icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow29 Aug 2024, 06:30 pm
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

11 वर्षीय बच्ची के साथ स्कूल वैन चालक के कथित बद टच, गिरफ्तारी POSCO मामला दर्ज

Nashik, Maharashtra:११ वर्षांची मुलगी रडत म्हणाली, स्कूल व्हॅनवाले काका 'बॅड टच' करतात स्कूल व्हॅनचालकाला अटक पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल अँकर अवघ्या ११ वर्षाच्या मुलीने शाळेत शिकवलेला 'गुड टप-बैंड ट्य' मधील 'बँड टप अचूक ओळखून आपल्या वडिलांना सांगितला. वडिलांनी त्याची तत्कार दखल घेत इतर मुलींना असा त्रास होऊ नये, या विचाराने गैरवर्तन करणाऱ्या स्कूल कॅनचालकाविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केला त्यानुसार पोलिसांनी संशयित स्कूल व्हॅनचालक सुरेश नामदेव पाटील याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध पोलिसांनी बालकांचे लैंगिक कृत्या पासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. गंगापूररोड भागातील पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित सुरेश पाटील स्कूलहॅनने गंगापूररोडवरील अभिनव शाळेत घेऊन यायचा. शाळा सुटल्यानंतर तो पुन्हा मुलामुलींना स्कूलव्हॅन घरापर्यंत आणून सोडायचा. पीडित मुलगी जून २०२५ पासून संशयिताच्या स्कूलव्हॅनमधून शाळेत जात होती. मात्र, संशवित मुलींना हॅनमध्ये बंड टच करायचा, संशयिताच्या रोजच्या कृत्यास वैतागलेल्या मुलीने वडिलांना आपबितीचे कथन केले. त्यानंतर हा प्रकार अभिनव शाळा आणि सरकारवाडा पोलिसांपर्यंत पोहोचला....
0
0
Report

पुणे के आंबेगांव में ओले-तूफान से 20 पशु मर गए; किसानों को लाखों का नुकसान

Ambegaon, Maharashtra:पुणे जिल्ह्याच्या शिरूर आंबेगाव तालुक्याला गारपिटी सह वादळी वाय्राच्या पावसाने झोडपल्याने आंबेगाव च्या वाळुंजगर मध्ये तब्बल 20 शेळ्या मेंढ्यांचा गारांचा मार लागून पाण्यात बुडून मृत्यू झालाय त्यामुळे मेंढपाळांच लाखो रूपयांच नुकसान झालंय तर अनेक शेळ्या मेंढ्याना थंडीची हुडहुडी भरल्याने त्यांना जगवण्यासाठी मेंढपाळांची धडपड सुरू असून शेकोटी करून छोट्या पिल्लांना वाचवण्याचा मेंढपाळ प्रयत्न करताय याचाच घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी... Wkt+121: प्रतिनिधी हेमंत चापुडे To नुकसान ग्रस्त मेंढपाळ प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया आंबेगाव पुणे...
0
0
Report
Advertisement

चंद्रपूर: महापौर चयन पर जोरगेवार गट के 17 नगरसेवकों ने विरोध जताया

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर महानगरपालिका में सुधीर मुनगंटीवार और किशोर जोरगेवार गट के नगरसेवकों के बीच संघर्ष का नया अध्याय शुरू हो गया है. जोरगेवार गट के 17 नगरसेवकों ने अपने पक्ष के महापौर पर बेईमानी का आरोप लगाते उनके निषेध के साथ महापौर की सभी भविष्य की बैठकों के बहिष्कार का इशारा दिया. महानगरपालिके के सभागृह नेते पद के चुनाव के बाद भाजप गटनेते शेखर शेट्टी को सभागृह नेता बनाने की मांग जोरगेवार गट के 17 नगरसेवकों ने की थी, मगर महापौर ने सुधीर मुनगंटीवार गट की नगरसेविका जयश्री जुमडे के नाम की घोषणा कर दी. इस निर्णय के विरोध में जोरगेवार गट के 17 नगरसेवकों ने आज महापौर संगीता खांडेकर के कार्यालय में तीव्र निषेध दर्ज कराया और कहा कि वे आगे किसी भी महापौर की बैठकों में उपस्थित नहीं होंगे. इसके चलते महापौर के खिलाफ भाजप के भीतर संघर्ष और अधिक तीव्र होने की संभावना जताई जा रही है.
0
0
Report

डोंबिवली रिंग रोड से प्रभावित किसानों को नकद मुआवजे और एक सदस्य को KDMC में नौकरी देने की मांग: बीजेपी नेता की ठोस पहल

