icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow29 Aug 2024, 06:30 pm
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

अकोला के सिटी अस्पताल में आग: सभी 18 ICU रोगी सुरक्षित बाहर, कोई हानि नहीं

Akola, Maharashtra:अकोला शहरातील रामदास पेठ परिसरातील असलेल्या सिटी हॉस्पिटल मधील सर्व रुग्णांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाला आहे. आज अचानक रुग्णालयातून निघायला सुरुवात झाली. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार हे आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा बोलले जात आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये 18 रुग्ण उपचार घेत होते. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते आणि बचावकार्य सुरू केले होते. या घटनेत 18 रुग्णांना सुखरoop बाहेर काढले असून इतर रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. रुग्णालयातून बाहेर काढलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, अग्निशमन विभागाकडून घटनेवरील ताबडतोब नियंत्रण मिळवण्यात यश मिळालं आहे. सुरक्षा दृष्टीने या ठिकाणी काही त्रुटी होती का याचा तपासही आता संबंधित यंत्रणा करत आहे. मात्र या बात कार्यात येथील एका रुग্ণाचं नातेवाईक किरकोळ जखमी झाला आहे.
0
0
Report

कल्याण के उद्यानों में पेड़ पर विषप्रयोग का संदेह, प्रशासन जाँच में जुटा

Kalyan, Maharashtra:कल्याण मध्ये झाडांवर विषप्रयोग केल्याचा संशय महापालिकेच्या उद्यान विभागाने केली पाहणी कल्याण परिसरात रस्त्याच्या कडेला असणाऱ्या काही विशिष्ट झाडांवर विषय प्रयोग केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. टेबेबुईया या विशेष वृक्षांना यामध्ये लक्ष केला गेलंय. वृक्षांच्या खोडांना ड्रिल कडून छिद्र पाडली गेली आहेत,आणि त्या छिद्रातून इंजेक्शनच्या माध्यमातून एक द्रव पदार्थात सोडून झाडांना मारण्याचा हा प्रयत्न असल्याचा संशय व्यक्त होतोय. दरम्यान या प्रकारामुळे वृक्षप्रेमींमध्ये संतापाची लाट आहे. कल्याण पश्चिमेच्या गणपती चौक ते डीबी चौक या संपूर्ण परिसरात या विशिष्ट झाडांची जी लागवड करण्यात आली आहे.दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिकेच्या उद्यान विभागाने याची गंभीर दखल घेतली असून उद्यान विभागाच्या निरीक्षकांनी पाहणी केली आहे. प्रथमदर्शनी त्यांना यात तथ्य आढळून आलं असून ट्री ऍक्ट नुसार पुढील कारवाई केली जाईल असं उद्यान निरीक्षकांनी सांगितलंय.
0
0
Report

सोलापुर विधानपरिषदे के चुनाव में कांग्रेस उम्मीदवार उतारने की मांग तेज

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग: सोलापूर विधानपरिषदेची निवडणूक काँग्रेसने पक्षाने लढवण्याची मागणी सोलापूर विधानपरिषदेच्या जागेवरून महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता सोलापूर विधानपरिषदेची निवडणूक काँग्रेसने पक्षाने लढवावी अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे मागणी सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसची वाढलेली ताकद लक्षात घेता ही निवडणूक काँग्रेसने लढवावी मागीलवेळी मित्रपक्षाने ही जागा लढवली मात्र त्यांना अपयश आले मात्र सोलापुरात काँग्रेस पक्ष ताकदीने उभा असून पक्षाची ताकद वाढली आहे त्यामुळे ही निवडणूक काँग्रेस पक्षाने लढवावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे करण्यात आली प्रा. काकासाहेब कुलकर्णी ( काँग्रेस प्रवक्ते )
0
0
Report
Advertisement

