icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow29 Aug 2024, 06:30 pm
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

नाशिक में महिंद्रा परियोजना और MIDC विस्तार के लिए उद्योग मंत्री का बड़ा दावा

Nashik, Maharashtra:मी उद्योगमंत्री झाल्यावर पहिल्यांदा जेव्हा नाशिक ला आलो तेव्हा अनेक तक्रार होत्या मात्र आता या सर्व तक्रारी संपले आहेत याचा आनंद आहे उद्योजकांच्या अनेक अडचणी सोडवले महिंद्रा प्रकल्पसाठी आम्ही जेवढे पाठपुरावा करत होतो त्याचे 10 पट इथले उद्योजक करत होते नाशिक जिल्ह्यात अजून 10 ते 12 ठिकाणी आपण midc करत आहोत यासाठी 1300 एकर जागा आम्ही संपादित करत आहोत महिंद्रा प्रकल्प देखील नाशिक मधेच होणार आहे कुंभ मध्ये उद्योग विभागाकडून देखील आम्ही काम करणार आहे गेल्या 3 वर्षात 65 ते 67 हजार युवकांना आम्ही उद्योजक केले आहेत डाओस वर किती mou केले यावर देखील टीका होतो मात्र मी आता यावर श्वेतपत्रिका काढणार आहे mou फक्त डाओस मधेच करत नाही तर राज्यात देखील आम्ही करत आहोत
0
0
Report

नाशिक में कुंभ के साथ उद्योग विभाग का बड़ा जुड़ाव, विकास तेज

Nashik, Maharashtra:आज विशेष आनंद आम्हाला आहे एक आगळा वेगळा कार्यक्रम आज होत आहे. कुंभ सोबत उद्योग विभागाला जोडण्यात येत आहे. कुंभ एक मोठं चॅलेंज आहे आणि आम्ही ते स्वीकारले आहे. गेल्या वेळी पेक्षा 4 ते 5 पट जास्त भाविक येणार आहेत. 10 ते 12 कोटी भाविक येथील अस अंदाज आहे. आज नाशिक शहर अध्यात्मिक आणि धार्मिक शहर म्हणून ओळखला जाते. आता विमानसेवा, रस्ते कनेक्टिव्हिटी देखील मोठया प्रमाणात झाले आहेत. कार्गो सेवा देखील सुरू होणार आहे. रेल्वे स्टेशन विस्तार देखील होणार आहे. सर्व बाजूने नाशिक शहराचा विकास आता होत आहे. नाशिक मध्ये जागचे भाव मोठया प्रमाणात वाढले आहे. मुंबई आणि पुणे नंतर नाशिक कडे जास्त ओढ आहे. पुणे पेक्षा जास्त पसंती आता नाशिकला मिळताना पाहायला मिळतो आहे. भाषणाला जास्त वेळ घेतला तर स्टेज वर असलेले मंत्रीपैकी कुणालाही मी कुंभमेळा मंत्री करून टाकेन अस मला मुख्यमंत्री म्हणाले. जास्तीजास्त झाडं आम्ही नाशिकला लावणार आहे. राज्यत सर्वाधिक झाड आम्ही नाशिक ला लावणार आहे.
0
0
Report
Advertisement

कल्याण डोंबिवली में पानी कटौती: 24 घंटे के लिए जल आपूर्ति बंद

Kalyan, Maharashtra:कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत पाणी कपात पावसाळा लांबणार असल्याने प्रशासनाची खबरदारी यंदा पावसाळा लांबणार असल्याचा अंदाज हवामान खात्याला वर्तवला आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाकडून देण्यात आल्यात. कल्याण डोंबिवली महापालिकेने देखील पाणी कपात करण्याचा निर्णय घेतलाय. 11मे रात्री बारा वाजल्यापासून पुढील २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे .शिवाय त्यानंतर कमी दाबाने पाणीपुरवठा होईल .यंदा तापमानात प्रचंड वाढ झाल्याने पाण्याचं नियोजन करण्यासाठी प्रत्येक पालिका महापालिकांसाठी तारेवरची कसरत असणार आहे. पाणी कपात करण्याचा निर्णयानंतर नागरिकांनी पाणी जपून वापरावं असा आवाहन कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने केलंय.
0
0
Report

कल्याण के डम्पिंग ग्राउंड में आग, धुएं से लोगों को सांस लेने में परेशानी

Kalyan, Maharashtra:कल्याणमध्ये डम्पिंगला पुन्हा एकदा आग लागलीय. आगीमुळे शहरात धुराचे लोट.. कल्याणमध्ये डम्पिंगला पुन्हा आग लागलीय. कल्याण पश्चिमेच्यातील आधारवाडी डम्पिंग ग्राउंडला याआधी ४ दिवसापूर्वी आग लागली होती कल्याण मधील पुन्हा आज दुपारी आग लागल्याची माहिती केडीएमसी अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या सहा गाड्यांकडून आग विझवण्याचं प्रयत्न सुरू आहे. ही आग कशामुळे लागली हे सध्या तरी स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र आगीमुळे आजूबाजूच्या परिसरातील उष्णतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. असुन धुराचे लोट पसरल्याने आजू बाजूच्या परिसरातील नागरिकांना श्वसनाचे त्रास होऊ लागले आहेत.
0
0
Report
Advertisement