Kalyan, Maharashtra:डोंबिवली रिंग रोड प्रकल्प, बाधित शेतकऱ्यांना रोख मोबदल्याची मागणी डोंबिवलीतील प्रस्तावित रिंग रोड प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी भाजप नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी ठोस भूमिका घेतली आहे. बाधितांना रोख स्वरूपात मोबदला देण्यात यावा तसेच प्रत्येक कुटुंबातील किमान एका सदस्याला केडीएमसीमध्ये नोकरी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकल्पामुळे सुमारे ३५० हून अधिक शेतकरी बाधित होत असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी बाधित शेतकऱ्यांसह केडीएमसी अधिकारीांची भेट घेतली आणि त्यांच्या समस्या प्रशासनासमोर मांडल्या. बाधित शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, रिंग रोड प्रकल्पामुळे त्यांच्या शेतीवर परिणाम होणार असून उपजीविकेचे साधन धोक्यात येणार आहे. त्यामुळे योग्य आणि तातडीने मोबदला मिळणे अत्यावश्यक आहे. तसेच कुटुंबातील एका सदस्याला नोकरी मिळाल्यास भविष्यातील आर्थिक स्थैर्य मिळू शकते, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी सांगितले की, या मागण्यांसंदर्भात लवकरच केडीएमसी आयुक्तांसोबत बैठक घेण्यात येणार असून बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील. दरम्यान, रिंग रोड प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असली तरी बाधित नागरिकांना योग्य तो न्याय देणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे मत स्थानिकांकडून व्यक्त केले जात आहे. बाईट - दीपेश म्हात्रे/ भाजप नगरसेवक बाईट - रमेश पाटील बाधित शेतकरी बाईट - सुरेंद्र टेंगले/ केडीएमसी अधिकारी
0
0
Report

डोंबिवली MIDC में पानी आपूर्ति ठप्प, नागरिकों में आक्रोश

Kalyan, Maharashtra:डोंबिवली MIDC मध्ये पाण्यासाठी पाणीपुरवठा ठप्प, नागरिक त्रस्त डोंबिवली MIDC निवासी भागात मागील तीन दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. घरगुती वापरासाठी पाणी नसल्याने महिलांसह नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) पदाधिकाऱ्यांसह MIDC कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चादरम्यान मनसे कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत, बारवी धरणात जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा असताना देखील नागरिकांना पाणी का मिळत नाही, असा सवाल उपस्थित केला. मनसे पदाधिकारी राहुल कामत यांनीही प्रशासनाला इशारा देत, पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत न झाल्यास अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू देणार नाही, असा इशारा दिला. दरम्यान, MIDC अधिकाऱ्यांनी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरू होईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
0
0
Report
Advertisement
Advertisement

लातूर के गरसुळी, पळशी व तत्तापूर में आंधी-गैरवृष्टि से किसान भारी नुकसान

Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... रेनापूर तालुक्यातील गरसुळी, पळशी आणि तत्तापूर शिवाराला अवकाळी वादळी वारा आणि गारपिटीचा मोठा फटका बसलाय… अचानक आलेल्या वादळासह झालेल्या गारपिटीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं समोर येतंय… शेतकऱ्यांच्या हातात आलेला घास अक्षरशः हिरावला गेला असून शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे… अनेक ठिकाणी पिके जमिनीवर आडवी पडली आहेत, तर फळबागांनाही मोठा फटका बसलाय… या नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत असून प्रशासनाकडून तातडीने पंचनामे करून मदतीची मागणी केली जात आहे…
0
0
Report

जालना में समृद्धि महामार्ग पर भीषण हादसा: 7 महिला मजदूरों की मौके पर मौत

Jalna, Maharashtra:जालना ब्रेकिंग| जालन्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, अपघातात 7 महिला मजुरांचा जागीच मृत्यू, जालन्यातील कडवंची गावाजवळची घटना आमदार खोतकरांनी घेतली रुग्णांची भेट नागपूर वरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या महिला मजुरांना चिरडल्याची माहिती.... घटनास्थळी तालुका जालना पोलीस दाखल झाले आहे.... अँकर : जालना ब्रेकिंग जालना​त समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे या अपघातात 7 महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 2 ते 3जण जखमी झाले आहे.जालन्यातील कडवंची शिवारात ही घटना घडली.नागपूर वरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या महिला मजुरांना चिरडल्याची माहिती समोर आली आहे.घटनास्थळी तालुका जालना पोलीस दाखल झाले आहे..या अपघातानंतर स्थानिकांनी देखील मदतकार्य सुरु केलं. तर जखमींना उपचारासाठी जालन्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. तर पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे.दरम्यान या घटनेनंतर शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली आहे,
0
0
Report
Advertisement

संगमनेर में तमाशा मंडल के कलाकारों पर मारपीट, पुलिस शिकायत दर्ज

Shirdi, Maharashtra:राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या विठाबाई नारायणगावकर तमाशा मंडळातील पुरुष व महिला कलाकारांना मारहाण... संगमनेर तालुक्यातील वरुडी पठार भागातील घटना... गाडीला कट मारल्याचा आरोप करत मारहाण केल्याची प्राथमिक माहिती... तमाशा मंडळातील पुरुष आणि महिला मारहाणीत जखमी.. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी इतर लोकांना बोलावून मारहाण केल्याची माहिती... विठाबाई यांचे पुत्र महेश नारायणगावकर यांना देखील मारहाण केल्याचा आरोप... संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिस ठाण्यात फिर्याद देण्याचे काम सुरू... फिर्याद दाखल झाल्यावर मारहाणीचे कारण होणार स्पष्ट...
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top