icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow29 Aug 2024, 06:30 pm
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

बीड़ में त्रिकोणी प्रेम ने पति की हत्या, पत्नी ने प्रेमी के साथ रचा षड्यंत्र

Beed, Maharashtra:पती पत्नी और "वो".... बीडमेंत्रिकोणी प्रेमाचा रक्तरंजित अंत..! ANC - सात वर्षांपूर्वी प्रेमातून जुळलेले नाते... संसारात वाढत गेलेले वाद... आणि पतीच्या जिवलग मित्रासोबत जुळलेले अनैतिक संबंध... या सगळ्याचा शेवट झाला तो एका थरारक हत्याकांडात. बीड जिल्ह्यात पत्नीने प्रियकराच्या मदतीने स्वतःच्या पतीची हत्या घडवून आणल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, हत्येनंतर अपघाताचा बनाव रचून गुन्हा दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांच्या कसून तपासामुळे या रक्तरंजित कटाचा पर्दाफाश झाला. पाहूयात, बीडमधील या त्रिकोणी प्रेमकहाणीचा थरारक शेवट...
0
0
Report

रोहित पवार के आंदोलन को लेकर मंत्री गोरे ने कड़ा निशाना

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - आ. रोहित पवार यांचे आंदोलन म्हणजे केवळ राजकीय स्टंट, मंत्री जयकुमार गोरे यांची सडकून टीका जयकुमार गोरे, पालकमंत्री --- ऑन शिवसेना बैठक -- महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना निवडून आणण्याचा विडा आम्ही सर्वानी उचलला आहे आम्ही सर्व समन्वयाने कामे करतोय, काल महायुतीची आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत यांच्या उपस्थितीत बैठक झाली आम्ही सगळे एक मुखाने एक दिलाने राजेंद्र राऊत यांच्या पाठीशी आहोत महायुती व्यतिरिक्त देखील अनेक घटक आमच्याकडे सोबत आहेत त्यामुळे राजेंद्र राऊत विक्रमी मतांनी विजयी होतील ऑन शिवसेना नाराजी -- लोकशाही मध्ये ह्या गोष्टी होतं राहतात, समन्वय राहावा लागतो काही कटुता होती पण आता ती संपलेली आहे, आम्ही सगळे एकत्रित कामं करण्याचा निर्णय घेतलाय ऑन रोहित पवार आंदोलन --- अस आंदोलन करण्याची गरज काय होती? निव्वळ राजकीय आणि स्टंट.. मी काय तर करतोय हे दाखवण्यासाठी केलेली स्टँटबाजी आहे सरकारने राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केलीय, त्यामुळे शेतकरी सरकारचे धन्यवाद करतायत 30 जून आधी त्याची अंमलबजावणी होणार आहे, पण ते आमच्यामुळे झाली अस भासवण्यासाठी आंदोलन केलंय पात्र आणि अपात्र शेतकरी यांच्यात वाद लावून राजकीय पोळी भाजून घेणे यापेक्षा वेगळा विषय नाही शेतकरी सोडून आमच्यासाठी कुठलाच विषय महत्वाचं नाही शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची आमची भुनिका आहे कोणी पुतणा मावशीची प्रेम दाखववायची गरज नाही ऑन राष्ट्रवादी-कांग्रेस विलीनकरण --- कोणी कुठं विलीन व्हावं हे हा त्यांचा विषय आहे. त्या विषयावर बोलणार नाही ज्याने कुठं जायचं हा त्यांचा विषय, ज्यांना आमच्याकडे यायचं तो त्यांचा विषय.. ऑन संजय राऊत -- हे जर ठेवलेले असतील तर त्यांना कोणी ठेवलं हे देखील विचारा.. या पेक्षा अधिक मी काही बोलणार नाही ऑन आमदार संपर्क -- कोणी कोणाचं काम करावे हे त्यांचा विषय, गरज वाटली तर आमच्या उमेदवाराला पाठींबा द्या न्हणून मी ही विनंती करेन ऑन दिलीप सोपल -- सोपल साहेब आणि माझे समब्द चांगले, ते त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव वेगळे दाखवतात ते योग्य निर्णय घेतील, बार्शीतला आमदार होतोय यासाठी ते योग्य निर्णय घेतील सोपल यांच्याशी देखील माझं बोलणं झालं ऑन लातूर बैल --- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संवेदनशील व्यक्तिमत्व राज्याचा विकास करताना त्यांचं कणखर आणि शेतकऱ्यांसाठी मात्र संवेदनशील आहेत आजारी रुग्ण, आजारी बैल सर्वांसाठी मदतीची भूमिका घेतात या प्रकरणात नेमकं काय झालं याची माहिती घेऊ पण त्यांनी सदृढ बैल देण्याच्या सूचना केल्या होत्या बाईट : जयकुमार गोरे, पालकमंत्री
0
0
Report

