त्यांचा आहे पुणेकरांनी भारतीय जनता पार्टीला इतकं मोठं मतदान दिलं तर आता पाण्यासाठी आंदोलन करावे लागत आहे ऑन पीएमसी पेपर फुटी हे सरकार आल्यापासून रोजच पेपर फुटत आहेत सरकार नेमकं काय करतोय हेच कळत नाही रोज आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कॉपी केली जाते पेपर फुटला जातो जिल्हा आणि तालुक्यातील पेपर फुटतात राज्य सरकार नेमकं करत काय आहे काही लोक म्हणतात, त्यांच्याच पक्षातील काही लोक पेपर फुटतात असा आरोप दबक्या आवाजात वर्तमानपत्रांमध्ये वाचायला भेटले वृत्तवाहिन्यांवर देखील ही बातमी होती याचे उत्तर मुख्यमंत्री फडणवीसंना द्यावे लागेल मेरीटच्या भरोशावर विद्यार्थी करिअर घडू पाहताय त्याचं पाप सरकार करत आहेत ऑन अमित ठाकरे प्रकरण माझ्यामते सरकारच्या प्रोटोकॉल नुसार पंतप्रधान राष्ट्रपतींचा फोटो लावला जातो भोर मध्ये जेव्हा शेतकऱ्यांनी आंदोलन केलं त्यावेळेस थेट गुन्हे दाखल करण्यात आले अन्नधान्याचा प्रश्न सोडवणाऱ्या शेतकऱ्यांना आंदोलन केलं म्हणून जेलमध्ये टाकले जातात जो राजाला फसवतो चोऱ्या माझ्या करतो त्याच्यावर कुठलेही गुन्हे दाखल केले जात नाही ज्यांच्यावर ईडीसीबीआई कोणी दाखवले त्यांना वाशिम मध्ये टाकून मंत्री करण्याचं काम भाजप करत आहे कष्ट करणारे लढतात त्यांना तुरुंगवारी कोर्ट केसेस दाखल केले जाहते आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने महागाई बेरोजगार आणि भ्रष्टाचार देशात वाढत चालला आहे अन्नधान्याच्या किमती गगनाला भेटले आहेत रिक्षा भाडेवाढ दूध सर्वच महाग झाला है या सरकारने ज्या प्रभू श्रीरामाचे नाव घेऊन महाराष्ट्राने देशात यात्रा काढली होती त्या प्रभू श्रीमाच्या मंदिरातील दानपेटीतले कोटी रुपये चोरीला गेली मर्यादा पुरुषोत्तमाच्या मंदिरात मर्यादाच ठेवली नाही रस्त्यांवरील खड्ड्यांची काही परिस्थिती आहे चाकणच्या रस्त्यांवर खड्ड्यांची चाळण झाली आहे याला कोण जबाबदार आहे या सरकारवर या सर्व लोकांच्या हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे पुणे महाराष्ट्रात एक नंबर आणि देशात पाच नंबरला गुन्हेगारी आल्याचं अमित शहा यांच्या डेटानुसार सिद्ध झालेला आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या डेटानुसार पुण्याची क्रमवारी जाहीर झाली आहे पुण्यामध्ये कायदा आणि व्यवस्थेच्या प्रश्न निर्माण झाला आहे पुण्यात दररोज आंदोलन होत आहेत हे सरकारने गांभीर्याने घेतलं पाहिजे पुण्यातील नागरिकांनी तुम्हाला नगरसेवक आमदार खासदार दिले मी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना कधीच पत्र लिहिल्या नव्हते परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पुण्यामध्ये लक्ष घालण्यासाठी आवाहन केले होते मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की सर्व गणेश मंडळांना विश्वासात घेऊन डीजे संदर्भात निर्णय घ्यावा ज्या ज्या मतदारांची नावे एस आय आर मधून वगळले असतील त्यांनी संकेतस्थळावर तसेच मतदार यादीत नाव चेक करून त्या संदर्भात दक्षता घेतली पाहीजेत एक मताची खूप मोठी ताकद आहे बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार दिला आहे त्याचा जतन करा संवर्धन करा प्रशासनाला