445001
यवतमाळ: गोरबंजारांचा सामूहिक तीज उत्सव उत्साहात
Yavatmal, Maharashtra:यवतमाळात बंजारा समाज तीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. यावेळी बंजारा पारंपारिक वेशभूषेत महिलांनी गोरमाटी गीत आणि डफडीच्या तालावर नृत्य केले. बंजारा नायक कारभारी यांची परवानगी घेऊन किशोरी मुली ओल्डीवर गहू पेरून त्याला पाणी देतात. डफडीचा आवाज आणि बंजारा गीताच्या तालावर महिला तन्मयतेने नृत्य करतात. तसेच, उत्कृष्ट तीज सजविण्याची स्पर्धा आयोजित केली गेली असून आकर्षक सजावट केलेल्या तीजसह यवतमाळमध्ये रॅली देखील काढण्यात आली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
आदिवासी छात्र आंदोलन समाप्त, तीन महीनों में मांगे पूरी कराने का आश्वासन
Pune, Maharashtra:आदिवासी नोकरी भर्ती की प्रक्रिया जल्द शुरू होगी... मंत्री उईके का आश्वासन। आदिवासी विद्यार्थी आंदोलन कर रहे छात्रों की सभी मांगें तीन महीनों के भीतर पूरी की जाएंगी...उईके। ऑरेन्ज जूस पिलाकर उपोषण समाप्त हो रहा है। छह लोगों का उपोषण समाप्त हो रहा है। उपोषण करने वालों ने उपोषण खत्म करने के लिए समय मांगा है। उपोषण करने छात्रों ने जूस पीने से मना कर दिया। डीबीटी के पैसे मिलने पर ही उपोषण छोड़ा जाएगा...उपोषणकर्ताओं की भूमिका. अब शिष्टमंडल उपोषण करने वालों से संवाद कर रहा है। उपोषणकर्ता और मंत्रियों के साथ आए शिष्टमंडल के बीच चर्चा जारी है। अखिर चर्चाओं के बाद हमने यह आंदोलन वापस लेने की घोषणा शिष्टमंडल से की गई। उपोषणकर्ता अंततः जूस पीने के लिए तैयार हो गए हैं, पर अब लड़कियों ने भी कुछ संशय जताए। आखिर उपोषण खत्म हो रहा है...पर कुछ लोग संशय जता रहे हैं। अंत में आक्षेप उठाने वाला उपोषणकर्ता बोल रहा है। हम आंदोलन स्थगित कर रहे हैं। उपोषणकर्त्य़ी की घोषणा। आखिर जूस पिलाकर उपोषण समाप्त हुआ। छह लोग जूस पी रहे हैं। आखिर 17 दिनों के बाद Manjri में आदिवासी विद्यार्थी उपोषण समाप्त हुआ!!!। आंदोलन स्थगित के लिए तीन महीनों के लिए मान्य नहीं होने पर हम दोबारा आंदोलन करेंगे...उपोषणकर्ता और शिष्टमंडळ प्रमुख की जानकारी Zee 24 Taas पर एकत्रित है.0
0
Report
पुणे: गावठी पिस्टलसह शस्त्रसाठा जप्त, गुन्हेगार ताब्यात
Pune, Maharashtra:[29/08, 7:28 am] Chandrakant Funde: उरुळीकांचन येथे गावठी पिस्टलसह शस्त्रसाठा जप्त पुणे: उरुळीकांचन-डाळिंब रोडवरील सदानंद बेकरीजवळ पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करत रेकॉर्डवरील गुन्हेगार भावड्या भगवान महाडिक (वय ३४) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे आणि दोन कोयते असा सुमारे ५१ हजार २०० रुपयांचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. २७ ऑगस्ट रोजी ही कारवाई करण्यात आली. बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी उरुळीकांचन पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीवर यापूर्वीही गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल आहे. जप्त केलेली हत्यारे कशासाठी आणली होती, याचा तपास पोलीस उपनिरीक्षक