icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow29 Aug 2024, 06:30 pm
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

कासारसाई डैम 94% भर गया; 300 क्यूसेक विसर्जन, नदी किनारे सतर्कता जारी

Varsoli, Maharashtra:कासारसाई डैम 94% भर गया; 300 क्यूसेक विसर्जन शुरू. पवना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. मावळ आणि मुळशी तालुक्यासाठी महत्त्वाचं असलेलं कासारसाई धरण आता 94 टक्के भरलं असून धरणातून सध्या 300 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हा विसर्ग थेट पवना नदीपात्रात सोडला जात असल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. कासारसाई धरणावरून आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी यांच्याकडून.
0
0
Report

मावल तालुक़े में खरीफ पिक बीमा के लिए किसानों में जबरदस्त उत्साह

Varsoli, Maharashtra:मावळ तालुक्यात खरीप हंगाम 2026 साठी पंतप्रधान पिक विमा योजना सुधारित लागू करण्यात आली असून त्या अंतर्गत भात, सोयाबीन, भुईमूग पिकासाठी पिक विमा भरण्याच्या कामाला वेग आला आहे. मौजे शिरगांव येथे कृषि अधिकारी विकास गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पिक विमा भरण्याचे प्रगती पथावर आहे. शिरगांव आणि परिसरातील गावामध्ये विविध कार्यकारी सोसायटी, ग्रामपंचायत, कृषि सेवा केंद्र, दूध संकलन केंद्रावर पिक विमा भरण्याबाबत प्रचार प्रसिद्धी करण्यात येत आहे. पिकांचे नैसर्गिक आपत्ती, वातावरणातील बदल यामुळे पिकांचे नुकसान होते त्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या पिकासाठी सुरक्षा कवच हे पिक विमा भरल्यामुळे मिळते त्यामुळे शेतकऱ्यांनी हे पीक विमा भरण्यासाठी गर्दी केली आहे.
0
0
Report
Advertisement

औंढे में विद्युत तार टूटने से तीन जानवरों की मौत

Varsoli, Maharashtra:मावळ तालुक्यात मागील काही दिवसाहून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वीजवाहक तारा तुटून पडण्याच्या घटना घडत आहेत. त्यातच औढे गावात मुसळधार पाऊस व वाऱ्यामुळे महावितरणची ओव्हरहेड वीजवाहक तार तुटून शेतात पडली. या तारेच्या संपर्कात आल्याने एक दुभती गाय, एक वासरू आणि एक रेडा अशा तीन जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही जनावरे औढे गावातील नारायण मांडकेर यांच्या मालकीची असून, या दुर्घटनेमुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. महावितरण कंपनीने या घटनेची दखल घेऊन संबंधित शेतकऱ्याला तातडीने योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी पीडित शेतकऱ्यांनी केले आहे.
0
0
Report

मुंबई: दहिसर पूर्व में तेज कार ने लोगों को कुचला, एक महिला गंभीर घायल

Mumbai, Maharashtra:मुंबईतील दहिसर पूर्व येथील आर.टी. परिसरात भरधाव कारने अचानक अनेकांना धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात एका महिलेला गंभीर दुखापत झाली असून, इतर काही जणांनाही किरकोळ दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिस आणि रुग्णवाहिकेला घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमी महिलेला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले असून, अपघाताचे नेमके कारण काय होते याचा तपास सुरू आहे. तसेच या घटनेप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाईही सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
0
0
Report

मुंबई के कांदिवली पूर्व ठाकूर कॉम्प्लेक्स में मध्यरात्री चोरी: चार दुकानों के शटर तोड़े

Mumbai, Maharashtra:मुंबईतील कांदिवली पूर्व येथील ठाकूर कॉम्प्लेक्समधील गोकुळ नगरी-१ या उच्चभ्रू परिसरात मध्यरात्री धक्कादायक चोरीची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी सलग चार दुकानांचे शटर आणि कुलूप तोडून दुकानांमध्ये प्रवेश केला आणि रोख रक्कम तसेच मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला.\n\nया घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून व्यापाऱ्यांमध्येही मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण चोरीची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या फुटेजमध्ये चोरटे अत्यंत शांतपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने चोरी करताना दिसत आहेत. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.\n\nघटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करत सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. तसेच फॉरेन्सिक पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.\n\nया घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांनी रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ करण्याची आणि सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला असून पुढील तपास सुरू आहे.
0
0
Report
Advertisement

