445001
यवतमाळ : नॅशनल हायवेवर गॅसचोरी, वडकी पोलिसांची पोलीस गस्त कुचकामी.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळजवळ नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर हिंदुस्तान पेट्रोलियमच्या गॅस टँकरमधून स्वयंपाकाच्या गॅसची अवैध चोरी उजेडात आली आहे. झी 24 तासच्या प्रतिनिधींनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. दररोज 200 पेक्षा जास्त व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये टँकरमधील गॅस भरला जातो आणि नंतर हा गॅस अवैधपणे धाबे आणि हॉटेलमध्ये विकला जातो. राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांच्या सततच्या गस्तीनंतरही हा प्रकार कसा काय सुरू आहे, याबाबत अन्न व नागरी पुरवठा विभाग अनभिज्ञ का आहे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे।
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
पुणे के अम्बेगांव के ओढ़े में सफेद फेन, रासायनिक प्रदूषण की आशंका
Ambegaon, Maharashtra:पुणे जिले के अम्बेगांव तालुक़े के अवसरीबुद्रुक में ओढ़े से बड़ी मात्रा में फेन जैसा पानी दिखने से रसायनिक प्रदूषण की आशंका व्यक्त की जा रही है. FDA की कार्रवाई शुरू होने के कारण डर से किसी ने दूध में भेसळ करने वाले रसायन को इस जल में फेंक दिया गया है क्या, यह शक जताया गया है. इस प्रकार से ग्रामस्थों में भय का वातावरण है और प्रशासन से त्वरित जाँच की मांग की गई है. बार-बार बताये अनुसार, बैलगाडा घाट के पास ओढ़े में मुसलधार बरसात के बाद अचानक सफेद फेन देखा गया. स्थानीय लोगों के अनुसार जल में रसायन पदार्थ छोड़े जाने का संदेह है. यह पानी खेतों में जा रहा है जिससे फसलों के नुकसान का डर है. दूषित पानी से पालतू पशु और वन्यजीवों को भी खतरा हो सकता है, ऐसी चिंता ग्रामस्थों ने व्यक्त की है. इस घटना पर चर्चाएं चल रही हैं पर जल में रसायन पदार्थ छोड़े जाने की आधिकारिक पुष्टि नहीं हुई है. प्रशासन को तात्काल घटनास्थल पहुँच कर पानी के नमूने जांचने, सत्य सामने लाने और दोषी मिलने पर कड़ाई से कार्रवाई करने की मांग है.0
0
Report
बंटी पाटील ने महायुती सरकार पर हमला, मुंबई गोवा हाईवे परियोजना पर सवाल
Chendhare, Maharashtra:कनेक्टिंग लिंक और मुंबई गोवा महामार्गावरून आमदार बंटी पाटील यांचा महायुती सरकारवर हल्लाबोल सरकारने घाई गडबडीने क्रेडिट घेण्यासाठी हा प्रकल्प केला प्रकल्प उभारताना दरडी कोसळल्याच्या शक्यतेचा विचार केला नाही पर्यावरणीय परिणाम अहवालाचा अभ्यास केला होता काय? बंटी पाटील यांचा महायुती सरकारला सवाल मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबतही पाटील यांची नाराजी0
0
Report
तळेगाव ढमढरे नदी के जल में संदूषण का आरोप, नागरिकों में दहशत
Shirur, Maharashtra:वेळ नदीत फेस; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण Anc :शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढरे येथील वेळ नदीच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात फेस निर्माण झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. या नदीवर अवलंबून असलेल्या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या पाण्याचा तसेच शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नदीपात्रात रासायनिक (केमिकलयुक्त) सांडपाणी सोडले जात असल्याची शंका नागरिकांकडून व्यक्त केली जाण्यास कारण, यामुळे पर्यावरणासह सार्वजनिक आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने पाण्याचे नमुने तपासून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.0
0
Report
Advertisement
चंद्रपूर में वाघ के हमले से किसान की मौत, क्षेत्र में फैला भय
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिले के चिमूर तहसील के बरडघाट शेत परिसर में वाघ के हमले में राजेंद्र तिमाजी भोयर (50 वर्ष) की मृत्यु हो गई. इस घटना से पूरे क्षेत्र में भय का माहौल फैल गया है. राजेंद्र भोयर अपने रिश्तेदार विश्वनाथ भोयर के साथ खेती के लिए फाटे तोड़ने जंगल गए थे. जंगल से अचानक पेड़ की तनी के पीछे से आया वाघ ने उन पर हमला कर दिया. गांव वालों ने जानकारी मिलते ही पहुंचकर वन विभाग अधिकारी और चिमूर पुलिस को बुलाया. वन विभाग द्वारा सक्रिय बंदोबस्त कर आगे की कार्रवाई की जाए, क्षेत्र में गश्त बढ़ाई जाए और पिंजरे लगाए जाएं, मृतक के परिवार को शासकीय आर्थिक सहायता तत्काल प्रदान की जाए.0
0
Report
धारावी के राजीव गांधी नगर में 10 फुट का अजगर पकड़ा गया