तारडे करीत आहेत. पुणे पानशेत धरणात बुडून २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू पानशेत येथील स्मशानभूमीजवळ दारूच्या नशेत पाण्यात उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू अमित दीपक चव्हाण (वय २८, रा. तासगाव, जि. सांगली) असे मृत तरुणाचे नाव. गुरुवारी सायंकाळी मित्रांसोबत पानशेत येथे गेला असताना 'नदीच्या पलीकडे जायचे आहे' असे सांगत अमित पाण्यात उतरला. दारूच्या नशेत असल्याने पाण्यात बुडाला. मित्रांनी बेशुद्ध अवस्थेत पाण्यातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला; डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केला. वेल्हे ग्रामीण रुग्णालयात अकस्मात मृत्यूची नोंद. घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू. सासवडमध्ये पोलिसांचा ‘ॲक्शन मोड’! नाकाबंदी अन् कोंबिंग ऑपरेशनने शहरात खळबळ सासवड शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र सिंह गौर आणि सासवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शहरात व्यापक नाकाबंदी व तपासणी मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान शहरातील प्रमुख ठिकाणी नाकाबंदी करून अनेक वाहनांची तपासणी करण्यात आली. ड्रंक अँड ड्राईव्ह, ट्रिपल सीट तसेच वाहतूक सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले. दरम्यान, सासवडमधील अतिसंवेदनशील भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खंडोबा नगर परिसरात कोंबिंग ऑपरेशन करण्यात आले. अचानक करण्यात आलेल्या या पोलिस कारवाईमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली. या ऑपरेशनमध्ये बारामती आरसीपी पथक क्रमांक १, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत, पोलीस उपनिरीक्षक नारायण खंडागळे, पोलीस उपनिरीक्षक सुनील भिसे, पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर गोडसे यांच्यासह अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते. तब्बल ६ अधिकारी, १८ पोलीस अंमलदार आणि ४ पोलीस वाहने या कारवाईत सहभागी झाली होती. मुख्य श्रीनाथ चौक परिसरातून या ऑपरेशनला सुरुवात करण्यात आली.एकाच दिवशी गांजा विक्री शस्त्र कारवाई शरीराविरुद्ध चे 30 पेक्षा ज्यास्त गुन्हेगार रात्रीतून चेक करण्यात आलेत. सासवड शहरात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस दल रस्त्यावर उतरल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. पुणे सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भारती विद्यापीठ पोलिसांची धडाकेबाज कारवाही दोन दिवसांत ३ गावठी कट्टे आणि ४ जिवंत काडतुसे जप्त; अवैध अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल; दोन आरोपींना अटक. २६ ऑगस्टला आंबेगाव पठार परिसरातून १ गावठी कट्टा आणि २ जिवंत काडतुसे जप्त; १८ वर्षीय ओंकार ऊर्फ बच्या संतोष पवार याला ताब्यात; २७ ऑगस्टला कात्रज डेअरी परिसरातून २ गावठी कट्टे आणि २ जिवंत काडतुसे जप्त; ६२ वर्षीय शिरीष जितेंद्र खोtodे याला अटक; दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची पोलिसांची माहिती; भारती विद्यापीठ पोलिसांच्या तपास पथकाची कारवाई; सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची अवैध अग्निशस्त्रांविरोधातील कारवाई सुरूच. पुणे येरवडा खुल्या जिल्हा कारागृहात ‘कारागृह ध्वज सप्ताह’ सुरू कैद्यांसाठी खास राखी बंधन सोहळ्याचे आयोजन; समर्थ प्रतिष्ठान व प्रिझन मिनिस्ट्री इंडिया यांच्या संयुक्त उपक्रम; महिला सदस्यांनी कैद्यांना राखी बांधून दिल्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा; रक्षाबंधनाच्या क्षणांनी अनेक बंदी बांधव भावविवश झाले; कैद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्यासह आपुलकीची भावना निर्माण करण्याचा उद्देश; अधीक्षक शमनकांत शेडगे यांच्या प्रतिक्रिया; समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सातपुले, प्रिझन मिनिस्ट्री इंडिया यांच्या प्रमुख जेकब अँथनी यांच्यासह महिला सदस्यांची उपस्थिती; १ सप्टेंबर ‘कारागृह ध्वज दिन’ राज्यभरात साजरा; २७ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान कार्यक्रमांची अपेक्षा. पुणे रक्षाबंधनानिमित्त येरवडा पोलिसांकडून नागरिकांना अनोखी भेट CEIR पोर्टलच्या माध्यमातून हरवलेले आणि चोरीला गेलेले 19 मोबाईल फोन शोधून नागरिकांना परत; एकूण 2 लाख 25 हजार रुपयांच्या मोबाईल हस्तांतरण; नागरिकांनाही पुळे मिळाल्या; रक्षाबंधनाच्या निमित्ताने येरवडा पोलिसांचे स्वागत0
0
Report
पुणे से मुंबई तक ओबीसी आरक्षण के लिए बड़ा मोर्चा
Pune, Maharashtra:पुणे 1 2 1-लक्ष्मण हाके, ओबीसी नेते सर्व कारखानदार पुढारी हे मनोज जरांगे यांच्या बाजूने आहेत सरकारचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत जरांगे हे गोरगरिब मराठ्यांच्या लेकराबाळांचा नाहीतर राजकीय मराठ्यांनी घेऊन ठेवलेले कुणबी दाखले कायम राहावेत, यासाठी हे आंदोलन करताहेत मनोज जरांगे यांना आरक्षणमधलं काही कळत नाही, मनोज जरांगे ज्या भाषेत बोलतील त्याच भाषेत आम्ही बोलणार स्वतःचं विमान घेणाऱ्या लाड यांची क्रीस्टल कंपनी समुद्रात बुडविणार, त्यांनीच काँंटाटीकरणाच्या माध्यमातून सगळ्या शासकीय नोकऱ्या आपल्या कंपनीकडे घेऊन ठेवल्यात...ते देणार का आरक्षण? -लक्ष्मण हाके भुजबळ साहेबांनी काय भूमिका घ्यायची हा त्यांचा प्रश्न आहे आंदोलनासंदर्भात सरकार हे बेझबाबदारपणे वागत आहे सरकारने मनोज जरांगे यांना आरक्षणासंदर्भात समजून सांगितलं पाहिजे सरकारमधील लोक हे नालायक आहेत मनोज जरांगे यांनी गरजू लोकांसाठी मराठा आरक्षण सुरू केले पण याचा लाभ विखे पाटील,रोहित पवार आणि दानवेंपासून आणि अनेकांनी घेतलाय ओबीसी आरक्षणावर डल्ला मारण्याचे काम 2004 पासून चालू आहे परंतु ते ऑथराईज करण्याचे काम मनोज जरांगे सारख्या बावळट माणसाने केलंय सरकारला मोर्चासाठी परवानगीसाठी निवेदन दिलंय परंतु पोलीस कधीच परवानगी देत नाही आम्हाला मोर्चाचा अनुभव मोठा आहे सरकारला वाटत असेल ओबीसींना आंदोलन करून द्यायचं नाही तर आम्हाला उचलून जेलमध्ये टाकावं आमचं आंदोलन होणार आणि आम्ही मुंबईला मोर्चा घेऊन जाणार म्हणजे जाणारच दौंड-पाटसमहून आमचा ओबीसी मोर्चा निघेल आंबेडकराचा भव्य पुतळा आमच्या रँलीत सहभागी असेल आमच्या मोर्चात ओबीसी नेते नसले तरी जनता माञ आमच्यासोबत आहे0