लातूर की 65 वर्षीय महिला कांधे पर बैल उठाकर खेती कर रही, बैल कुपोषित निकला

Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज औत खांद्यावर घेऊन नांगरणी करणाऱ्या लातूरच्या महिलेस राज्य सरकारने मदत म्हणून दिलेला बैल निघाला ''कुपोषित''.... विज पडून बैल दगावल्यानंतर दुसऱ्या बैलासोबत स्वतः खांद्यावर जू घेऊन शेतीची मशागत करणाऱ्या देवणी तालुक्यातील बोंबळी येथील ६५ वर्षीय हौसाबाई गायकवाड यांच्या संघर्षाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले होते. त्यांच्या व्यथा थेट मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचल्यानंतर तातडीने पशुसंवर्धन विभागाला बैल उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. अवघ्या २४ तासांत हौसाबाईंच्या शेतात बैलही पोहोचला. मात्र, पशू विभागाकडून मिळालेला बैलच कुपोषित निघाला आहे. त्यामुळे मशागतीत त्याची मदत होण्यापेक्षा त्यांनाच बैलावर उपचार करण्याची वेळ आली आहे.
0
0
Report
Advertisement

jaisa: हिंदी में शीर्षक: जालना ज्वारी कीमतreach 5400 रुपये/क्विंटल, आपूर्ति-डिमांड में उछाल

Jalna, Maharashtra:जालना : जालन्यात ज्वारीला 5 हजार 400 रुपयांचा बाजारभाव, मागणी वाढल्यानं भावात तेजी जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत ज्वारीच्या दराने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. उच्च प्रतीच्या ज्वारीला प्रतिक्विंटल तब्बल ५ हजार ४०० रुपयांपर्यंत दर मिळत असून बाजार समितीच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वाधिक दर मानला जात आहे. विशेष म्हणजे मागील काही आठवड्यांपासून ज्वारीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने आवक कमी आणि मागणी अधिक असल्याने ही तेजी कायम आहे. sध्या खरीप हंगामातील पेरणीची लगबग सुरू झाली आहे. बियाणे-खते आणि मशागतीच्या खर्चासाठी रोख पैशांची गरज असल्याने अनेक शेतकरी साठवून ठेवलेली ज्वारी विक्रीसाठी बाजारात आणत आहेत. मात्र, बाजारात येणाऱ्या ज्वारी पैकी उच्च प्रतीच्या मालाचे प्रमाण मर्यादित असल्याने व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा निर्माण होत आहे. जालना बाजार समितीत सध्या सर्व प्रकारच्या भुसार मालाची एकूण आवक आवक सुमारे ५ हजार ८७४ क्विंटल इतकी आहे. त्यामध्ये ज्वारीची आवक सुमारे ३ हजार क्विंटल असून गहू, हरभरा आणि सोयाबीनची त्याखालोखाल आहे. बाजारातील जाणकारांच्या मते, ज्वारीची आवक गेल्या काही दिवसांत कमी झाली आहे. त्याचवेळी खाद्य उद्योग, किरकोळ व्यापारी आणि ग्राहकांकडून मागणी वाढल्याने दराला आधार मिळत आहे. यंदा उच्च प्रतीच्या ज्वारीला मिळणारा दर गतवर्षीच्या तुलनेत अधिक आहे. मागील वर्षी ज्वारीचा कमाल दर सुमारे ५ हजार रुपये प्रतिक्विंटल होता. यंदा तो ५४०० रुपयांपर्यंत पोहोचल्याने शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल सुमारे ४०० रुपयांचा अतिरिक्त लाभमिळत आहे. सध्या बाजारात येणाऱ्या ज्वारीपैकी केवळ २० टक्के माल उच्च प्रतीचा असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. एकीकडे उच्च प्रतिच्या ज्वारीला स्थानिक पातळीवरून मागणी वाढली आहे. गुजरात आणि राजस्थान येथून मध्यम प्रकारच्या ज्वारीची मागणी नोंदवली जात आहे. तिकडे ही ज्वारी पेरणीसाठी वापरली जाते. जनावरांच्या चाऱ्यासाठी मध्यम प्रकारची ज्वारी बियाणे म्हणून वापरली जाते. त्यामुळे त्या ज्वारीलाही मागणी वाढली आहे. खरीप हंगाम यावर्षी लांबला आहे त्यामुळे पुढील काही दिवस पेरणीसाठीही ज्वारीची मागणी कायम असणार आहे..
0
0
Report