आम्ही विनंती करतो की एस आय आर मध्ये पारदर्शकपणे काम करा ओबीसी आरक्षणासंदर्भात सत्ताधाऱ्यांना विचारा मला विचारू नका गणपती मध्ये राजकारण आणि पक्ष आणू नका चर्चेतून डीजे संदर्भात निर्णय घेतला पाहिजे बाळ गंगाधर टिळकांनी समानता आणण्यासाठी गणेशोत्सव सुरू केला होता सत्ताधाऱ्यांनाही जमत नसेल तर सोडून द्या ऑन अजितदादा विमान अपघात मी स्वतः अपडेट घेत नाही उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार सत्तेत आहे मला विश्वास आहे की ते दैनंदिन यासंदर्भात आढावा घेत असतील ऑन आत्महत्या तानाजी सावंत आत्महत्येची चौकशी झाली पाहिजे या संदर्भात मी स्वतः माहिती घेतलेली आहे ऑन मतदारसंघ पुनर्रचना माननीय मुख्यमंत्री भगवान हे असे एका खासदारांनी बोलले मतदार संघाची पुनर्रचना जेव्हा कधी करतो आरक्षण आणि मतदारसंघाचे पुनर्रचना यामध्ये अंतर आहे आमचे राजकीय मतभेद जरूर असतील पण मुख्यमंत्र्यांकडून मलाही अपेक्षा नव्हती काँग्रेसच्या काळात राजीव गांधींचे नेतृत्वाखाली शरद पवार यांनी महिला आरक्षणाचे बिल आणले होते डी लिमिटेशन म्हणजे डी एलिमिनेशन जनगणना कुठलीही झालेली नाही त्यामुळे विधेयक कसं काय पडले असते त्यांचा 50 टक्के पेक्षा जास्तीचा प्रस्तावच नाही त्यामुळे आम्ही पाठिंबा दिला नाही. असा प्रस्तावच आला नाही आहे त्या विधेयकामध्ये आणि 543 जागांमध्येच महिलांना आरक्षण दिले गेले पाहिजे आम्ही पाठिंबा देऊ अजित पवार अपघात संदर्भात मला अधिकारच नाही माझ्या भावाची बायको वहिनी सरकारमध्ये असतील तर ते आढावा घेत असतील त्यांच्याकडे माहिती आली तर माझ्याशी बातमी शेअर करते अद्यापही मला कोणतीही बातमी देत नाही राज्य सरकार चौकशी करतात की नाही एफ वाय आर करण्यासाठी किती त्रास घ्यावा लागला कर्नाटकात जाऊन राहुल गांधींना भेटल्यानंतर एफआयआर झाला आपले राज्यात गुन्हा दाखल का होत नाही विमान अपघाता संदर्भात संसदेत मी प्रश्न विचारले होते ऑन रेकॉर्ड विमान अपघाताच्या संदर्भात चौकशीची मागणी करत असते दादासाठी आम्हाला जिथे न्याय मागायचं तिथे न्याय मागू ज्यांच्या हातात गृहमंत्री पद सत्ता आहे त्या लोकांना तुम्ही प्रश्न विचारा मला प्रश्न विचारू नका दादांना न्याय मिळण्यासाठी सत्ता ही अडचण नाही या संदर्भात मी गोसिप करणार नाही सर्वोच्च व्यासपीठ संशोध आहे त्या संसदेत मी दादाच्या अपघाता संदर्भात मी प्रत्येक सत्रामध्ये ताकदीने प्रश्न मांडते परराष्ट्र धोरण संदर्भात आम्ही कधीही भाष्य करत नाही परदेशात भारताचा पंतप्रधान असतो कुठल्या पक्षाचा प्रधान नसतो ऑन जयंत पाटील अजित पवारांकडून विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली होती हे सत्य आहे या संदर्भात बोलणे त्यांनी टाळले मी या विषयावर दहा वेळा बोलले आहे ऑल मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी सर्व समाजाचे लोक विद्यार्थी महिला सर्वजण रस्त्यावर उतरले आहेत राज्य सरकारने सर्वांना फसवले आहे आदिवासींना फसवले आहे सातत्याने या सरकारने कधीच सातत्याने केलेले नाही0
0
Report
Advertisement
पुणे में मनसे-भाजपा टकराव, मोदी फोटो हटाने पर मोर्चे की धमकी