0
Report
Advertisement
पुणे के सभी दलों के युवा नेताओं ने वैशाली कट्टा में एकता दिखायी
Pune, Maharashtra:वाडेश्वर कट्ट्याच्या धर्तीवरच पुण्यातील सर्वपक्षीय युवा नेत्यांनी आज पुण्यात वैशाली कट्टा भरवला होता...सीईओपी राड्याच्या पार्श्वभूमीवर युवक नेत्यांनी हा समेटाचा वैशाली कट्टा सुरू केलाय...त्यात काँग्रेस, भाजप, एनसीपी अशा सर्वच पक्षाचे युवा नेते सहभागी झालते0
0
Report
पुणे में आदिवासी विद्यार्थियों का आंदोलन 17वें दिन जारी; CM मीटिंग फैसले पर निर्भर
Pune, Maharashtra:Pune fly पुण्यात सलग 17 व्या दिवशीही मांजरीत आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच आहे...तिकडे मुंबईत आंदोलकांचं शिष्टमंडळ सीएमना भेटायला गेल्याने त्या बैठकीत नेमका काय निर्णय होतोय याकडे आंदोलकांचे डोळे लागलेत...दरम्यान, काल राञी पोलिसांनी वाढवलेला बंदोबस्त आज सकाळी पुन्हा काढून घेण्यात आलाय...त्यामुळे आजच्या बैठकीनंतर तरी हे आंदोलन संपणार का? हे बैठकीतील निर्णयावर अवलंबून असणार हे Play Shots0
0
Report
गणेशोत्सव ध्वनि प्रदूषण विरोधी प्रबोधन सभा रद्द, पुणेकर मंच का निर्णय
Pune, Maharashtra:गणेशोत्सव कार्यकर्त्यांचा पुणेकर नागरी मंचाच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद... - त्यामुळे उद्या होणारी गणेश उत्सव मंडळ ध्वनी प्रदूषण विरोधात जन प्रबोधन सभा रद्द करत आहोत. आपण कोणीही तिथे येऊ नये. - संवादाने दोन्ही मार्गाने सर्व समस्या सोडवल्या असून उत्सव कार्यकर्ते तसेच सामान्य नागरीक एकत्र आले... सर्व समाजाच्या समस्या एकत्रित मिळून सोडविणे हाच अजेंडा ह्यापुढे राहील...हे दोन्ही बाजूने ठरविण्यात आले. - प्रेशर मीड, Plasma Sound, लेझर लाईट यांना बंदी असावी. अशी आपली मागणी गणेशोत्सव कार्यकर्ते यांनी मान्य केली आहे. त्यामुळे रविवारी ३० ऑगस्ट रोजी होणारी प्रबोधन सभा रद्द करत आहोत.0
0
Report
Advertisement
आदिवासी विद्यार्थियों हेतु मेस सुविधा को मंजूरी, DBT योजना रद्द; तीन महीनों में कृती योजना
Pune, Maharashtra:आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आता ‘मेस’ सुविधा आदिवासी विकास विभागाच्या शासकीय वसतिगृहांमध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना भोजनासाठी मिळणारी डीबीटी योजना रद्द करून ‘मेस’ सुविधा सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. संबंधित अपर आयुक्तांना पुढील तीन महिन्यांत भोजन ठेका देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या कारणांचा अभ्यास करण्यासाठी गठित साळुंखे समितीसह अन्य अहवालांतील शिफारशींचा अभ्यास करून तीन महिन्यांत कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश आदिवासी विकास विभागाने दिले आहेत. आराखड्याची अंमलबजावणीही पुढील तीन महिन्यांत करून कृती अहवाल शासनाला तसंच होस्टल अँडमिशनसाठीची 26 वर्षे वयोमर्यादेची अट रद्द केली0
0
Report
