Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ घाटंजी नगरपरिषद चुनाव: महेश पवार भाजपा उम्मीदवार बनते ही शिवसेना में हंगामा

SRSHRIKANT RAUT
Nov 24, 2025 04:17:43
Yavatmal, Maharashtra
यवतमाळ च्या घाटंजी नगरपरिषद निवडणुकीत भाजपाने पक्षात नुकताच प्रवेश केलेले महेश पवार यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिल्याने भाजपातील अनेक जुन्या जाणत्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण hआत घेतले आहे. गजानन ढवळे यांना शिवसेनेने नगराध्यक्ष पदाची देखील उमेदवारी दिली आहे. आमदार राजु तोडसाम यांनी भाजपा नेतृत्वाला शिव्या देणाऱ्यास उमेदवारी दिली असा आरोप भाजपाला सोडचिट्टी देणाऱ्यांनी केला असून, आपण लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सातत्याने भाजप उमेदवारालाच मदत करत आलो असून नगरपरिषदेवर भाजपचा झेंडा फडकेल असे महेश पवार यांनी सांगितले आहे. बाईट : गजानन ढवळे : शिवसेना उमेदवार महेश पवार : भाजपा उमेदवार
93
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
Nov 24, 2025 04:47:34
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 24, 2025 04:47:19
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 24, 2025 04:34:57
Akola, Maharashtra:Anchor : नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराला आता अधिक वेग आला असून त्यात मोठ्या नेत्यांच्या सभा रंगत आणत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा 25 नोव्हेंबर रोजी अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथे आयोजित करण्यात आली आहे. हिवरखेड, अकोट आणि तेल्हारा या त्रिन्ह नगरपरिषदांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा घेण्यात येणार आहे. भौगोलिकदृष्ट्या हिवरखेड हे अकोट आणि तेल्हारा नगरपरिषदांच्या मधोमध असल्याने ही सभा हिवरखेड येथे ठेवण्यात आली आहे.हिवरखेड नगरपरिषदेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार सुलभा दुतोंडे, तेल्हारा नगरपरिषद येथील वैशाली पालीवाल, तर अकोट नगरपरिषरेतील माया धुळे यांच्यासह सर्व नगरसेवक उमेदवाऱांना अधिकाधिक मतांनी विजयी करण्याच्या उद्देशाने भाजपकडून ही सभा आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेच्या तयारीला भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार वेग दिला असून संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण आहे. जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात झाल्याने आणि मोठ्या नेत्यांची सभा होत असल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे.दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या सभेमुळे तिन्ही नगरपरिषदांमध्ये विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
31
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 24, 2025 04:34:35
Nagpur, Maharashtra:"--------- ड्रग्स मुक्त नागपूर" या उद्दिष्टासाठी नागपूर पोलीस आणि नागपूरकरांची संयुक्तरीत्या ड्रग्स (अमली पदार्था) विरोधात जोरदार लढाई सुरू आहे.. ऑपरेशन थंडर अंतर्गत गेल्या 18 महिन्यात नागपूर पोलिसांनी खबऱ्यांच्या नेटवर्क मधून मिळालेली गोपनीय माहिती तसेच जनतेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर तब्बल 11 कोटी 34 लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहे... या सोबतच अमली पदार्थांच्या तस्करी, साठवणूक आणि विक्रीमध्ये लागलेल्या 1022 आरोपींना अटकही करण्यात आली आहे.. नागपूर पोलिसांनी ब्राऊन शुगर, चरस, एमडी, अफीम, गांजा इत्यादी अमली पदार्थांचा तब्बल 2300 किलो साठा जप्त केला असून त्यापैकी 1400 किलो साठा नियमानुसार नष्टही करण्यात आला आहे.. उर्वरित साठा.ही लवकरच नष्ट केला जाणार असून नागपूरकरांच्या मदतीने ड्रग्स तस्करांविरोधात जोरदार कारवाई सुरू राहणार असल्याचा विश्वासही पोलीस आयुक्तांनी व्यक्त केला आहे.. नागरिकांनी कोणत्याही भीतीविना पोलिसांपर्यंत ड्रग्स विक्री संदर्भातली माहिती पोहोचवावी.. ज्या कुटुंबातील तरुण मुलं मुली ड्रग्सच्या आहारी गेले आहेत.. त्यांनीही पोलिसांशी संपर्क साधावा.. त्या तरुणांच्या योग्य काउन्सलिंग आणि पुनर्वसनासाठी ही प्रयत्न केले जाणार आहेत..