Pune, Maharashtra:अमित ठाकरे यांच्यावर तुम्ही गुन्हा दाखल केलात इथपर्यंत ठिक हे पण तुम्ही त्यांना अटक तर करून दाखवा मगा बघा हीच झेंजी उभा महाराष्ट्र कसा पेटवते ते, असा थेट पुणे मनसे नेत्यांनी दिलाय...मोदी फोटो हटवल्याप्रकरणी राञी 2 मनसे कार्यकर्त्यांना उचलताच पुणे मनसेचे पदाधिकारी चतुश्रूंगी पोलीस ठाण्यात जमा झालेत...यासर्वांनी पोलीस अधिकाऱ्यांचीही भेट घेतली...जर तिकडे शिवतीर्थवर भाजप वाले मोर्चा काढत असतील तर आम्हीही इकडे पुण्यात भाजप कार्यालयावर मोर्चा काढू असा थेट इशाराच मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस यांनी दिलाय...या सर्वांशी आम्ही केलेली ही बातचीत...0
0
Report
धर्मस्वतंत्रता के नाम पर लाऊडस्पीकर विवाद: अदालत के फैसलों के बाद विरोध
Pune, Maharashtra:जर नागरिकांचे अर्ज आम्हाला डीजे नको म्हणून आले असतील तर त्यांनी त्यावर कार्यवाही केली पाहिजे आता पर्यंत सरसकट परवानगी वाटत आले परंतु त्याचे भयंकर दुष्परिणाम आहेत हे निविर्वाद सिद्ध झालेला आहे नागरिकांनी या संदर्भात अनेक वेळा तक्रारी केलेले आहेत संपूर्ण परवानग्या नाकारला पाहिजेत मुख्यमंत्र्यांचे कालचे वक्तव्य हे संधीग्ध आहे फडणवीसांचं वर्ष दीड वर्षापूर्वीचा एक वक्तव्य आहे मुंबई लाउड स्पीकर मुक्त झाले आहे सांस्कृतिकचे अनेक अर्थ निघतात मग सुरुवात नेमकी कुठून करायची मशिदीच्या भोंग्या and संदर्भात वाजपेयी यांनी देखील राजधर्म पाळावा असं वक्तव्य केले होते लोकशाहीचे सर्व या संदर्भात जबाबदार आहेत सर्वच धार्मिक शाळांवरचे लाऊड स्पीकर बंद चा न्यायालयाचा निर्णय आहे सरकार असून न्यायपालिका असो किंवा ब्युरोकसी यांनी असा भेदाभेद करणं चुकीचा आहे हा माझा संविधानिक अधिकार आहे राज्यघटनेने धर्म स्वातंत्र्य आणि संचार स्वातंत्र्य दिलेला आहे परंतु या दृष्टीने अंमलबजावणी होत नाही सार्वजिक रित्या साजरी केल्याने केले जाणारे सर्व सणांच्या संदर्भात आमचा आग्रह आहे त्याबद्दल आवाज उठवणे हा आमचा हक्कही आहे आणि कर्तव्य देखील आहे धर्म स्वातंत्र्याच्या नावाखले तुम्ही काही कराल यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टीकरण दिलेले आहे यासंदर्भात आम्ही न्यायालयात जाणार आहोत प्रबोधनात्मक विचार पोहोचवण्यासाठी मी गणेश मंडळांना भेट देऊ शकतो रहदारीच्या रस्त्यांवर मिरवणूक आणि मंडपाचा अडथळा नको ढोल ताशा बंदिस्त सभागृहात वाजवा यासंदर्भात रोज कारवाई झाली नाही तर न्यायालय जाण्यासंदर्भात विचार आहे मला आत्तापर्यंत अनेक फोन कॉल्स आले समर्थन करणारेच कॉल होते मला कुठलीही धमकी आलेली नाही पेठांमध्ये राहणारे बोटचेपे नागरिक काही बोलत नाहीत अन्य सहन करतात त्यामुळे यांचं फावतं ब्युरो कृषी ही गणेश मंडळे आणि राजकीय पक्षांच्या दबावाखाली काम करतात की नाही ही पडद्या मागची बाब आहे त्याबद्दल काही स्पष्ट सांगू शकत नाही पडद्यामागच्या गोष्टीशी आम्हाला देणे घेणे नाही आमच्या हक्कांचे रक्षण व्हावं यासाठी आम्ही संघर्ष करतो0
0
Report
पुणे महापालिका में अजित पवार का तैलचित्र نصب की तिथि तय, BJP-NCP एक साथ