किसानों की बदहाली के बीच कर्ज माफी पर राजनीति का खेल उजागर

Ratnagiri, Maharashtra:Chiplun - Ratnagiri विनायक राऊत राष्ट्रवादी विलीन.. (काँग्रेस) इंडिया पक्षाकडून खरा चेहरा देण्याची गरज..यासाठी काँग्रेसने पुढाकार घ्यायला हवा.. पण दुर्भागाने अद्यापही ते होत नाही.. त्यानुसार देशाच्या नेतृत्वात प्रगती होणार नाही.. आजीलाला दिलेला बैल (लातूर) अत्यंत भयानक दयनीय अशी अवस्था महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची झालेली आहे.. पिण्याच्या पाण्याचा दुर्भिक्ष शेती पूर्णतः सुकून गेलेली आहे अशा वेळेला गोरगरिबांना शेती करणे शेती नांगरणे हे कठीण झालेलं आहे.. अशा वेळेला शासनाने केलेली कर्जमाफी ही केवळ आणि केवळ शेतकऱ्यांना फसवणूक करणारी आहे शेतकऱ्याची दयनीय अवस्था खर्‍या अर्थाने लातूरमध्ये दिसून आलेले आहे.. निर्लज्ज शासनकर्त्यांना याची कळवळ येईल असं मला वाटत नाही.. भ्रष्टाचाराने दिलेला बैल हा बिचार्‍या आजीला न्याय देऊ शकणार नाही.. दुबाऱ पेरणी.. शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गांभीर्याने विचार करावा.. पाण्याचा दुष्काळ हे संकट याचा नियोजन करणे फार महत्त्वाचा आहे.. रवी राणांच्या या बकवास गिरीला आम्ही फार किंमत देत नाही.. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा विसर्जित करण्याचा निर्धार भारतीय जनता पक्षाने नक्कीच केला आहे.. गरज सरो आणि वैद्य मरो हे भाजपचे वैशिष्ट्य.. विसर्जित केल्यानंतर तोडमोड करून टाकायचं अशीच परिस्थिती एकनाथ शिंदेंच्या पक्षाची भविष्यात होणार आहे एकनाथ शिंदे आणि ठाकरे एकत्रित येणं.. ज्या ठाकरे घराण्याला संपवण्याचे पाप ज्या व्यक्तीने केलेला आहे..त्याच्याशी हात मिळवणे करण्याचं काम माननीय पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब करतील असं मला वाटत नाही.. मोदी वर्षपूर्ती पंडित जवाहरलाल नेहरूंनी प्रतिकूल परिस्थितीत देश उभा केला.. नरेंद्र मोदींना तयार केलेलं वैभव आयत मिळाल.. पक्षांतर मी आणि भास्कर जाधव आम्ही कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही प्रतिकूल परिस्थितीत जगण्याचे धैर्य माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी आमच्यात निर्माण केलेल आहे.. आम्ही दोघे बाजारात विकले जाणार नाही.. किती आल्याने किती गेले तरी सुद्धा शिवसेना आमचा पक्ष वाढवण्याची ताकद आमच्या दोघांमध्ये आहे.. बालमा बालमा यांचे वैशिष्ट्य काय आहे हे सन्माननीय खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केलेला आहे.. राजन साळवी आम्हाला सातत्याने सांगायचे बाळमानींना घेऊ नका तरीसुद्धा आम्ही त्यांना घेतलं.. उदय सामंत..भाजप प्रवेश सरशी तिकडे पारशी.. सत्ता तिकडे माननीय उदय सामंत हे ठरलेला आहे.. शरद पवारांच्या आमदार संजय रावतांवर नाराज. संजय राऊत शरद पवारांचे निस्सीम भक्त आहेत.. शरद पवारांना खासदारकी मिळवण्यासाठी संजय राऊत यांची मोलाची भूमिका.. रोहित पवार आंदोलन.. देवेंद्र फडणवीस सरकारने केलेले शेतकऱ्यांचे कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसणारी आहेत.. आम्ही सुद्धा बुद्ध बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेनेचे शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा बुरखा पूर्णपणे फाडलेला आहे.. अजित पवार अपघात.. अजित पवारांच्या अपघाताचे कारण सरकारनं सर्वांसमोर आणणे गरजेचे आहे.. काही कपटी लोकांचा त्या अपघातामध्ये सहभाग आहे का याबद्दलची शंका वाढतच चाललेली आहे त्यांचं शंका निरसन करण्याची जबाबदारी सरकारचीच आहे तीही करत नाहीत याचा अर्थ रोहित पवार जे काही म्हणताय त्यामध्ये सत्य आहे असं लोकांचं समज आहे..
0
0
Report