Versova में पानी की पाइप फटने से जल जमाव, यातायात प्रभावित

Mumbai, Maharashtra:मुंबईच्या वर्सोवा परिसरातील जे.पी. रोडवरील संजीव एन्क्लेव्ह, ७ बंगलो येथे आज पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती झाली. काही क्षणांतच हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहू लागल्याने परिसर जलमय झाला आणि वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागला. या घटनेमुळे काही काळ वाहतूकही मंदावली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ महापालिकेला याची माहिती दिल्यानंतर संबंधित अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पाईपलाईन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून पाणीपुरवठा काही काळासाठी प्रभावित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, अशा घटना टाळण्यासाठी पाईपलाईनची नियमित तपासणी व देखभाल करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू केले आहे.
0
0
Report

कल्याण लॉज में भाई-बहन ने हाथ काटकर आत्महत्या की कोशिश; हालत स्थिर

Kalyan, Maharashtra:कल्याण रेलवे स्टेशन के सामने महाराष्ट्रीय लॉज में भाई-बहन ने हाथ की नस काटकर आत्महत्या प्रयास किया, यह धक्कादायक घटना सामने आई है. इस घटना से क्षेत्र में हलचल मच गई. सुनील बेलशेकर उम्र 56 और पद्मजा बेलशेकर उम्र 53 की ज़ख्मी भाई-बहन की नाम हैं. पुलिस ने जानकारी दी अनुसार दोनों बेरोजगार हैं तथा कामधंधा नहीं होने के कारण निराशा से उन्होंने यह कदम उठाया. ये दोनों असनगांव से कल्याण आए थे. महाराष्ट्रीय लॉज में उन्होंने हाथ की नस काटकर आत्महत्या का प्रयास किया. सूचना मिलते ही पुलिस ने तुरंत घटनास्थल पर पहुँचाकर दोनों को इलाज के लिए कलवा के छत्रपति शिवाजी महाराज अस्पताल में भर्ती कराया. अभी दोनों की हालत स्थिर है
0
0
Report
Advertisement

नाशिक गोदावरी खतरे से चांदोरी में बाढ़ आशंका, प्रशासन ने स्थान जाने को कहा

Yeola, Maharashtra:नाशिक जिल्ह्याच्या धरण क्षेत्रामध्ये सतत संतधार सुरू असल्यामुळे गंगापूर दारणा या धरणांमधून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असून गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे निफाड तालुक्यातील चांदोरी, सायखेडा, परिसरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीने पात्र सोडले असून चांदोरी गावाला पुराचा विळखा पडायला सुरुवात झाली आहे रात्रभर पाऊस सुरू राहिल्यास विसर्ग आणखी वाढवण्यात येणार असल्यामुळे चांदोरी गावात पुराचे पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला असून सतर्कतेचा इशारा म्हणून प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले आहे दरम्यान निफाड तालुक्यातील चांदोरी गावातून पूर परिस्थितीचा आढावा घेतला आहे
0
0
Report

सादाभाऊ खोत के पोस्टर पर हमला; राष्ट्रवादी कांग्रेस के विरोध प्रदर्शन तेज

Sangli, Maharashtra:स्लग - आमदार सदाभाऊ खोत यांच्या पोस्टरला जोडे मारून,राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा निषेध.. अँकर - आमदार सदाभाऊ खोत यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून सांगलीत आंदोलन करण्यात आले आहे. आमदार खोत यांच्याकडुन दिल्लीतील आंदोलन विद्यार्थ्यांना आतंकवादी अशी उपमा देण्यात आली होती. यावरून तीव्र पडसाद उमटत आहेत, सांगलीत देखील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्यावतीने खोत यांच्या विरोधात निदर्शने करत आमदार खोत यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध नोंदवण्यात आला आहे,शहरातील कॉलेज कॉर्नर येथे आंदोलन करण्यात आले, यावेळी खोत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आमदार खोत यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी करण्यात आली.
0
0
Report
Advertisement