पुणे: छात्र आंदोलन के बाद मुख्यमंत्री से चर्चा, 3 महीनों में सभी मांगें पूरी करने का आश्वासन
Pune, Maharashtra:पुणे विद्यार्थांनी विवीध मागण्यासाठी तब्बल १७ दिवस आंदोलन केलं आदिवासी माणूस नम्रतेने आंदोलन करतो विद्यार्थी प्रतिनिधी सोबत आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली वेगवेगळ्या विषयावर सविस्तर चर्चा झाली आज २ शासन निर्णय पूर्ण केले आहेत बाकी मागण्या देखील मान्य केल्या त्याच देखील वेळापत्रक ठरलं आहे मला गर्व आहे की आमचा आदिवासी मुलगा और मुलगी यांनी काही सुरवात केलं आणि ते पूर्णत्वास नेल मागण्या रास्त होत्या सगळी चर्चा झाली आहे नोकरभरती लवकर सुरू होईल सगळ लेखी स्वरूपात आणलं आहे भोजनाचा दर्जा आम्ही सुधारू आश्रम शाळेच्या अनेक अडचणी देखील विद्यार्थ्यांनि मांडल्या होत्या यावर देखील लवकरच निर्णय घेऊ विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन अनेक अंमलबजावणी आपण करणार आहोत राज्यातील सगळ्या विद्यार्थ्यांना मी आवाहन करत आहे की तुम्ही नम्रतने आंदोलन केलं आहे कुणालाही त्रास झाला नाही सगळ्यांना विनंती करतो की आरोग्याची काळजी घ्यावी आणि उद्यापासून नेहमीची दिनचर्या सुरू करा अशी विनंती करतो आहे ३ महिन्यात सगळ्या मागण्या मान्य होतील जेवढे विषय चर्चेला आले आहेत ते सगळे पूर्ण करण्याचे प्रयत्न करेन सगळ्यांना विनंती करतो की औषधोपचार घ्या आणि या वसतिगृहात आमच्या मुलींना त्रास झाला आहे ज्या अधिकाऱ्यांनी चुका केल्या आहेत त्यांची तत्काळ बदली करत आहोत ३ अधिकाऱ्यांच्या बदल्या0
0
Report
गोकुळ दूध संघ चुनाव: महाडिक का दावा, महायुती की सत्ता फिर से
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुतीचीच सत्ता पुन्हा येणार असून 25 -0 अशा मतांनी गोकुळवर महायुतीची सत्ता येईल असा दावा राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी केला आहे. काँग्रेसच्या सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीकडे सध्या उमेदवार नसल्याने ते विविध नेत्यांच्या आणि संचालकांच्या भेटीगाठी घेत असल्याच महाडिक यांनी म्हटले आहे.. इतकच नव्हे तर आता सतेज पाटील समविचारी पक्ष म्हणून गोकुळच्या राजकारणात फिरत आहेत, तर यापूर्वी त्यांची समविचारी आघाडी कुठे गेली होती? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आमचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष, आमदार आणि संचालक यांची सतेज पाटील यांनी भेट घेतली, तरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंकडून भेटीगाठी सुरूच राहणार आहेत असं देखील धनंजय महाडिक म्हणालेत. कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना महाडिक यांनी आगामी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका मांडली आहे.0
0
Report
Advertisement
काठमांडू में निर्मला पांडे की तबीयत बिगड़ने पर नागपुर से एयर एम्बुलेंस की मांग
