icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow29 Aug 2024, 06:30 pm
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

आٹपाड़ी तालुक़े में तेज आंधी-गरज के साथ गारपिट, एक म्हैस की मौत; डाळिंब के बागों में पानी जमा

Sangli, Maharashtra:आटपाडी तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस, अंगावर झाड कोसळून म्हैस ठार, डाळिंबां बागांना फटका.. सांगलीच्या आटपाडी तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे. सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार गारपिट्याचा पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस पडला आहे. आटपाडी येथे वादळी वाऱ्यामुळे अंगावर झाड कोसळून एक म्हैस ठार झाली आहे. अचानक पडलेल्या वादळी वारा व गारपिटीमुळे डाळिंब बागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले आहे, त्यामुळे डाळींब बागांना मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
0
0
Report
Advertisement

चंद्रपुर के भद्रावती थाने परिसर में आग, पुलिस की सतर्कता से बड़ा नुकसान टला

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती पोलिस स्टेशन परिसरात आज सकाळी अचानक आग लागल्याने काही काळ एकच खळबळ उडाली. परिसरातील कचऱ्याची विल्हेवाट लावताना लावण्यात आलेली आग प्रखर ऊन आणि जोरदार वाऱ्यामुळे अचानक भडकली. विविध गुन्ह्यांमधील जप्त वाहने ठेवण्यात आलेल्या ठिकाणी आग पोहोचल्याने एक वाहन आगीच्या विळख्यात सापडले. ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी प्रसंगावधान राखत तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या तत्परतेने आणि पोलिसांच्या समयसूचकतेमुळे आग वेळीच आटोक्यात आणण्यात यश आले. त्यामुळे परिसरातील इतर जप्त वाहने मोठ्या नुकसानीपासून बचावली असून संभाव्य मोठा अनर्थ टळला.
0
0
Report

श्री विठुराय के दर्शन के लिए रात में लाइन लगाना मना; मंदिर समिति का निवेदन

Pandharpur, Maharashtra:Anchor - श्री विठुरायाच्या पदस्पर्श दर्शन रांगेमध्ये भाविकांनी रात्रभर थांबू नये. असा आवाहन मंदिर समितीने भाविकांना केला आहे श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन व्हावे यासाठी भाविक रात्रभर दर्शन रांगेमध्ये थांबतात यामुळे भाविकांची गैरसोय होते फक्त आषाढी आणि कार्तिकी यात्रेच्या काळातच विठुरायाचं 24 तास दर्शन सुरू असतं सध्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून पहाटे सहा वाजेपर्यंत विठुरायाचे दर्शन बंद असतं त्यामुळे भाविकांनी आपली गैरसोय टाळण्यासाठी दर्शन रांगेमध्ये थांबू नये असं आवाहन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केला आहे अधिक महिन्याच्या निमित्ताने विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी वाढली आहे अशातच उन्हाळी सुट्ट्या आणि शनिवार रविवार आल्यामुळे पंढरपूर मध्ये भाविकांची मोठी गर्दी दिसते आपली गैरसोय टाळण्यासाठी दिलेल्या वेळेतच दर्शन रांगेत उभे राहावं असं आवाहन करण्यात येत आहे
0
0
Report
Advertisement

कल्याण में ठाकरे-शिंदे गट के नगरसेवकों का मिलन, कार्यालय उद्घाटन हुआ

Kalyan, Maharashtra:कल्याण में ठाकरे-शिंदे गट के नगरसेवकों का मिलन, कार्यालय उद्घाटन हुआ. राज्यभर में ठाकरे गट और शिंदे के शिवसेना के बीच दूरियां अक्सर दिखती हैं. कल्याण डोंबिवली में इन दोनो कट्टर विरोधी नगरसेवकों के मनमिलन का यह कार्यक्रम देखने को मिला. कल्याण पूर्वेकडील द्वारली में ठाकरे गट के नगरसेवक निलेश खंबायत के कार्यालय के उद्घाटन शिंदे गट के नगरसेवक कुणाल पाटील के हाथों किया गया. इससे सभी की भुवाएं ऊँची हो गईं. इसके बारे में शिंदे गट के नगरसेवक कुणाल पाटील ने कहा: मुझे आमंत्रण मिला था इसलिए आया; मेरे रिश्ते मित्रवत हैं. ठाकरे गट के नगरसेवक निलेश खंबाळे ने कहा कोई पक्षभेद नहीं है, हमारे गटनेते पुण्याला हैं, कुणाल पाटील से मेरे पारिवारिक संबंध हैं; बड़े भाई के नाते उद्घाटन में बुलाया गया, इसका कोई दूसरे अर्थ न करें.
0
0
Report
0
0
Report
Advertisement

चंद्रपुर में आरक्षण के पक्ष में भारी मोर्चे का एलान: कहां जा रहा संकेत?

