icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow29 Aug 2024, 06:30 pm
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

0
0
Report

कांग्रेस के विरोध पर भाजपा महिला मोर्चा ने सिंधुदुर्ग में निकाला आक्रोश प्रदर्शन

Oras Bk., Maharashtra:अँकर ------ जेव्हा जेव्हा देशातील माता भगिनींच्या हिताच काही होत असेल तेव्हा तेव्हा काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षाने त्याला विरोध केलाय. काँग्रेसचा बुरखा फाटला आहे. त्यांचा खरा चेहरा दिसलाय त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले..नारीशक्ती वंदन अधिनियम कायद्याला विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या निषेधार्थ भाजप महिला मोर्चा जिल्हा सिंधुदुर्ग तर्फे आक्रोश निषेध पदयात्रा सिंधुदुर्गातील कणकवली मध्ये काढण्यात आली आहे. या पदयात्रेचे नेतृत्व जिल्ह्यातील महिला भगिनींसह जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केल. यावेळी शेकडो महिला या निषेध पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या. कणकवली जाणवली नदी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी काढण्यात आली.
0
0
Report

गडचिरोली के जिलाधिकारियों का दुर्गम बीनागुंडा-लाहेरी दौरा, नागरिकों ने सड़क-वीज सुविधा की मांग की

Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्याच्या टोकावर, छत्तीसगड सीमेवरील अत्यंत दुर्गम व नक्षल प्रभावित बीनाागुंडा और लाहेरी भागात दीर्घ काळानंतर प्रत्यक्ष जिल्हा अधिकारी स्तरावरील अधिकाऱ्यांनी नागरिकांशी खुलेआम संवाद साधला. जिल्हाधिकारी अविश्वांत पंडा यांनी या संवेदनशील भागात जाऊन नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या, त्यांच्या अडचणींची थेट पाहणी केली आणि शासनाच्या योजनांचा लाभ अंतिम घटकांपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला. वनपट्टेधारकांनी तातडीने फार्मर आयडी बनवून घ्यावा, कारण या ओळखपत्राच्या माध्यमातून शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळणार आहे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. ग्रामस्थांनी पक्का रस्ता, मोबाइल टॉवर, नियमित वीजपुरवठा, नवीन वनपट्टे अशा मूलभूत मागण्या मांडल्या. वनपट्टेधारकांना फार्मर आयडीचे वितरण झाले. लाहेरी-बीनागुंडा मार्गावरील गुंडेनूर नाल्यावरील दोन महत्त्वाच्या पुलांच्या बांधकामाची पाहणी करत जिल्हाधिकाऱ्यांनी दोमहिनेांत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले. कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कामात दिरंगाई झाल्यास कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला.
0
0
Report
Advertisement

कल्याण डोंबिवली नगर निगम के लाचलुचपत विभाग ने लिपिक को 40 हजार रिश्वत लेते रंगे हाथ गिरफ्तार किया

Kalyan, Maharashtra:कल्याण डोंबिवली महापालिका कार्यालयात लाचलुचपत विभागाने एकाला अटक केली आहे. भरत पडोले लिपिक पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली. ४० हजार रुपयांची लाच घेताना त्याला रंगेहात पकडण्यात आलं आहे. साई इंग्लिश शाळेला अग्निशमन विभागाकडून ना हरकत दाखला देण्यासाठी त्याने लाच मागितली होती. दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिकेत आतापर्यंत लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकलेला हा ४८ वा लाचखोर अडकला आहे. याआधी मोठमोठे अधिकारी देखील लाच घेताना पकडले गेलेत.
0
0
Report

मिसिंग लिंक प्रोजेक्ट का महाराष्ट्र दिन पर लोकार्पण, 9 किमी बोगदा और केबल पुल का उद्घाटन