रोहित पवार के अन्नत्याग आंदोलन पर सदाभाऊ खोत की तीखी टिप्पणी

Sangli, Maharashtra:रोहित पवार के अन्नत्याग आंदोलन पर सदाभाऊ खोत की तीखी टिप्पणी. संपूर्ण शेतकरी कर्जमाफी करावी, या मागणीसाठी पंढरपूरमध्ये आमदार रोहित पवाराकडून आंदोलन सुरू करण्यात आले आहे, यावरून आमदार सदाभाऊ खोत यांनी रोहित पवारांवर टीका करत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आता नवीन भिडू आलाय याचा स्वागत आहे. पण त्याआधी राज्याचे खाजगी साखर कारखाने सहकारी करण्याची मागणी रोहित पवारांनी करावी, शेतकऱ्यांच्या FRP देण्याची मागणी करावी, आणि महाराष्ट्रातील जिल्हा बँक, सूतगिरण्या, दूध संघ कुणी खाऊन टाकल्या, हे पण रोहित पवारांनी सांगावं, असा टोला देखील आमदार सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे, ते सांगलीमध्ये बोलत होते.
0
0
Report
Advertisement

सोलापुर के बार्शी तालुक्यात स्कूल के प्राचार्य समेत परिवार ने सामूहिक आत्महत्या

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : सोलापूरच्या बार्शी तालुक्यात मुख्याध्यापकासह कुटुंबाची सामूहिक आत्महत्या - सोलापूरच्या बार्शी तालुक्यात मुख्याध्यापकासह कुटुंबाची सामूहिक आत्महत्या - मुख्याध्यापकाने दोन मुले, पत्नीला संपवून स्वतः केली आत्महत्या - शेअर मार्केटमध्ये कोट्यवधीचे नुकसान झाल्याने उचलले टोकाचे पाऊल - मुख्याध्यापक योगेश पाटील, पत्नी माधुरी, मुले अथर्व आणि शिवांश अशी मृतांची नावे आहेत - बार्शी तालुक्यातील हत्तीज गावातील धक्कादायक घटना - योगेश पाटील हे नंदुरबार येथे जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते - मात्र शेअर मार्केट मध्ये सातत्याने नुकसान होत गेल्याने त्यांना 1 कोटी 80 लाख रुपये कर्ज झाले. - या कर्जाच्या विवंचनेतूनच त्यांनी संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या केली - घटनास्थळी पोलिसांना 22 पानांची सुसाईड नोट मिळाली आहे - या घटनेनंतर संपूर्ण बार्शी तालुक्यावर शोककळा पसरली आहे
0
0
Report