Nagpur, Maharashtra:नागपूरकर वृद्ध महिला पर्यटकाची काठमांडू मध्ये तब्येत बिघडल्यानंतर रुग्णालयात दाखल झाले... \"त्यांना एअर ॲम्बुलन्स ते नागपूरात आणा\", कुटुंबीयांची सीएमओ आणि खासदार नितीन गडकरींकडे मागणी... नागपूरच्या निर्मला पांडे या महिला पर्यटकांची तब्येत खूप बिघडल्यामुळे निर्मला पांडे यांना काठमांडू येथील \"शहीद गंगा लाल नॅशनल हार्ट केअर इन्स्टिट्यूट\" मध्ये दाखल झाले... त्या ठिकाणी त्यांची स्थिती क्रिटिकल असल्याचे सांगितले जात आहेत... निर्मला पांडे नागपुरातून काठमांडू येथील पशुपतिनाथ मंदिराच्या दर्शनासाठी जो 106 जणांचा समूह गेला होता त्यामधील पर्यटक आहेत... या 106 जणांपैकी 4 जण दिल्ली मार्गे नागपूरला परतले असू सुमारे 100 जण पाटणा - नांदेड एक्सप्रेस मधून नागपूरकडे निघाले आहे.. तर निर्मला पांडे यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना काठमांडू येथील रुग्णालयात दाखल करावे लागल्याने त्यांच्यासोबत त्यांचा नातू आदित्य पांडे थांबलेला आहे... पांडे कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांच्याकडे निर्मला पांडे यांना एअर ॲम्बुलन्स ने नागपुरात आणण्याची विनंती केली आहे.. निर्मला पांडे यांची स्थिती नाजूक असून त्यांच्या वर तातडीने एनजीओप्लास्टी करण्याची गरज आहे... मात्र त्यांच्या शुगर लेवल खूप जास्त वाढल्यामुळे काठमांडू येथील रुग्णालयात सध्या एनजीओप्लास्टी करण्यात आलेली नाही... निर्मला पांडे यांना लवकरात लवकर नागपूरात आणण्यात महाराष्ट्र सरकारने मदत करावी अशी मागणी पांडे कुटुंबीयांनी केली आहे...0
0
Report
मराठवाड़ा में अगस्त में भी सूखा, पानी संकट से खेती डूबी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ऑगस्ट महिना संपला मात्र मराठवाड्यात पावसाने मारलेली डंडी अजूनही समता संपत नाहीये पूर्ण महिना कोरडा गेल्याने मराठवाड्यावर दुष्काळाचा मोठा चव्हाट आहे त्यामुळे पाऊस न पडल्यास सप्टेंबर महिन्यात दुष्काळाचे नियोजन करणा-यावं प्रशासनाला आता थेट ऑगस्ट महिन्यातच दुष्काळाचं नियोजन करण्याची वेळ आली आहे.. गंभीर परिस्थितीची चाहूल दाखवणारा हा रिपोर्ट पाहूयात मराठवाड्यावर भीषण दुष्काळाचे संकट ऑगस्ट महिना कोरडाठाक , पिण्याच्या पाण्याचे संकट गडद पावसाअभावी पिक सुद्धा सुकण्याच्या मार्गावर , मोठ्या पावसाची गरज मराठवाडा सध्या पावसाळी भीषण दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे सुरुवातीला पाऊस उशिरा आला आणि त्यानंतर अवघा ऑगस्ट महिना कोरडा टाक गेला त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि शेतीचा प्रश्न गंभीर होत चालला आहे नाशिकच्या पावसानं जायकवाडी धरण भरलं मात्र हे मराठवाड्याला पुरेसे नाही खास करून लातूरच्या अवस्था तर अत्यंत भीषण झाली आहे लातूरला सरासरीच्या अवघा त्रेपन्न टक्के पाऊस झाला आहे नदी नाले अजूनही कोरडे आहे त्यामुळे प्रशासनाला आता लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात धरणात असलेला जेमतेम साठा आरक्षित करण्याची वेळ आली आहे तिथं गस्ती पथक तैनात करण्यात आले आहे आणि अवैध उपसा करणाऱ्यांवर आता गुन्हे दाखल करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिले आहेत.. माजलगाव, मांजरा, माखणी आणि निम्न तेरणा या धरणातील असलेला साठा आरक्षित