Pune, Maharashtra:first tunnel open tunnel (बोगद्यात बोगदे कनेक्टिंग पँसेज inner बोगदे) First Tunnel closing cable bridge wt (use running vis also in window) केबल स्टेज अप दरी पूल वॉकथ्रू... 6 second tunnel wt 7. Missing link closing wt मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील मिसिंग लिंक प्रोजेक्टचं अखेर महाराष्ट्र दिनी सीएमच्या हस्ते लोकार्पण होतंय...तब्बल 6700 कोटी रुपये खर्चून उभारलेला हा रस्ता प्रकल्प नेमका आहे तरी कसा...आशिया खंडातून सर्वाधिक रुंद अशा 9 किमी बोगद्यातील प्रवासाचा थरार अनुभवाचय..तसंच टायगर व्हँली पॉईंट दरीवरचा केबल स्टेडअप पूलावरील प्रवासाची मजा लुटायचीय...चला तर आज आम्ही तुम्हाला दाखवतो आहेत मिसिंग लिंकच्या फस्ट लूक प्रवासाची पहिली वाहिली छलक तेही फक्त झी 24 तासवर.... मिसिंग लिंक प्रोजेक्ट कुसगाव ते खोपोली - अंदाजे 12 किमी पहिला बोगदा लांबी 8.9 किमी रुंदी 23.5 मी दोन्ही साईडचे बोगदे इंटरलिंक केलेत स्पीड लिमिट 80-100 किती प्रती तास टायगर पाईंट दरी पूल केबल स्टेडअप तंञाच्या साहाय्याने दरी पुलाची उभारणी दरीपासून पुलाची उंची 60 मी केबल स्टेड उंची 182 मी दरी पुलाची लांबी 900 मी 2रा बोगदा लांबी 1.64 किमी रुंदी 23.5 मी दोन्ही बोगदे इंटरलिंक केलेत वाहने इकडून तिकडे नेता येणार मुंबई - पुणे एक्सप्रेस वे चं अंतर 6 किमी ने कमी तर वेळ 30 मिनिटे वाचणार... खंडाळा घाटातील ट्ँफिक जँमपासून प्रवाशांना मुक्ती मिळणार सध्या पहिले 6 महिने फक्त हलक्या वाहनांना प्रवेश मिसिंग लिंकसाठी तुर्तास कोणताही स्वतंत्र टोल नाही!!! मुंबई - पुणे द्रूदगती प्रवास मिसिंग लिंक मुळे आणखी वेगवान होणार
0
0
Report
Advertisement

मावळ बाजार समिति बरखास्ती मामले पर मंत्रालय ने स्थगिती दी; भाजपा की भूमिका तेज

Varsoli, Maharashtra:मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करण्याच्या निर्णयाला अखेर मंत्रालयातून स्थगिती देण्यात आली आहे. या निर्णयामुळे तालुक्यातील राजकारणाला नवे वळण मिळाले असून भाजपने या संघर्षात बाजी मारली आहे. बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे १३ आणि भाजपचे ५ संचालक असतानाही भाजपचे सुभाष जाधव सभापती झाल्याने वाद निर्माण झाला होता. यानंतर आमदार सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीच्या १३ संचालकांना सामूहिक राजीनामे देण्याचे आदेश दिले होते. यानंतर प्रशासनाने समिती बरखास्त करून प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भाजप सदस्यांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर सुनावणीदरम्यान पणनमंत्री जयकुमार रावल यांनी या बरखास्तीच्या आदेशाला अखेर स्थगिती दिली. या राजकीय घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला असून मावळच्या राजकारणात भाजपचा पुन्हा नवा कलाटणीचा अध्याय सुरू झाला आहे...
0
0
Report
Advertisement