Chandrapur, Maharashtra: राखीव प्रवर्गातील उमेदवारांना राखीव मध्येच नोकरी, 14 मे चा राज्याचा जीआर रद्द करण्यासाठी एकवटले आरक्षित घटक , चंद्रपुरात आयोजित सहविचार सभेत 28 जून रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्याचा जाहीर केला निर्णय राखीव प्रवर्गातील उमेदवारांना राखीव मध्येच नोकरी या 14 मे चा राज्याचा जीआर रद्द करण्यासाठी आरक्षित घटक एकवटले आहेत. चंद्रपुरात यासंदर्भात एक सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. यात  28 जून रोजी या मागण्यांसाठी चंद्रपुरात भव्य मोर्चाचे आयोजन करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. सध्या सुरू असलेल्या जनगणना कार्यक्रमातही ओबीसी कॉलम नसल्याने ओबीसी नागरिकांनी असहकार पुकारत माहिती न देण्याचा निर्धार सभेत बोलून दाखविण्यात आलाय. आजच्या चंद्रपुरातील सहविचार सभेला ओबीसी (वीजा, भज, & विमाप्र) अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील विविध समाज संघटनाच्या प्रतिनिधी उपस्थित होते. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेस बसण्याची संधीची सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांची नियुकी आता राखीव प्रवर्गातच होणार असून अशा उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील जागेवर दावा सांगता येणार नाही असा निर्णय सरकारने घेतला आहे त्या विरोधात आरक्षित घटक समाजाने आंदोलनाचा मार्ग निवडला आहे. बाईट १) प्रतिभा धानोरकर, खासदार, चंद्रपूर बाईट २) सचिन राजूरकर, राष्ट्रीय महासचिव, राष्ट्रीय ओबीसी महासंघ आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
0
Report

अक्कलकोट-गुलबर्गा हाईवे पर ट्रक-कार दुर्घटना, 4-5 घायल

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - अक्कलकोट गुलबर्गा महामार्गावर ट्रक आणि चारचाकी कारचा भीषण अपघात, चार ते पाच जण गंभीर जखमी अक्कलकोट महामार्गावर ट्रक आणि चारचाकी कारचा भीषण अपघात, चार ते पाच जण गंभीर जखमी.. अक्कलकोट तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील गावाजवळ ट्रकचालकाने कारला धडक दिल्याची प्राथमिक माहिती तांदळाच्या ट्रकने कारला धडक दिल्यानंतर ट्रक झाली पलटी, ट्रक मधील तांदळाचे पोते पडले रस्त्यावर अक्कलकोट गुलबर्गा महामार्गावर अपघातामुळे ट्राफिक जाम जखमींना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात करण्यात आलं दाखल अक्कलकोट ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल..
0
0
Report

सावर्डे के अंडरपास में पानी भरा, महामार्ग चौपदरीकरण का अधूरा काम वजह

Ratnagiri, Maharashtra:महामार्गावरील अपूऱ्या कामाचा फटका; पहिल्याच पावसात सावर्डे येथे अंडरपासमध्ये साचले पाणी! मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणातील अपुर्या कामाचा फटका आता स्थानिक नागरिकांना बसू लागला आहे. चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील 'वहाळ फाटा' परिसरात असलेल्या अंडरपासमध्ये पहिल्याच पावसात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. हा मार्ग अत्यंत रहदारीचा असल्याने, अंडरपासमध्ये पाणी साचल्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही योग्य व्यवस्था न केल्याने या भागात जणू तळ्याचे स्वरूप आले होते. दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या या समस्येकडे प्रशासनाने आणि संबंधित कंत्राटदाराने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक करत आहेत.
0
0
Report
Advertisement

यवतमाळ में ताप लहर से आठ लोगों की मौत, शव परीक्षण के बाद ही कारण स्पष्ट

Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्ह्यात प्रचंड उष्णलहरी सुरू असताना गेल्या 48 तासात आठ जणांचा आकस्मिक मृत्यू झाला आहे, हे सर्व मृत्यू उष्माघाताचे बळी असल्याचा अंदाज आहे. या सर्वांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन अहवाल यायचे असल्याने त्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. दिग्रस येथे चोवीस तासात तिघांच्या मृत्यूची माहिती पुढे आली होती, यासोबतच यवतमाळच्या चापमनवाडी आणि भोसा मार्गावर दोघांचे, पुसद मध्ये दोन तर बाभुळगाव येथे एकाचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. यातील चौघांची ओळख पटली असून चौघे अज्ञात आहेत. बाभुळगांवच्या गवंडी ते किन्ही रस्त्यावर पुलाखाली मारोतराव कावे यांचा मृतदेह आढळून आला. तर पुसदच्या हनुमान वॉर्डात अन्नपूर्णा मुळे या वृद्ध महिलेने भर उन्हात कुलर मध्ये पाणी भरले, त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं, रूग्णालयात हलविल्यानंतर उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. पुसदच्याच नगरपरिषदेच्या इंदिरानगर भागातील डम्पिंग यार्ड समोर सुभाष राठोड यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. जिल्ह्यात प्रचंड उष्ण लहरी वाहत असून, भर उन्हात बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top