उदय सामंत ने संभाजीनगर में गुटबाज़ी पर वार, शिवसेना में अंदरूनी टकराव उजागर

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर मध्ये आज शिंदेच्या शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता , एस आय आर बाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणे आणि संघटनेची ताकद वाढवणे याबाबत हा मेळावा होता मात्र या मेळाव्यात उपस्थित असलेले उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्थानिक शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांचे चांगलेच कान टोचले छत्रपती संभाजी नगर मध्ये पालकमंत्री संजय शिरसाट आणि उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यात वाद आहे कुणाचेही नाव न घेता मात्र गटबाजी मुळे शिवसेनेचा छत्रपती संभाजी नगरात मोठे नुकसान झाल्याचं उदय सामंत म्हणाले त्यामुळे आता बंद खोलीत निर्णय न घेता सगळ्यांसमोर निर्णय घ्या तरच पक्ष मोठा होईल असा टोलाही उदय सामान त्यांनी लावला आणि पालकमंत्री संजय शिरसाठ आणि राजेंद्र जंजाळ दोघांनाही डिवचले छत्रपती संभाजीनगर.. *मंत्री उदय सामंत भाषण पॉइंटर* ऑन SIR वरून स्थानिक पदाधिकाऱ्यांवर नाराजी. - संघटना बांधणीचे काम झालेले नाही. हा आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. - माझ्या मतदारसंघात 100 टक्के काम झालेले आहे. सर्व लोकप्रतिनिधी माझ्या मतदार संघात निवडून आलेले आहेत. म्हणून मला सांगण्याचा अधिकार आहे. - एकनाथ शिंदे कधी 16 तर कधी 20 तास काम करतात. तुम्ही त्यांच्या दहा टक्के तरी करा. - मी माझ्या मतदार संघात मुस्लिम मोहल्ल्यात विश्वास निर्माण केला त्यामुळे 5 मुस्लिम नगरसेवक मी निवडून आणले आहे. - राज्यात दीड लाख BLA करायचे आहेत. त्यांचा मुंबईत मेळावा एकनाथ शिंदे घेणार आहेत. आणि सन्मानपूर्वक या bla यांना बक्षीस देणार आहे. ऑन संभाजीनगर मधील शिवसेनातील गटबाजीवर निशाणा. - आपल्या मतभेदामुळे कुटुंब दुभंगणार नाही याची काळजी व्यासपीठावरील सर्वांनी घ्यावी. (मंत्री शिरसाठ, खासदार भुंमरे, उप महापौर राजेंद्र जंजाल उपस्थित.) स्वतःचा गट पेक्षा शिवसेना एक गट म्हणून वागायला पाहिजे. - आम्ही संभाजीनगर मधे येत नसले तरी आमच्या कानावर येत आहे की जिल्हा परिषद आणि मनपा निवडणूक मधे कमी पडलो. - काम केल्याशिवाय शिवसेनेचे गतवैभव प्राप्त होणार नाही. - संभाजीनगर मधील बंद खोलीतील चर्चा जो पर्यंत थांबत नाही तो पर्यंत काही होत नाही. बंद खोलीतील चर्चा आता बंद करून टाकू. - आम्ही जे ऐकले त्यावरून संभाजीनगरचे पदाधिकारी संभ्रम अवस्थेत आहेत. ती दूर करण्यासाठी प्रयत्न करावे.
0
0
Report