102
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 24, 2025 04:04:19
Nagpur, Maharashtra:नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोहपा शंकरपट येथे साक्षगंध कार्यक्रमानंतर गोळीबार आणि चाकू हल्ला झाल्याने परिसरात खळबळ... - बाल्या हिरामण गुजर अस जखमीच नाव आहे. देवा उर्फ परमेश्वर पिसराम याने गोळीबार करून चाकूने वार केल्याची माहिती. बाल्या गुजर गंभीर जखमी झाला तर, तर ३-४ जण जखमी झाले आहे... - जखमींना नागपूर शासकीय रुग्णालय आणि मॅक्स हॉस्पिटल येथे हलविण्यात आले. - यात देवा पिसराम आणि बाल्या गुजर यांच्यात पूर्वीचा पैश्याचा आर्थिक व्यवहाराचा वाद होता. - पोलिसानी यात पाचं ते सहा जणांना रात्री उशिरापर्यंत पोलिसानी ताब्यात घेतलं. पुढील तपास सुरू आहे.
90
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Nov 24, 2025 04:04:09
Pune, Maharashtra:शिवसेना शहरप्रमुख किरण काळे यांना आमदार संग्राम जगताप यांनी 51 कोटी रुपयांची आब्रु नुकसानीची नोटीस पाठवली आहे यावर किरण काळे यांनी प्रतिक्रिया दिली असून आपल्याला ज्या वक्तव्यांमुळे नोटीस पाठवण्यात आली त्या वक्तव्यावर आपण आजही ठाम असल्याचं म्हटलं आहे किरण काळे जगताप यांच्यावर जैन समाजाच्या जागेवर ताबा मारून कार्यालय थाटल्याचा आरोप केला होता. याच आरोपावरून जगताप यांनी काळ्यांना आब्रु नुकसानीची नोटीस पाठवली आहे मात्र काळे यांनी जगताप यांना नोटीस देण्यासाठी निष्कलंक वकील सुद्धा मिळाला नाही असं सांगत ज्या वकिलामार्फत नोटीस पाठवली आहे तो वकीलच स्वतः गुन्हेगार असल्याचं म्हटलं आहे मी केलेल्या वक्तव्यांबद्दल मी जेलमध्ये जाण्यासही तयार असल्याचं सांगत काळे यांनी जगताप यांना शहरातील राष्ट्रसंत आनंद ऋषी महाराज यांच्या समाधीसमोर यावं आपण त्यांना याबाबत सर्व पुरावे देऊ असं म्हटलं आहे
145
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 24, 2025 03:47:43
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग — अक्कलकोट तहस—लुक में संतप्त किसान ने कांदा पर रोटर चलाकर अपना गुस्सा जाहिर किया क्योंकि भाव मिलना मुश्किल है। अक्कलकोट तहसील में कांदा को उचित भाव नहीं मिलने के कारण किसानों ने कांदा पिक पर रोटर चलाया। छह एकड़ क्षेत्र में कांदा की खेती थी, लेकिन सही भाव न मिलने के कारण संतप्त किसान ने कांदा पर रोटर चला दिया। खानापूर के किसान रविकांत कुरे ने संतप्त होकर यह कृत्य किया। कांदे को मिलने वाले दुय्यम भाव, परिवहन खर्च और भाव की अनिश्चितता से किसानों को नुकसान उठाना पड़ रहा है। किसानों के पिके को न्यूनतम समर्थन मूल्य घोषित किया जाए, अन्यथा किसानों पर आत्महत्या करने की धारणा बनेगी।
122
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 24, 2025 03:46:43
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - ऊसाला दर जाहीर करण्याच्या मागणीसाठी बार्शीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन बार्शी तालुक्यातील निमजाई साखर कारखान्यातील गव्हाणीत उड्या मारत शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कारखाना केला बंद स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून ऊсाला पहिली उचल चार हजार रुपये देण्याची करण्यात आली आहे मागणी जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उसाचा दर जाहीर न केल्यामुळे शेतकरी संघटना झाल्या आहेत आक्रमक निमजाई साखर कारखान्यातील गव्हाणीत उड्या मारत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखाना बंद पाडला जिल्ह्यातील कारखाने तात्काळ उसाचा दर जाहीर करण्याची मागणी