महाड़ में पानी संकट: मंत्री गोगावले की मदद से हर दिन 90 टैंकर पानी पहुंच रहा

Chendhare, Maharashtra:महाड़ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कोथुर्डे आणि कुर्ला धरणाच्या पाण्याने तळ गाठला असून महाडकरांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तहानलेल्‍या महाडकरांच्या मदतीला मंत्री भरत गोगावले धावले आहेत. गोगावले यांच्या माध्यमातून नडगाव गावाजवळील डोंगरात असलेल्या तलावातून हा पाणीपुरवठा केला जातोय. मागील 6 दिवसांपासून तब्बल 12 टँकरांच्या सहाय्याने या पाणी पुरवठ्याची व्यवस्था सुरु आहे; दररोज 90 टँकर पाणी महाड शहराला पुरवले जात आहे. भविष्यात नडगाव डोह आरक्षित करून महाड़चा पाणी प्रश्न मार्गी लावणार असल्याचं गोगावले यांनी सांगितलं.
0
0
Report
Advertisement

सांगली में माथाडी नेता के घर गोलीकांड, हमालों ने व्यापार बंद किया

Sangli, Maharashtra:माथाडी कामगार नेत्यांच्या नातूवरील गोळीबार प्रकरणी हमालांचे काम बंद आंदोलन, कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहार बंद पाळून निषेध.. अँकर - सांगलीतील माथाडी नेते बाळासाहेब बंडगर यांच्या घरात घुसून 14 वर्षीय नातूवर गोळ्या झाडून ठार करण्यात आल्याचा धकाधक प्रकार आहे. या घटनेचे निषेधार्थ समितीतील हमाल बांधवांच्याकडून काम बंद आंदोलन करण्यात आले आहे. तर सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. हमाल बांधवांसह व्यापाऱ्यांनी हा बंद मध्ये सहभागी होत खुनाच्या घटनेचा निषेध नोंदवला आहे. हमाल व्यावसायिकांचा वाद व खनिज न दिल्याच्या वादातून संशयित निलेश गडदे व त्याच्या साथीदारांनी बंडगर यांच्या घरामध्ये घुसून गोळीबार करत बंडगर यांच्या 14 वर्षे नातूवर गोळ्या झाडून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
0
0
Report

कल्याण डोंबिवली महापालिका के विरोध में नागरिकों का मोर्चा; नोटिस रद्द करो

Kalyan, Maharashtra:कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर नागरिकांचा मोर्चा रस्त्यात बाधित होणाऱ्या नागरिकांचा भर उन्हात आंदोलन मात्र महापालिकेने इथल्या घर आणि दुकानांना अनधिकृत म्हणून नोटीस बजावली आहे. ती नोटीस रद्द करण्यात यावी आणि आमचं तिथेच पुनर्वसन करण्यात यावं या मागणीसाठी इथल्या रहिवाशांनी मोर्चा काढला. यावेळी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्यासोबत त्यांची बैठक झाली. यावेळी दोन हजाराच्या आसपास घर मालक आणि दुकानदार मोर्चामध्ये सहभागी झाले होते. जे विकासक आहेत त्यांनी आपली जबाबदारी निश्चित करावी, शिवाय आयुक्तांनी आमच्या मागण्या मान्य कराव्यात आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा इथल्या रहिवाशांनी घेतला.
0
0
Report
Advertisement