Pune, Maharashtra:Pune exclusive पुणे मनपातील भाजप-एनसीपीमधला निधी वार अखेर मिटला दोन्ही पक्षांची आज पालिकेत संयुक्त बैठक पार पडली अजित पवार यांच्या पालिकेतील तैलचिञाची जागाही निश्चित झाली दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकञित केली पाहणी!!! भाजपचे सभागृहनेते गणेशा बीडकर पालिकेत बसवणार अजित पवारांचे तैलचिञ...!!! दोन्ही पक्षाचे झी 24 तासवर पहिल्यांदाच एकञ... वरिष्ठांच्या सुचनेनुसारच एकञ आल्याचं दोन्ही पक्ष नेत्यांनी केलं स्पष्ट.... गणेशा बीडकर, सभागृहनेते, भाजप सुनील टिंगरे, माजी आमदार निलेश निकम, विरोधी पक्षनेता, पुणे मनपा चेतन तुपे, आमदार0
0
Report
Advertisement
एमआयटी पुणे कैंपस में पेपर रिचेकिंग के लिए गए कार्यकर्ताओं पर सुरक्षा कर्मियों की मारपीट
Pune, Maharashtra:पुणे कोथरूडच्या एमआयटी कैम्पस मधे आज पेपर रिचेकिंग साठीचे निवेदन प्रशासनाला द्यायला गेलेल्या काही कार्यकर्त्यांना सुरक्षा रक्षकांनी सोडले नाही म्हणून मारहाणीचा प्रकार घडलाय...याबाबत सुरूवातीला काही मुलांनी परिक्षेत नापास केल्याच्या आरोपातून प्राध्यापकांना मारहाणी झाल्याची अफवा पसरली होती पण तसंही काहीही झालं नसल्यानाच खुलासा संबंधित युवा संघटना आणि एमआयटी प्रशासनाने देखील केलाय...पण झाल्या प्रकाराला संबंधित संघटनााच जबाबदार असल्याचा आरोप एमआयटी प्रशासनाने करत लेखी प्रेसनोटद्वारे निषेध ही नोंदवलाय0
0
Report
गणेशोत्सव के लिए ठाणे महापालिका ने सभी विभागों से समन्वय बढ़ाने के निर्देश
Thane, Maharashtra:गणेशोत्सवासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; महापौरांचे निर्देश १४ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी तातडीची बैठक घेत गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला. गणेश मंडळांच्या प्रलंबित परवानग्या तातडीने निकाली काढण्यासह रस्ते दुरुस्ती, स्वच्छता, विसर्जन घाटांची सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्थेबाबत सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पारसिक विसर्जन घाटावर ट्रॉलींची संख्या वाढविणे, फोर्कलिफ्टची व्यवस्था करणे तसेच सर्व विसर्जन घाटांची नियमित पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले. शाडू मातीच्या गणेशमूर्तींसाठी स्वतंत्र विसर्जन व्यवस्था करण्यासह कृत्रिम तलावांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. रात्रीच्या विसर्जनासाठी दोन शिफ्टमध्ये पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबरोबरच पोलीस, अग्निशमन, स्वच्छता, आपत्ती व्यवस्थापन आणि प्रभाग कार्यालयांमध्ये सातत्याने समन्वय ठेवण्यावर महापौरांनी विशेष भर दिला.0
0
Report
रोहा में राष्ट्रवादी के नेताओं का शिवसेना शिंदे गुट में प्रवेश, राजनीतिक हलचल तेज
Chendhare, Maharashtra:रोह्याचे माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, शहराध्यक्ष अमित उकडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. पालकमंत्री भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. संतोष पोटफोडे हे तटकरे यांच्या नात्यातील आहेत. या पक्षप्रवेशामुळे रोह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आगामी काळात या पक्षबदलाचा रोह्यातील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.0
0
Report
Advertisement
