icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow29 Aug 2024, 06:30 pm
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

नाशिक-धुले में सीएनजी दरों में 1.50 रुपए की वृद्धि, आधी रात से लागू

Nashik, Maharashtra:नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील सीएनजी वाहनधारकांना आज मध्यरात्रीपासून इंधनासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात प्रतिकिलो १ रुपया ५० पैशांची वाढ जाहीर केली असून नव्या दरानुसार सीएनजीचा किरकोळ विक्री दर ९५ रुपये १५ पैसे प्रतिकिलो इतका झाला आहे. यापूर्वी नाशिक व धुळे जिल्ह्यात सीएनजीचा दर ९३ रुपये ६५ पैसे प्रतिकिलो होता. मागील काही महिन्यांपासून हा दर स्थिर होता. मात्र नैसर्गिक वायूच्या खरेदी खर्चात वाढ झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. दरवाढीमुळे खासगी वाहनचालक, रिक्षाचालक आणि व्यावसायिक वाहतूकदारांच्या खर्चात वाढ होणार असली तरी सीएनजी अजूनही पेट्रोलपेक्षा सुमारे ४४ टक्के आणि डिझेलपेक्षा २० टक्के स्वस्त असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
0
0
Report

अनसिंग तालाब में जल प्रदूषण से स्वास्थ्य संकट गहरा, ग्रामवासी चिंतित

Washim, Maharashtra:अँकर:वाशिम तालुक्यातील अनसिंग येथील गाव तलाव गंभीर प्रदूषणाच्या विळख्यात सापडला असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.तलावात मोठ्या प्रमाणावर कचरा, मृत जनावरे व मच्छी बाजारातील घाण टाकली जात असल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे.त्यामुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचे विकार, मळमळ यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत असून लहान मुले, महिला व वृद्धांच्या आरोग्यावर त्याचा मोठा परिणाम होत आहे. दूषित पाणी पिल्याने मोकाट जनावरांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहेत.या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या तलावात काही वर्षांपूर्वी पुरातन अवशेषही सापडले होते.मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तलावाचे अस्तित्व धोक्यात आले असून तातडीने स्वच्छता मोहीम राबवून उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
0
0
Report
Advertisement

छत्रपति संभाजी नगर में टैंकर सुरक्षा पर नई चटका, पीछे का पहिया टूटने से बड़ी दुर्घटना टली

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर शहरातील पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर्सच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. सिडको एन-५ जलकुंभावरून पाणी घेऊन जाणाऱ्या एका ट्रॅक्टर-टँकरचे मागील चाक भररस्त्यात अचानक निखळून पडले. ही घटना एमजीएम परिसरात घडली. सुदैवाने, चालकाने प्रसंगावधान राखून ब्रेक दाबल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र या नंतर महानगरपालिका प्रशासनाने सर्व पाणीपुरवठा कंत्राटदारांना कडक निर्देश दिले आहेत. नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या आणि नादुरुस्त वाहनांचा वापर करणाऱ्या कंत्राटदारांवर कडक कारवाई करण्यात येईल. आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यास संबंधित वाहनांची पाणी वाहतूक तत्काळ बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. या घटनेमुळे शहरातील टँकर्सच्या देखभाल-दुरुस्तीवर आता प्रशासनाचे विशेष लक्ष असणार.
0
0
Report
Advertisement

आंबेगाव तालुकے में उष्माघात से महिला की मौत, पहला संदिग्ध मामला

Ambegaon, Maharashtra:पुणे जिले के आंबेगाव तालुकے में उष्माघात के कारण पहली संदिग्ध मौत की खबर सामने आई है। कांदा काटने के काम के लिए खेत से मजदूर के तौर पर आई एक महिला की अचानक मौत हो गई। नकुशा सुपे, उम्र 33 वर्ष, खेड तालुक के वाडा-सुपेवाड़ी निवासी थीं। वे कांदा काटने के काम के लिए आमोंडी आई थीं। कांदा काटते समय दोपहर के समय उन्हें अचानक चक्कर आ गया और वे गिर पड़ीं। उनके साथ काम कर रहे अन्य मजदूरों ने तुरंत उन्हें शिनोली के एक निजी अस्पताल में भर्ती कराया। चिकित्सा ने स्थिति गंभीर बताई और उन्हें अन्यत्र स्थानांतरित करने की सलाह दी गई। इसके बाद उन्हें घोड़गाव ग्रामीण अस्पताल ले जाया गया, लेकिन वहां डॉक्टरों ने उन्हें मृत घोषित कर दिया। प्रारम्भिक जानकारी के अनुसार उष्माघात से मृत्यु हुई है।
0
0
Report