विवेक कोल्हे की विधानपरिषद जीत के बाद शिंदे ने चप्पल पहनाकर सम्मान किया

Shirdi, Maharashtra:आपला नेता आमदार व्हावा यासाठी गेल्या सात वर्षांपासून चप्पल न घालणाऱ्या कार्यकर्त्याची इच्छा अखेर पूर्ण झाली आहे.. विवेक कोल्हे यांना भाजपने विधानपरिषदेच्या माध्यमातून आमदारकी दिल्याने कोपरगाव येथील वासुदेव शिंदे यांनी आज अखेर त्यांच्यात हस्ते पायात चप्पल घातली.. शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर कोल्हे यांनी नवीन कोल्हापुरी चप्पल देऊन आपल्या कार्यकर्त्याचा सन्मान केलाय.. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत विवेक यांच्या आई माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचा अवघ्या साडे चारशे मतांनी पराभव झाला होता.. हा पराभव भाजपचे कार्यकर्ते वासुदेव शिंदे यांच्या जिव्हारी लागला होता.. जोपर्यंत कोल्हे परिवारातून कुणी आमदार होत नाही, तोपर्यंत पायात चप्पल न घालता अनवाणी राहण्याचा निर्धार शिंदे यांनी केला होता.. 2024 च्या निवडणुकीत कोपरगावची जागा राष्ट्रवादीकडे गेल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार युती धर्म पाळत कोल्हे यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती.. त्यावेळी विरोधकांसह अनेकांनी आणखी पाच वर्षे वाट बघ, अशी खिल्ली उडवत वासुदेव शिंदे यांना हिणवले होते.. मात्र विवेक कोल्हे यांना विधानपरिषदेची आमदारकी मिळाल्याने सात वर्षानंतर शिंदे यांचा प्रण पूर्ण झालाय.. आज आमदार विवेक कोल्हे यांनी वासुदेव शिंदे आणि इतर कार्यकर्त्यांसोबत साई दर्शन घेतले.. ज्या सहकाऱ्याने माझ्यासाठी त्याग केला त्याचे कौतुक वाटत असल्याचे सांगत, कोल्हे यांनी वासुदेव शिंदे यांचा कोल्हापुरी चप्पल देत सन्मान केलाय..
0
0
Report
Advertisement

कर्ज फेडने के दबाव में महिला की हत्या; दागिने लूटने वाला आरोपी 24 घंटे में गिरफ्तारी

Navi Mumbai, Maharashtra:तुर्भे परिसरातील ६० वर्षीय महिलेची हत्या करून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लुटणाऱ्या मोबिन नूर कुरेशी याला तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. महिलेच्या अंत्यसंस्कारावेळी संतप्त नातेवाईकांनी काही काळ रस्त्यावर आंदोलनही केले होते. तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोबिन नूर कुरेशी हा चिकन दुकानात काम करत होता. त्याने अनेकांकडून कर्ज घेतले होते आणि ते फेडण्यात तो अपयशी ठरत होता. दरम्यान, संबंधित महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या दागिने पाहून त्याने लूट करण्याचा कट रचला. महिला लवकर विसरभोळी असल्याची माहिती आरोपीला होती. त्यामुळे त्याने तिला चहा पिण्याच्या बहाण्याने घरी बोलावले. घरात नेल्यानंतर तिच्या गळ्यातील दागिने काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेने विरोध केल्याने आरोपीने तिच्याच दुपट्ट्याने गळा आवळून हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपीने महिलेचा मृतदेह बोरीत भरून घराबाहेर ठेवला. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करत आरोपीला २४ तासांच्या आत अटक केली. पुढील तपास तुर्भे एमआयडीसी पोलीस करत आहेत.
0
0
Report
Advertisement

चिपळूण कळमुंडी बौद्धवाडी ने शिवसेना ठाकरे पक्ष में प्रवेश किया

Ratnagiri, Maharashtra:चिपळूण कळमुंडी बौद्धवाडीचा शिवसेना ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश.. आमदार भास्कर जाधव यांनी केले स्वागत.. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील कळमुंडी गावच्या बौद्धवाडीतील ग्रामस्थांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. आमदार भास्कर जाधव आणि जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. सत्ताधारी पक्षात राहूनही वाडीचा विकास न झाल्याने हा निर्णय घेतल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. विरोधी पक्षात असूनही मतदारसंघात सुरू असलेल्या विकासकामांमुळे प्रभावित होऊन एकसंघपणे ठाकरे पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे प्रवेशकर्त्यांनी स्पष्ट केले..
0
0
Report