अरनी के सहकारी बैंक से 1.5 लाख रुपये चोरी, सीसीटीवी में कैद बदमाश

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या आर्णी येथे सहकारी सोसायटीचे पीक कर्ज भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांची दीड लाखांची रोख दुचाकीवरील अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे. लुटीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात चित्रित झाली आहे. सायखेडा येथील शेतकरी नामदेव शिंदे यांनी बँक ऑफ इंडिया आर्णी शाखेतून दीड लाखाची रक्कम विड्रॉल केली, त्यानंतर पीक कर्जाची परतफेड करण्यासाठी सोसायटीच्या कार्यालयात जाण्यासाठी निघाले असतांना दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या हातातील रोख रक्कम असलेली पिशवी हिसकावून पळ काढला. याप्रकरणी तक्रारीनंतर पोलीस तपास करीत आहे.
0
0
Report

रत्नागिरी के हापूस में इथ्रेल का खतरा, सेहत पर असर की चेतावनी

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. सावधान! इथ्रेलच्या फवाऱ्याने पिकतोय रत्नागिरीचा हापूस; चकाकीवर जाऊ नका, आरोग्याला बसतोय फटका!.. अँकर intro रत्नागिरीच्या हापूसचा सुगंध आता जगभरात दरवळू लागला आहे. पण हा सुगंध आणि नैसर्गिक चव धोक्यात आली आहे.आंबा झटपट पिकवण्यासाठी वापरलं जाणारं 'इथ्रेल' रसायन ग्राहकांसाठी विष ठरू पाहतंय. इथ्रेलमुळे आंबा किती लवकर पिकतो आणि त्याचे शरीरावर काय परिणाम होतात? पाहा हा रिपोर्ट... कोकणात सध्या हापूसचा हंगाम जोरात आहे. मात्र, नैसर्गिक अढी लावून आंबा पिकवण्यासाठी १० ते १२ दिवसांचा कालावधी लागतो. हा वेळ वाचवण्यासाठी आणि बाजारात वाढत्या दराचा फायदा घेण्यासाठी अनेक व्यापारी 'इथ्रेल' या रसायनाचा आधार घेत आहेत. इथ्रेलचा स्प्रे केल्यावर अवघ्या ४८ तासांत कच्चा आंबा पिवळाधमक दिसू लागतो.पण ही घाई ग्राहकांच्या जिवावर बेतू शकते. रसायनांच्या अतिवापरामुळे केवळ फळाची चवच बदलत नाही,तर ते थेट आपल्या शरीरातील अंतर्गत अवयवांना इजा पोहोचवत आहे. ग्राहक म्हणून आपण हा फरक ओळखणं गरजेचं आहे. नैसर्गिक आंबा हा सगळीकडून सारखा पिवळा नसतो आणि तो हातात घेतल्यावर त्याचा देठापाशी सुगंध येतो. याउलट इथ्रेलचा आंबा पिवळा असला तरी चवीला आंबट असू शकतो.
0
0
Report
Advertisement

13 वर्षीय बालिका के साथ 45 वर्षीय नराधम के अत्याचार के बाद विधायक नीलम गोरे अस्पताल पहुँचीं

Palghar, Maharashtra:पालघर जिले के कसा थाना क्षेत्र के अंतर्गत एक तेरह वर्ष की बच्ची के साथ 45 वर्ष के नराधम ने अत्याचार किया. आज विधान परिषद की उपसभापति विधायक नीलम गोरे ने कसा उप जिल्हा अस्पताल पहुँचकर पीड़िता और परिवार वालों से मुलाकात की. महाराष्ट्र में घटी चारों घटनाओं की निंदा है और इस मामले में ऐसे नराधमों को मदद करने वालों पर भी कड़ी से कड़ी कार्रवाई होनी चाहिए, साथ ही कठोर कानून बनाकर अपराधियों को कठोर सजा मिले. चारों निंदनीय घटनाओं की जानकारी लेकर आवश्यक कानून बनाने पर नीलम गोरे ने विचार व्यक्त किया.
0
0
Report

मुख्यमंत्री मेरी प्यारी बहन योजना की मार्च-अप्रैल की किस्तें थमी, महिलाओं की मुश्किलें बढ़ीं

Yavatmal, Maharashtra:मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे मार्च एप्रिल महिन्याचे हप्ते अद्याप थकीत आहे, त्यामुळे अनेक महिलांची प्रतीक्षा वाढली आहे. मे महिना सुरू होऊनही पैसे खात्यात न आल्याने महिलांच्या अडचणी वाढल्या आहे. अनेक महिलांनी केवायसी पूर्ण केली तरीदेखील चार महिन्यांपासून त्यांना लाभ मिळालेला नाही. सरकारने दर महिन्याला नियमित पंधराशे रुपये खात्यात जमा केल्यास महिलांना आर्थिक नियोजन करता येईल व आपल्या गरजा भागवता येतील अशी अपेक्षा यवतमाळच्या लाडक्या बहिणीनी आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांचेशी बातचीत करताना व्यक्त केली.
0
0
Report
Advertisement

वाशीम बेलखेडा में तारों से आग, 195 संतरे पेड़ जलकर नष्ट; किसान मदद मांग रहा

Washim, Maharashtra:वाशीम: बेलखेडा येथे बबन चव्हाण या शेतकऱ्याची एक हेक्टरमधील संत्रा बाग विद्युत तारांमुळे लागलेल्या आगीत काही झाड जाळले तर जी काही झाडं राहिलेली झाडं पूर्णपणे करपू गेली आहेत.या आगीत 195 झाडांचे नुकसान झाले आहे.सात वर्षांच्या मेहनतीने उभी केलेली बाग नष्ट झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.घटनेला महिना उलटूनही सर्वेक्षण होऊन मदत मिळालेली नाही.दरम्यान,खरिप हंगाम जवळ आल्याने आर्थिक अडचणी वाढल्या असून शासनाने तातडीने मदत द्यावी,अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे. बाईट:बबन चव्हाण शेतकरी,बेलखेडा
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top