icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow29 Aug 2024, 06:30 pm
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

अमर arati में कांग्रेस को बड़ा झटका: शिंदे की शिवसेना में प्रवेश

Amravati, Maharashtra:अमरावती में कांग्रेस को बड़ा झटका, कांग्रेस के सहकार नेता एकनाथ शिंदे के गले में प्रवेश का निर्णय लिया गया और कई कार्यकर्ताओं के साथ शिंदे की शिवसेना में शामिल हुआ गया. अमरावती जिला बैकें के पूर्व अध्यक्ष, सहकार नेता सुधाकर भारसाकळे ने कल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे के हस्ते नंदनवन में भव्य शक्ति प्रदर्शन के साथ पार्टी प्रवेश किया. साथ ही दर्यापुर के कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक और अनेक कार्यकर्ताओं ने सुधाकर भारसाकडे का समर्थन जाहीर किया. दर्यापुर नगर परीक्षे की अध्यक्ष उनकी पत्नी हैं और भारसाकडे का दर्यापूर विधानसभा क्षेत्र में बड़ा प्रभाव है. बच्चू कडू ने शिवसेना में प्रवेश के बाद जिल्हे के नाराज कार्यकर्ताओं से संपर्क शुरू किया और हर पार्टी के नाराज कार्यकर्ताओं को अपने साथ जोडऩे का प्रयास किया है, जिससे शिवसेना के लिए मोर्चे बनाने का प्रयास किया जा रहा है. इस प्रवेश से स्थानीय स्वराज्य संस्थाओं के चुनावों में कांग्रेस को बड़ा नुकसान होगा.
0
0
Report

Partition के दर्दनाक दिनों पर Sunil Ambekar ने कहा 1947 में संघ मजबूत नहीं था

Nagpur, Maharashtra:आपल्या देशाची झालेली फाळणी ही मागील शतकातील सर्वात वेदनादायी बाब होती. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा संघ आजच्या इतका मजबूत नव्हता. जर त्या कालखंडात संघ मजबूत असता तर कधीच फाळणी झाली नसती, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनिल आंबेकर यांनी केले. नागपूरात आयोजित पत्रकार संगोष्टीदरम्यान ते बोलत होते. सिव्हील लाईन्स येथील चिटणवीस केंद्र येथे झालेल्या कार्यक्रमाला विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, नागपूर महानगर संघचालक राजेश लोया प्रामुख्याने उपस्थित होते. 1947 मध्ये संघ हवा तितका मजबूत नव्हता. मात्र तरीदेखील हिंदूचे संरक्षण, त्यांचे पुनर्वसन यासाठी संघाने पूर्ण ताकदीने प्रयत्न केले होते. फाळणीमुळे तत्कालिन यंत्रणेविरोधात लोकांमध्ये प्रचंड रोष होता. त्यावेळी काही राजकीय पक्ष संघाला राजकीय स्पर्धक समजू लागले होते. राजकीय स्वार्थातून अनेकदा संघाबाबत विविध अपप्रचार करण्यात येतो. मात्र प्रत्यक्षात संघाकडून कुणाचाही द्वेष करण्यात येत नाही व कुणाशीही शत्रुत्व वगैरेदेखील नाही. संघ सर्वांनाच आपले मानतो व समाजातील सर्वच तत्वांशी संवाद प्रस्थापित करण्याची भावना आहे. त्यामुळेच संघ सर्वांशी संवाद व चर्चेसाठी कामय तयार असतो, असेदेखील आंबेकर म्हणाले. कम्युनिस्ट-समाजवादी संविधानाचे सर्वात मोठे शत्रू आजकाल काही तत्वांकडून जयभीम-लालसलाम असे नारे देण्यात येत आहेत. प्रत्यक्षात जोपर्यंत जगात गौतम बुद्ध यांनी दाखविलेला शांतीचा मार्ग आहे तोपर्यंत कार्ल मार्क्स किंवा इतरांच्या मार्गावर जाण्याची आवश्यकता नाही असे खुद्द डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते. त्यांचे मौलिक विचार लक्षात घेतले पाहिजे. कम्युनिस्ट आणि समाजवादी हे संविधानाचे सर्वात मोठे शत्रू आहेत, जगातील संघर्षाच्या स्थितीमुळे देशात काही क्षेत्रांत संकट जाणवत आहे. मात्र अशा स्थितीत सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. दुसऱ्या देशातील वस्तुंची गरजच कमी पडली पाहिजे असे प्रयत्न झाले पाहिजेत. संकटाच्या संवेदनशील परिस्थितीत राजकारण मध्ये आणायला नको, असे आंबेकर यावेळी म्हणाले. कॉकरोच जनता पार्टी ला शॉक सारख घेऊ नये..लोकशाही प्रक्रियेचा एक भाग आहे. देशातील तरुणाई नकारात्मक विचारांची नसून ती आपली ऊर्जा देशाच्या विकासासाठी वापरत आहे
0
0
Report
Advertisement