137
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 24, 2025 03:46:18
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सिद्धेश्वर एक्सप्रेसला तब्बल सात तास उशीर, केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांना बसला फटका - मुंबई ते सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेसला तब्बल सात तास उशीर - मुंबईतून शनिवारी रात्री 10.40 ऐवजी मध्यरात्रींनंतर अडीच वाजता सुटली गाडी - सिद्धेश्वर एक्सप्रेस सकाळी 6.45 वाजता सोलापुर रेल्वे स्थानकावर पोहचणे अपेक्षित असताना दुपारी दोन वाजता पोहोचल्याने केंद्रीयमंत्री रामदास आठवले ना बसला फटका - एका विवाह सोहळ्यानिमित्त सोलापुरात येणारे केंद्रीयमंत्री रामदास आठवले विवाह मुहूर्ताला मुकले - दिवसेंदिवस सिद्धेश्वर एक्सप्रेसचे नियोजन बिघडत असल्याने प्रवाशांमधून नाराजी होती मात्र आता थेट केंद्रीय मंत्र्यांनाच याचा फटका बसल्याचे पाहायला मिळाले
147
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 24, 2025 03:30:42
Satara, Maharashtra:साताऱ्यातील खालची पिलानी या गावात बिबट्याचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. या गावातील शेतकरी बळीराम कदम हे शेतात बैल चरायला घेऊन गेल्यावर या बैलावर बिबट्याने प्राणघातक हल्ल्या केला. यामधे बैलाला गंभीर दुखापत झाली असून बिबट्याच्या आणि बैलाच्या झटापटीमध्ये बैलाचे एक शिंग तुटले आहे. बैलाला गंभीर दुखापत होऊन मोठा रक्तस्त्रावा झाला. या घटनेमुळे गावांमध्ये bhiतीचे वातावरण निर्माण झाले असून बिबट्याच्या दहशतीमुळे शेतात काम करण्यासाठी मजूर येत नाहीत आणि त्यामुळे शेतीची कामे रखडली आहेत या भागात अनेक ठिकाणी बिबट्याने पाळीव कुत्रेवर हल्ला केला आहे.. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. वनविभाग आणि प्रशासनाने यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे
254
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 24, 2025 03:21:39
Kolhapur, Maharashtra:Kop Road Issue Janhit Yachika कोल्हापूर शहरातील बिकट रस्त्यांच्या विरोधात कोल्हापुरातील सजग नागरिकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण कोल्हापूरकरांचे लक्ष लागून राहिले आहे. कोल्हापुर शहरातील रस्त्यांसाठी कोट्यावधी रुपये खर्च केले मग रस्ते गेले कुठे ? असा सवाल कोल्हापूरकरांचा आहे. शहरात काही ठिकाणी रस्ते झाले पण तेही रस्ते दर्जाहीन, अधिक उंचीचे, युटिलिटी सिफ्टिंग न करता झाले आहेत, शहरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे या सर्व मुद्द्यांचा समावेश करून कोल्हापूरातील सजग नागरिकांनी जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर कशा प्रकारची सुनावणी होते हे पहावं लागेल.
152
comment0
Report
Advertisement
Back to top