करण्यात आलाय.. मराठवाड्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे त्यामुळं येत्या पाच ते सहा दिवसात पाऊस आला नाही तर पिकांचं उत्पादन अर्ध्यापेक्षा कमी होईल अशी भीती आहे पाहुयात कुठे किती पाऊस छत्रपती संभाजी नगर 67.25 टक्के जालना 67.22 टक्के बीड 50.6 टक्के लातूर 41.77 टक्के धाराशिव 49 टक्के नांदेड 63.33 टक्के परभणी 47.33 टक्के हिंगोली 60.78 टक्के एकूण मराठवाडा पाऊस 56.7 टक्के तर मराठवाड्यातील 11 मोठ्या धरणात अवघा 69 टक्के पाणीसाठा आहे यात जायकवाडी आणि विष्णुपुरी वगळता इतर धारणांनी 30 टक्के ही पाणी साठा गाठला नाहीय.. सध्या 181 टँकर ना मराठवाड्यात पाणीपुरवठा सुरू आहे मात्र हा आकडा सप्टेंबर महिन्यात झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे.. तर एकूण 93 टक्के पेरणी सुरुवातीच्या पावसात झाली आहेत मात्र आता पाऊस न आल्यास 50 टक्क्यांपेक्षा जास्त पिकांचे उत्पादन कमी होणार आहे याचा मोठा फटका बळीराजाला बसेल.. पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे त्यामुळं येत्या पाच ते सहा दिवसात पाऊस आला नाही तरीही परिस्थिती भयावह राहू शकते विशाल करोळे, छत्रपती संभाजीर नगर..0
0
Report
नेपाल से नागपुर लौटे चार यात्री नागपुर रेलवे स्टेशन पहुंचे
Nagpur, Maharashtra:नागपूर नेपाळमध्ये अडकलेल्या १०६ प्रवाशांपैकी चार प्रवासी नागपूर रेल्वे स्टेशनवर दाखल. इतर प्रवाशी उद्या नागपूरात पोहोचणार. इंदिरा चौधरी, सुलोचना खापरे, दीपक पांडे आणि वर्षा उपाध्याय… हे चार जण नागपूरात सुखरूप आलेय. नेपाळमध्ये आम्ही अडकलो होतो, महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत केली, बस करुन दिली, सगळी व्यवस्था करून दिली त्यामुळे आम्ही सुखरुप पोहचू शकतो. डोळ्यामघ्ये अश्रू घेऊन नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरातील पर्यटकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. काल रात्री हे चारणंही जण काठमांडू वरून विमानाने दिल्लीला पोहोचले. दिल्लीवरून काल रात्री केरला एक्सप्रेस ने आज नागपुरात पोहोचले. यावेळी नागपूर रेल्वे स्थानकावर त्यांच्याशी आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला आहे.0
0
Report
Advertisement
समृद्धी महामार्ग पर लुटेरों ने गाड़ियों के टायर पंक्चर कर लाखों के गहने लूटे
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:समृद्धी महामार्गावर सिन्नर तालुक्यातील मलढोण, दुशिंगपूर शिवारात चॅनेल क्रमांक ५३८ ते ५४३ दरम्यान गुरुवारी मध्यरात्री लुटारूंच्या टोळक्याने धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत लाखो रूपयांची लूटमार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दीड तास लुटारूंनी महामार्गावर लोखंडी धारदार वस्तू टाकून वाहनांचे टायर फोडत धुमाकूळ घातला. तीन वाहनांना लुटारूंनी लक्ष्य केल्याची प्राथमिक माहिती असून त्यात छत्रपती संभाजीनगरच्या वकिल असलेल्या मिश्रण कुटुंबीयाला मारहाण करत जवळचे सोने नाणे ऐवज लुटून नेला, या घटनेनांतर मिश्रा कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली खरी मात्र कुटुंब अजूनही दहशतीत आहे, तब्बल अर्धा तास हा सगळा प्रकार समृद्धी महामार्ग वर सुरू होता, या कुटुबा सोबत conversation केलीय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी... काय काय लुटले 5 सोन्याच्या अंगठ्या 2 सोन्याचे ब्रेसलेट 2 सोन्याच्या चैन 1 मंगळसूत्र 2 सोन्याच्या बांगड्या 2 पाटल्या 2 घड्याळ रोख रक्कम 85 हजार बाईट्स name : श्रीकांत मिश्रा, श्वेता मिश्रा, अथर्व मिश्रा, काय म्हणणे आहे कुटुंबाचे पॉइंटर्स रात्री 11 वाजता सिन्नर जवळ गाडीच्या समोर काहीतरी आले आणि गाडी आदळली, गाडी पंक्चर झाली, टायर फुटला आणि रिम तुटली, मी खाली उतरलो तर मला कुणीतरी मागून मारले आणि खाली पाडले त्यांनी मला काठीने मारले, 5 ते 6 जण होते असे वाटले माझ्या बाळाला त्यांनी ओढून घेतले आणि याला घेऊन जातो म्हणाले, आमचे पैसे मंगळसूत्र सोन, सगळं ओढून घेतले, खाण्याचे समान घेतले कपडे घेतले, प्रत्येक सेकंद ला अनेक गाड्या जात होत्या मात्र कुणीही थांबत नव्हते, माझा मुलाला त्यांनी हिसकवले आम्ही सोन दिले तर मुलाला रस्त्यावर सोडले, अखेर मुलाला त्यांच्याकडून घेतले आणि बांगड्या मंगळसूत्र सगळं घेतले...पोलीस ठाण्यात तक्रार केली , तक्रार नोंदवली आहे पोलीस शोध घेताय... 25 मिनिटे सगळं सुरू होते एकूण 12 पेक्षा जास्त लोक होते असे वाटते...0
0
Report
नागपुर के आदिवासी विद्यार्थियों का ठिय्या आंदोलन जारी, मुंबई बैठक का असर देखना बाकी
Nagpur, Maharashtra:नागपूर आज मुंबईत आदिवासी विद्यार्थी और सरकारमध्ये चर्चा होत असताना नागपुरात आदिवासी विद्यार्थी आंदोलन अजूनही आपल्या मागण्यांवर ठाम आहे. आज आंदोलनाच्या सोळाव्या दिवशी ही आंदोलन आदिवासी विद्यार्थी नागपुरात विभागीय आदिवासी विकास अप्पर आयुक्तालय कार्यालयात ठिय्या आंदोलनावर बसून आहे. आजच्या मुंबईतल्या बैठकीकडे त्यांचेही लक्ष लागले असून बैठकीत काय तोडगा निघतो यावरच पुढील त्यांच्या आंदोलनाची दिशा ठरणार आहे... यावेळी आंदोलन विद्यार्थ्याशी संवाद साधला आहे आमच्या प्रतिनिधीनी0
0
Report
समृद्धि महामार्ग पर डकैती: डॅशकैम में कैद लुटेरे ने सोना छीना
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर मध्ये समृद्धी महामार्गावर मुंबई कॉरिडॉरमधील एक्झिट क्र. १८, हडस पिंपळगाव टोलनाक्याजवळ तीन आलिशान गाड्यांतून आलेल्या ८ ते १० दरोडेखोरांनी 'फॉर्च्यूनर'ला अडवून उद्योजकास मारहाण करत गळ्यातील अडीच तोळ्यांची सोनसाखळी हिसकावली. मात्र त्यांनी गाडीच्या डॅश कॅमेऱ्यात कैद होत असल्याचे कळताच तिन्ही वाहनांतून त्यांनी पोबारा केला. डॅश कॅमेऱ्यात दरोडेखोरांच्या गाड्यांचे नंबर स्पष्टपणे दिसतात. पण पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी बनावट नंबरप्लेट वापरल्याचा संशय आहे. समृद्धीवर मार्च, २०२३ पासून २०२६ पर्यंत १५ पेक्षा अधिक लुटमारीच्या घटना झाल्या आहेत. महामार्ग पोलिस नक्की करतात तरी काय, असा प्रश्न आहे.. दरम्यान हा उद्योजक राहुरी इथला रहिवासी आहे त्यांना तिथे पोलिसात तक्रार दाखल केली आहे..0
0
Report
Advertisement