नांदेड के ग्रामीण अस्पताल में एम्बुलेंस लाइट से शव परीक्षण, जांच शुरू

Nanded-Waghala, Maharashtra:रुग्णवाहिकेच्या हेडलाईटच्या उजेडात चक्क शवविच्छेदन करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील ही घटना आहे. टेंभुर्णी येथील उबा पाटील वडजे नामक व्यक्तीचा विषारी औषध पिल्याने मृत्यू झाला होता. ग्रामीण रुग्णालयात या व्यक्तीचे सायंकाळी क्षविच्छेदन करण्यात येणार होते. मात्र शवविच्छेदन कक्षामध्ये वीज नव्हती. मात्र डॉक्टरांनी चक्क रुग्णवाहिकेचे हेडलाईट खोलीच्या दिशेकडे लावून शवविच्छेदन केले. या घटनेची माहिती पसरताच एकच खळबळ उडाली आहे. शवविच्छेदन करण्याची एवढी घाई का होती असा प्रश्न उपस्थित झालाय. दरम्यान शववीच्छेदन सुरु असताना अचानक वायर जळाल्याने विद्युत प्रवाह खंडित झाला. शववीच्छेदन पूर्ण करणे गरजेचे असल्याने रुग्णवाहिकेचे हेडलाईट सुरु करून शवविच्छेदन करण्यात आल्याचा खुलासा डॉक्टरनी केलाय अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिलीये. या प्रकाराची सत्यता तपासण्यासाठी त्रिसदYSय त्रीसदस्यीय समिती स्थापन करण्यात आलीये. यात काही त्रुटी आढळल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
0
0
Report

महायुती के ब्राह्मणकर बोले- 300 से अधिक मतों से जीत सुनिश्चित

Bhandara, Maharashtra:भंडारा-गोंदिया स्थानीय स्वराज्य संस्था मतदारसंघ की विधान परिषद चुनाव के पीछे राजनीतिक माहौल गरम है. महायुती के उम्मीदवार अविनाश ब्राह्मणकर ने कांग्रेस पर निशाना साधा है और कहा कि मैदान छोड़ना था तो फिर आवेदन दाखिल क्यों किया. साथ ही इस चुनाव में महायुती की जीत पक्की होने तथा 300 से अधिक मतों से जीतने का विश्वास व्यक्त किया गया है. 18 जून को भंडारा-गोंदिया स्थानीय स्वराज्य संस्था मतदारसंघ की विधान परिषद चुनाव होगा. इस चुनाव के लिए महायुती से भाजपा के अविनाश ब्राह्मणकर को उम्मीदवार बनाया गया है. महाविकास आघाडी से कांग्रेस के पूर्व विधायक दिलीप बनसोड को अधिकृत उम्मीदवार घोषित किया गया था. इसके अलावा कांग्रेस समर्थित उम्मीदवार के रूप में माजी विधायक गोपालदास अग्रवाल के पुत्र प्रफुल अग्रवाल ने भी उम्मीदवार पंजीकरण किया था. कांग्रेस के नरेश ईश्वरकर ने निर्वाचक के रूप में निर्दलीय उम्मीदवार के तौर पर चुनाव लड़ने का निर्णय लिया था. पर महायुती की संख्या बल के कारण कांग्रेस के अधिकृत उम्मीदवार दिलीप बनसोड ने नामांकन वापस ले लिया. उसके बाद प्रफुल अग्रवाल ने भी चुनाव से माघार ले ली. विपक्षी दलों की ED जांच के डर से उन्होंने चुनाव न लड़ने का निर्णय लिया. ऐसी स्थिति में कांग्रेस समर्थित निर्दलीय उम्मीदवार नरेश ईश्वरकर चुनाव मैदान में बने हैं. किन्तु मतदाताओं का रूझान महायुती की तरफ है और अविनाश ब्राह्मणकर ने जीत का भरोसा जताया है. बाइट - अविनाश ब्राह्मणकर (महायुती उम्मीदवार) VO - हालांकि कांग्रेस के अधिकृत उम्मीदवार दिलीप बनसोड और प्रफुल अग्रवाल ने माघार ली हो, लेकिन कांग्रेस ने नरेश ईश्वरकर को समर्थन दिया है. इस चुनाव में कांग्रेस के पूर्व प्रदेशाध्यक्ष विधायक नाना पाटोले की प्रतिष्ठा भी दांव पर लगी है. लोकसभा चुनाव में भाजपा के उम्मीदवार को पराजित कर कांग्रेस सांसद बनाने वाले नाना पाटोले अब विधान परिषद चुनाव में कांग्रेस समर्थित उम्मीदवार को जीत दिला सकेंगे, इसका राजनीतिक पचड़ विपक्षी गुटों की नजर है.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top