लोणावळा बस स्टेशन की समस्याओं पर नागरिकों ने परिवहन मंत्री से तुरंत कार्रवाई की

Varsoli, Maharashtra:Anchor: लोणावळा शहरात प्रताप सरनाईक यांनी लोणावळा बस स्थानकातील विविध समस्या तसेच लोणावळा-खंडाळा टॅक्सी चालक-मालक असोसिएशनच्या मागण्यांबाबत मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी चर्चा करण्यात आली. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी पास व्यवस्था, बस स्थानकाचे सुशोभीकरण, नागरिकांसाठी सोयी-सुविधा वाढवणे तसेच मुंबई-पुणे महामार्गावरील विनापरवाना बस थांबे रद्द करण्याची मागणी करण्यात आली. या सर्व मागण्यांवर परिवहनमंत्री सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच लोणावळ्यातील परिवहन सुविधांमध्ये लवकरच सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे..
0
0
Report

नागपूर में पहली बार पवार-पवार के विरुद्ध नहीं लड़ेगी सुप्रिया सुळे:exit पोल के बाद भी स्पष्ट संकेत

Nagpur, Maharashtra:नागपूर सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री. नागपूर पहिल्यांदा/ निवडणुका बिनविरोध अजित दादाच्या निधनानंतर पहिल्यांदाच नागपुरात आलेली आहे.. इतक्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते तपमान असताना स्वागतसाठी आले.. हे केवळ दादांवर असलेले प्रेम आहे. सुप्रिया Sule/ पवार विरुद्ध पवार निवडणूक लढणार नाही.. जेव्हापासून मी राजकारणात आली तेव्हापासून मी नेहमी हेच सांगत आली आहेय... कुटुंब आमचं वेगळ असणार आहे। सुप्रिया ताईंनी पवार विरुद्ध पवार लढू देणार नाही हे केलेलं वक्तव्य अतिशय चांगल आहे...आणि आमची ही सगळ्यांची तीच इच्छा आहे. Exit पोल - एक्झिट पोल आज आले असले तरी खरा रिझल्ट येणार आहे... कधी कधी पोल प्रमाणेच निकाल लागतात. मात्र कधी कधी चुकीचे येत असतात. जेव्हा खरा निकाल येईल तेव्हा पाहू
0
0
Report
Advertisement

बच्चू कडू शिवसेना में प्रवेश: अमरावती में समर्थकों ने जल्लोष, मिठाई बांटी

Amravati, Maharashtra:अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर बच्चू कडू समर्थकांचा जल्लोष; पेढे आणि मिठाईचं वाटप करत कार्यकर्त्यांनी साजरा केला आनंद अमरावतीत बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करतात, AMRAVATI में? (Note: content preserved as-is) [Removed reporter byline and metadata to maintain news integrity.] यावेळी बच्चू कडू, शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या नावाचा गजर करत कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला आहे. बच्चू कडू यांच्या प्रहारचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आम्ही मुळंचे शिवसैनिकच असल्याचे सांगत आहेत. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर बच्चू कडू समर्थकांनी जल्लोष केला असून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बच्चू कडू संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना मजबूत करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जातो.
0
0
Report

चंद्रपुर के सावली में कुज अवस्था में वाघिणी का शव, मौत का कारण अज्ञात

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिले के सावली तालुक्यात राजोली शेतशिवारात कुजलेल्या अवस्थेत आढळले वाघिणीचे शव चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातल्या राजोली शेतशिवारात कुजलेल्या अवस्थेत एका पूर्ण वाढीच्या वाघिणीचे शव आढळले आहे। प्राथमिक तपासानुसार सुमारे वीस दिवस आधी वाघिणीचा मृत्यू झाला आहे। वाघिणीची कातडी व इतर सर्व अवयव शाबूत आहेत। वनपथक व उच्चस्तरीय वनाधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत। तज्ञांच्या उपस्थितीत पंचनामा सुरू आहे। या वाघिणीचा मृत्यू कसा झाला याबाबत मात्र अद्याप अनिश्चितता आहे। विशेष बाब म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील राखीव वनक्षेत्रात या ना त्या कारणाने वाघाचे सातत्याने मृत्यू होत आहेत।
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top