सातारा में शरद पवार के मोर्चे से महंगाई-फसल नुकसान पर विरोध

Satara, Maharashtra:सातारा -साताऱ्यात शरदचंद्र पवार पक्षाच्या जनआक्रोश निर्णायक हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला .शेतमालाला हमीभाव नाही,पिक विमा आणि नुकसान भरपाई बाबत अन्याय, महागाई, इंधन दर वाढ आणि बेरोजगारी या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला आहे. बैलगाड्या और ट्रॅक्टर घेऊन हा मोर्चा काढण्यात आला होता.राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा कार्यालयापासून या मोर्चाला सुरुवात झाली हा मोर्चा पोवई नाक्यावर पोहचल्यानंतर शशिकांत शिंदे आणि आंदोलनकर्त्यांनी चक्का जाम आंदोलन केलं यामुळे नाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडली.या आंदोलनामुळे पोलिस आणि आंदोलन कार्यांमध्ये वादावादी आणि बाचाबाची देखील झाली आहे.यानंतरहा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचल्यावर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.एकीकडे जनता होरपळत असताना राज्यातील नेतेमंडळी दिल्लीत जाऊन विधानपरिषदेवर चर्चा करत जुगार लावला जातो आहे.एकीकडे जनता होरपळत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेशात फिरतायत असा आरोप शशिकांत शिंदे यांनी केला.
0
0
Report
0
0
Report

तुमसर-रामटेक मार्ग पर भीषण सड़क हादसा; उपसरपंच भगवान आगाशे की मौत

Bhandara, Maharashtra:भंडारा जिल्ह्याच्या तुमसर - रामटेक मार्गावर काटेबाम्हणी गावाजवळ सायंकाळच्या सुमारास भीषण अपघात घडला. भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीस चिरडले. त्यात दुचाकीस्वार उपसरपंच भगवान आगाशे (४०) रा. काटेबाम्हणी यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातस्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री उशिरापर्यंत प्रेत उचलण्यात आले नव्हते. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला होता. मृतक कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात यावी या मागणीला घेऊन गावकरी आक्रमक झाले होते. अखेर पोलिसांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणत मृतदेह स्वविछेदन करीता पाठविण्यात आले.
0
0
Report
Advertisement

मनोज जरांगे का आमरण उपवास जारी, सरकार से बातचीत के संकेत

Jalna, Maharashtra:जालना : मनोज जरांगे उपोषणावर ठाम,आज पुन्हा शिष्टमंडळ चर्चेला येणार. अँकर : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आजपासून अंतर वाली सराटीत आमरण उपोषणाला बसणार आहेत.काल जरांगे यांची शिष्टमंडळासोबत चर्चा झाली मात्र या चर्चेत जरांगे यांचं समाधान झालं नाही.त्यामुळे जरांगे आमरण उपोषण करण्यावर ठाम आहेत.दरम्यान उपोषण सुरू केलं तरी राज्य सरकारला चर्चेसाठी दरवाजे खुले असल्याचं जरांगेांनी म्हटलंय.जरांगे यांच्या सोबत राधाकृष्ण विखे आणि प्रसाद लाड यांनी चर्चा केल्यानंतर विखे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्तांशी चर्चा केली. त्यानंतर जरांगे यांना मराठा समाजाच्या मागण्यांबाबत एक लेखी पत्र राज्य सरकार कडून सोपवण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे.मात्र या पत्रातील तपशील कळू शकलेला नाही.त्यामुळे जरांगे यांच्या आजच्या भूमिकेकडे सर्वाचं लक्ष लागले आहे.
0
0
Report