नाशिक में पंचवटी समृद्धि ज्वेलर्स डकैती: माजी सैनिक समेत दो आरोपी गिरफ्तार

Nashik, Maharashtra:Nashik breaking * पंचवटीतील समृद्धी ज्वेलर्स दरोडा प्रकरण * दरोडा टाकून पंजाबला पळालेल्या आंतरराज्य टोळीतील दोघांना अटक * एक आरोपी माजी सैनिक असल्याची माहिती समोर * ५०० CCTV फुटेजच्या च्या आधारे घेतला आरोपींचा शोध * पंजाब येथून घेतलं दोन्ही आरोपींना ताब्यात * गावठी कट्टा, एअरगनचा धाक दाखवत टाकला होता सशस्त्र दरोडा * महिला व्यावसायिक नैना पगारिया यांच्या धाडसी प्रतिकारामुळे टळली होती लूट * दरोडेखोरांनी चोरीच्या दुचाकी आणि कारचा केला होता वापर * ताब्यातील संशयितांना आज नाशिक न्यायालयात हजर केले जाणार
0
0
Report
Advertisement

अकोला के सिटी हॉस्पिटल में आग, 8 मरीज सुरक्षित बाहर, जान नहीं गई

Akola, Maharashtra:अकोला शहर के रामदास पेठ परिसर के सिटी हॉस्पिटल में आज अचानक आग लगने की घटना घडली। आग के कारण अब तक स्पष्ट नहीं हैं; घटना के बाद इलाके में खलबली मच गई। मिली जानकारी के अनुसार अस्पताल की ICU में कुछ मरीज उपचाररत थे। आग लगने की सूचना मिलते ही फायर ब्रिगेड के जवान तुरंत मौके पर पहुंचे और बचावकार्य शुरू किया गया। जवानों ने अभी तक लगभग आठ मरीजों को सुरक्षित बाहर निकाला है और अन्य मरीजों को सुरक्षित स्थान पर स्थानांतरित किया जा रहा है। अस्पताल से बाहर निकाले गए मरीजों को आगे उपचार हेतु जिला सामान्य अस्पताल में दाखिल किया गया है। सौभाग्य से इस घटना में अब तक किसी की जान नहीं गई है। इधर, फायर ब्रिगेड की तरफ से आग पर काबू पाने के लिए युद्धस्तर पर प्रयास जारी हैं।
0
0
Report

घर छोड़ने पर निंदा आत्मा को क्लेश देता है: वनमंत्री गणेश नाइक

Navi Mumbai, Maharashtra:जुनं घर सोडल्यावर त्याची निंदा करणं म्हणजे आत्म्याला क्लेश ज्या घरात आपण होतो, ते सोडल्यानंतर त्या घराबद्दल वाईट बोलणं म्हणजे आत्म्याला क्लेश देण्यासारखं असल्याचं वक्तव्य राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी केलं. तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचा आदर आजही कायम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही आपण पक्ष सोडल्याची खंत आजही वाटत असल्याचं गणेश नाईक म्हणाले . “मी ज्या ट्रॅकवरून आलो आहे, तो ट्रॅक सांगतो की एकदा चंदनाच्या पाटावर आणि चांदीच्या ताटावरून उठल्यानंतर पुन्हा त्यावर बसायचं नसतं,” 2004 ते 2014 या काळात मंत्री आणि पालकमंत्री म्हणून काम करत असताना बाळासाहरे ठाकरे विविध कामं सांगायचे आणि ती कामं आदरपूर्वक पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न केला, असंही त्यांनी नमूद केलं. “माझी कोणाविषयी कटुता नाही. ना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल, ना राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल किंवा त्यांच्या नेत्यांबद्दल मी कधीही अनुद्गार काढले नाहीत,” साऊंड बाईट -: गणेश नाईक वन मंत्री.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top