CJP आंदोलन में राजनीतिक घुसखोरी के आरोप, सरकार ने बातचीत की भूमिका दोहराई

Shirdi, Maharashtra:शिर्डी / अहिल्यानगर मंत्री विखे पाटील बाईट ऑन CJP आंदोलन बाईट ऑन ठाकरे बंधू CJP चे आंदोलन विशिष्ट मागण्यासाठी होते... सरकारने चर्चेची भूमिका घेतली है... मात्र दुसऱ्या बाजूला राजकीय पोळ्या भाजण्याचं काम सुरू झाले... राजकीय लोकांनी आंदोलनात घुसखोरी केली... जनाधार गमावलेल्या लोकांनी विद्यार्थी आंदोलनाचा आधार घेतलाय... CJP च्या आंदोलकांनी राजकीय घुसखोरांना बाजूला केलं पाहिजे... घुसखोरांकडून आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न... पोलिसांवर दगडफेक, नुकसान, हे आंदोलनाचे लक्षण नाही... सरकारला बदनाम करण्यासाठी राजकीय पक्षांचे गुंड आंदोलनात घुसलेत... हिंसा करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे... राजकीय पोळ्या भाजणाऱ्यांना जनता धडा शिकवेल... ऑन मनोज जरांगे इशारा - सरकार आंदोलकांच्या विरोधात नाही... नीटचे निकाल आलेत.. कुणीही तक्रार केली नाही... नीट पेपर फुटीत सत्ताधारी पक्षांचे नाही, तर कोचिंग क्लासचे लोक आढळलेत... जरांगे पाटलांना विनंती आहे... विद्यार्थी आंदोलनात जे राजकीय पक्षाचे लोक घुसलेत, त्यांचा पहिला बंदोबस्त करा... ऑन काँग्रेस काळात पेपर फुटी - पेपर फुटण्याची घटना पहिल्यांदा घडली नाही... भाजप सरकारने उलट पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केलाय... कांग्रेसच्या काळातही पेपर फुटीचे प्रकार घडले आहेत... ज्यांचा जनाधार संपलाय असे लोक आता राजकीय पोळ्या भाजण्याचा प्रयत्न करताय... विरोधी पक्षाला चर्चा होऊ द्यायची नाही... विरोधी पक्षांची रस्त्यावर झोपून नौटंकी सुरू... शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला विरोधी पक्षांकडून गालबोट लावण्याचा प्रयत्न... Byte - radhakrishnan vikhe patil
0
0
Report

जयंत पाटील बोले: मुंबई पुलिस ड्रग्स मामले में कार्रवाई क्यों नहीं?

Sangli, Maharashtra:टेक - ड्रग्ज बाबत केलेल्या विधानावरून जयंत पाटील यांची मुंबई पोलिसांवर टीका. मुंबई पोलिसांच्या ड्रग्ज संबंधित कथित व्हिडिओवरून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी मुंबई पोलिसांच्या कारभारावर टीका केली आहे. मुंबईतील आंदोलनादरम्यान अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना एका पोलिसाकडून ड्रग्जची धमकी देत अडकवण्याचे विधान करण्यात आले असून, यावरून आमदार जयंत पाटलांनी मुंबई पोलिसांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत. या पोलिस कर्मचाऱ्यांकडे ड्रग्स येतात कुठून ? पोलिस धमकी देतात याचा अर्थ त्यांना ड्रग्स सहज उपलब्ध होते., तसेच आज हे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना घाबरवत आहेत, उध्या सामान्य माणसाला अडकवण्यासाठीही असंच करतील, अशी भिती व्यक्त करत अशा घटनांमुळे लोकांचा पोलीस यंत्रणेवर गैरविश्वास निर्माण होतो. त्यामुळे वेळीच अशा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई केली पाहिजे, अशी मागणी देखील आमदार जयंत पाटील यांनी केली आहे, ते सांगलीच्या ईश्वरपुर मध्ये बोलत होते.
0
0
Report

चंद्रपुर के बल्लारपुर में कांग्रेस का धरना, दिल्ली लाठीचार्ज पर सरकार पर सवाल

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिले के बल्लारपुर शहर में कांग्रेस कमिटी की वती से दिल्ली लाठीमार विरोधात धरने आंदोलन, सरकार ने ठीक पेपर फूट और विद्यार्थी आंदोलन को सही प्रकार से संभाले नहीं जाने की शिकायत माजी आमदार_subhash_dhoite_ ने की। देशभर में दिल्ली के जंतर मंतर आंदोलन और विद्यार्थी लाठीमार विरोधा की श्रृंखला चल रही है। चंद्रपूर जिले के बल्लारपुर शहर में आज कांग्रेस कमिटी की वती से विद्यार्थी लाठीमार विरोधात धरने आंदोलन किया गया। इसमें शहर व तालुका कांग्रेस कमिटी के पदाधिकारी नेता व कार्यकर्ता शामिल हुए। सरकार ने पेपर फूट और विद्यार्थी आंदोलन को सही प्रकार से संभाले नहीं जाने की टिप्पणी माजी आमदार कांग्रेस जिल्हाध्यक्ष_SUBHASH_DHOITE ने इस मौके पर की। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान द्वारा इस्तीफा देकर इस समस्या को समाप्त करने की मांग भी उठाई गई।
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top