RPआई के नेतृत्व में सांगली में SC उपवर्गीकरण विरोधी प्रदर्शन; 59 जातियों के नेता

Sangli, Maharashtra:अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या विरोधासह विविध मागण्यांसाठी आरपीआयच्या नेतृत्वाखाली अनुसूचित जाती-जमातीचे आंदोलन. अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या विरोधात सांगलीमध्ये आरपीआयच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत उपवर्गीकरणाला विरोध करण्यात आला. आरपीआय आठवले गट युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यातल्या 59 जातीतील नेत्यांनी एकत्रित येत हे आंदोलन केले. महाराष्ट्ात अनुसूचित जाती उपवर्गीकरण लागू करू नये, राज्य सरकारने बिदर समितीचा अहवाल खुला करावा, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे. बईट - श्वेतभैया कांबळे - जिल्हाध्यक्ष - युवक आघाडी आरपीआय,सांगली。
0
0
Report
Advertisement
Advertisement

केडीएमसी अस्पताल की लाइट चली गई, मरीज अंधरे में इलाज के लिए मजबूर

Kalyan, Maharashtra:Anchor- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाचे बत्ती गुल झालीय. त्यामुळे इथल्या रुग्णांना अंधारात उपचार घेण्याची वेळ आली आहे. Vo- या संदर्भाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला. गुरुवारी रात्रीच्या सुमारास रुग्णालयाची अचानक लाईट गेली .जवळ जवळ अर्धा तासापेक्षा जास्त वेळ ही लाईट गेली होती.मात्र रुग्णालय प्रशासनाकडे विजेचा कोणताही बॅकअप नव्हता. त्याच्यामुळे रुग्णांवर अंधारात उपचार घेण्याची वेळ आली. दरम्यान केडीएमसी प्रशासनाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जातोय.
0
0
Report

पंकजा मुंडे से मिलने के बाद PFAS विरोधी आंदोलन जारी; लोटे MIDC में घेराव

Ratnagiri, Maharashtra:खेड - रत्नागिरी..मंत्री पंकजाताई मुंडे एमआयडीसीत आंदोलकांनी घेरले. पंकजा मुंडेंना लोटे एमआयडीसीत आंदोलकांनी घेरले; मंत्रालयात बैठकीचे आश्वासन, पण कंपनी बंद होईपर्यन्त आंदोलन चालू ठेवण्याचा निर्धार.. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीमध्ये 'लक्ष्मी ऑरगॅनिक' कंपनीच्या घातक 'पिफास' (PFAS) उत्पादनाविरोधात कोकण नागरी संघर्ष समिती आणि ग्रामस्थांचे आंदोलन आज १२९ व्या दिवशीही सुरूच आहे. प्रशासनाने दखल न घेतल्याने संतापलेल्या आंदोलकांनी,आज लोटे परिसरात खाजगी दौऱ्यावर आलेल्या राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची अचानक भेट घेऊन आपली कैफियत मांडली. आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मंत्री पंकजा मुंडे यांनी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून गाऱ्हाणे ऐकण्याचे आदेश दिले, तसेच लवकरच मंत्रालयात शिष्टमंडळाची बैठक बोलावण्याचे आश्वासन दिले.. पर्यावरण मंत्र्यांच्या या आश्वासनानंतरही, जोपर्यंत कंपनीचे घातक उत्पादन पूर्णपणे बंद होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही यावर आंदोलक ठाम आहेत..
0
0
Report

Wardha नदी में डूबकर तीन की मौत, दो बेटियाँ समेत पिता शामिल

Wardha, Maharashtra:वर्ध्यात तिघांचा नदीत बुडून मृत्यू वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील शेडगाव परिसरातील घटना अधिक मासातील दुर्दैवी शोकांतिका : वना नदीत बुडून तिघांचा मृत्यू दोन मुली आणि वडिलांचा समावेश असल्याची माहिती वर्ध्यात अधिक मासातील दोन दिवसात चौघाचा झाला मृत्यू या दुर्घटनेत अतुल लक्ष्मण किनेकर (45), त्यांची मुलगी रिधिमा अतुल किनेकर (15) आणि तिची मैत्रीण गुंजन रमेशराव मसराम (रा. मांडगाव) यांचा मृत्यू झाला. सकाळी साडेनऊच्या सुमारास तिघेही अधिक मासानिमित्त वना नदीवर स्नानासाठी गेले होते. मात्र बराच वेळ होऊनही ते घरी परतले नाहीत. नदीकाठी त्यांचे कपडे आढळून आल्याने नातेवाईकांना संशय आला. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली आणि तातडीने शोधमोहीम सुरू करण्यात आली. अथक प्रयत्नांनंतर दुपारी तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. दोन दिवसाअगोदर हिंगणाघाट तालुक्यातील शेकापूर बाई येथे एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता..संपूर्ण मांडगाव गावात शोककळा पसरली आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top