स्मार्ट सिटी मिशन खत्म, फंडिंग नहीं बने, 22 बसें डिपो में, सड़क परियोजनाएं अटकीं

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सुरू झालेले 'स्मार्ट सिटी मिशन' ३० एप्रिल रोजी संपले, मात्र त्यासोबतच सर्वसामान्यांच्या सुविधाही संकटात सापडल्या आहेत. महापालिका आयुक्त यांनी १ मे रोजी या प्रकल्पांचे महापालिकेकडे केवळ कागदोपत्री हस्तांतरण केले. मात्र, या प्रकल्पांना लागणाऱ्या निधीचे ठोस नियोजन न केल्याने कोट्यवधींच्या कामांचे भवितव्य आता अंधातरी आहे. स्मार्ट सिटी हस्तांतराचा फटका शहर वाहतूक सेवेला बसला आहे. १०० पैकी २२ बस देखभाल-दुरुस्तीअभावी डेपोत उभ्या आहेत. केवळ कागदी प्रक्रिया पार पडल्याने सफारी पार्क, संत तुकाराम नाट्यगृह आणि ३०० कोटींच्या रस्त्यांची कामे रखडण्याची चिन्हे आहेत. कंत्राटदारांची देणी आणि उर्वरित कामांसाठी लागणाऱ्या तरतुदीवर कोणतीही चर्चा न झाल्याने कामे थांबली आहेत. स्मार्ट यंत्रणा चालवण्याचे आर्थिक बळ नसल्याने कामे रखडणार आहेत.
0
0
Report

चेन स्नैचिंग के मामले फिर से बढ़े: दिनदहाड़े महिला से सोने की गंठनी छीनी गई

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर शहरात चेन स्नॅचिंगच्या घटना पुन्हा वाढताना दिसत आहेत. देवळाई परिसरातील श्रीकृष्ण नगर येथे भरदिवसा दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मनी गंठण हिसकावून पळ काढल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिला आणि त्यांचे पती हे श्रीकृष्ण नगर परिसरातून जात होते. यावेळी लाल रंगाच्या मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी महिलेच्या गळ्यातील सुमारे ७० हजार रुपये किमतीचे अर्ध्या तोळ्याचे सोन्याचे मनी गंठण जबरदस्तीने हिसकावून नेले. महिलेने आरडाओरड करत होती, मात्र आरोपी देवळाई चौकाच्या दिशेने पळून गेले.पोलिसांनी गुन्हा दाखल करून CCTV फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.
0
0
Report
Advertisement

अकोला जिले के तुलगा गांव में नदी के डोह में डूबकर दो युवक मृत

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलगा बु. येथे मन नदीच्या डोहात पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून दुर्धैवी मृत्यू झाला. उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी चार मित्र नदीत पोहण्यासाठी गेले होते. मात्र, दोघांना व्यवस्थित पोहता येत नसल्याने ते खोल पाण्यात गेले आणि डोहाचा अंदाज न आल्याने बुडाले. मृतांमध्ये अजाबराव तायडे (रा. चिखलगाव) आणि दिलीप मुंडे (रा. तुलगा बु.) यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नदी-डोहांमध्ये पोहताना खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
0
0
Report
Advertisement

यवतमाल जिले में खरीप के लिए किसानों को सुविधाएं, वितरण जल्द, कालाबाजारी पर कड़ाई

Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्ह्यात खरीप हंगामाची लगबग सुरु झाली असून शेतकऱ्यांना खत, बी-बियाणे, औषधी पुरवठ्यात अडचणी येणार नाहीत यासाठी जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक कर्जाचे वाटप पूर्ण करावे. खत, बी-बियाण्यांचा काळाबाजार करणाऱ्यांवर धडक कारवाई करावी. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी टोल फ्री क्रमांक कार्यान्वित ठेवावा. फळबाग व भाजीपाला लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करावे. पशुधनासाठी वैरण विकासाचा धडक कार्यक्रम राबवावा. वीज पुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता घ्यावी. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा प्रचार प्रसार करावा, शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ द्यावा, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी दिले.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top