Mumbai, Maharashtra:मुंबईतील धारावी परिसरात आज पहाटे एक धक्कादायक घटना घडली. एका घरात तब्बल १० फूट लांबीचा अजगर शिरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे घरातील सदस्यांसह स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. ही घटना धारावीतील राजीव गांधी नगर परिसरात आज पहाटे सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. घरात अजगर शिरल्याची माहिती मिळताच पोलीस कंट्रोल रूमने तातडीने धारावी पोलीस ठाण्याला कळवले. त्यानंतर बीट मार्शलवरील पोलीस शिपाई अशोक वाघमारे आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल पठाण यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, सर्पमित्र विकी दुबे यांना तातडीने पाचारण करण्यात आले. त्यांनी अत्यंत कौशल्याने आणि कोणतीही इजा न होता सुमारे १० फूट लांबीच्या अजगराला सुरक्षितपणे पकडले. त्यानंतर वन्यजीवांच्या नियमांचे पालन करत अजगराला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात आली. पोलिसांची तत्परता आणि सर्पमित्र विकी दुबे यांच्या धाडसी व कौशल्यपूर्ण कामगिरीमुळे मोठा अनर्थ टळला असून, या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनीही सुटकेचा निश्वास सोडला.0
0
Report
सांगली जिला केंद्रीय बैंक भर्ती: उच्च न्यायालय ने स्थगन हटाकर भर्ती की मंजूरी दी
Sangli, Maharashtra:सांगली ब्रेकिंग _sangli_ जिल्हा मध्यवर्ती बँक नोकर भरती प्रकरणी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना धक्का. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीचा मार्ग मोकळा सहकार विभागाने दिल्या स्थगित, कोल्हापूर खंडपीठाने उठवली जिल्हा मध्यवर्ती बँकेला नोकर भरती करण्याबाबतची उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने दिली परवानगी नोकर भरती स्थगिती विरोधात जिल्हा न्यायालयाने घेतली होती, उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात धाव गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या तक्रारीनंतर सहकार विभागाने दिली होती,स्थगिती 444 कनिष्ठ लिपिक पदासाठी होणाऱ्या नोकर भरतीला निवडणुकीचे कारण देत सहकार विभागाने दिली होती स्थगिती उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे गोपीचंद पडळकर आमदार सदाभाऊ खोत यांचा सहकार विभागाला धक्का. नोकर भरतीला स्थगिती देत परवानगी देण्यात आल्याची जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांची माहिती0
0
Report
Advertisement
नरसिंहवाड़ी संगम पर कृष्णा-पंचगंगा उफान, खेत और दत्त मंदिर जलमग्न
Sangli, Maharashtra:कोल्हापूर पंचगंगा व कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे कोल्हापूरच्या नरसिंहवाडी येथील संगमावर कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.त्यामुळे नरसिंहवाडी येथील संगमावर कृष्णा आणि पंचगंगेचे पात्र अजस्त्र बनले आहे,येथून आढावा घेतला आहे,आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी0
0
Report
लाडकी बहन योजना महंगाई के अनुरूप बढ़ाने की मांग, सरकार पर विपक्ष का निशाना
Mumbai, Maharashtra:विषय : लाडकी बहीण योजनेची रक्कम महागाई नुसार वाढविली गेली पाहिजे.(पंतप्रधान आर्थिक सल्लागार समिती चे मत) लाडकी बहीण योजनेमुळे तसेच इतर १५ राज्यातील अशा योजनांमुळे १२ कोटी पेक्षा जास्त महिलांना थेट लाभ पोहोचलेला आहे. या योजनांचा महिलांना तसेच त्यांच्या परिवाराला बंपर फायदा होत आहे. खास करून परिवाराचं आरोग्य, मुलांचे शिक्षण, स्त्रियांचे राहणीमान या गोष्टींमध्ये कमालीचा फायदा झालेला दिसून येतो. तेव्हा विरोधकांना माझं सांगणं आहे की आता या योजनांची खोटी बदनामी थांबवा, सरकारचे आभार माना, श्रीमान एकनाथ शिंदे यांचे आभार माना, स्वतःच्या स्वार्थासाठी राज्य सरकार, केंद्र सरकार यांची खोटी बदनामी थांबवा.0
0
Report
वाशीम के नाले में खवा-ब्रेड समेत खाद्य पदार्थ फेंके गए; कार्रवाई की आशंका
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरातील अकोला–वाशिम रोडवरील बायपास परिसरातील नाल्यात खवा, ब्रेडची पाकिटे आणि इतर खाद्यपदार्थ टाकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे.राज्यभर सुरू असलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईच्या धास्तीनेच हे पदार्थ टाकून देण्यात आल्याची चर्चा असली,तरी याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.हे खाद्यपदार्थ कोणी आणि कोणत्या कारणामुळे टाकून दिले, याची सखोल चौकशी होणं गरजेची आहे.0
0
Report
Advertisement
नवापूर के आदिवासी वसतिगृह की दयनीय स्थिति उजागर
Dhule, Maharashtra:नवापूरतील आदिवासी वसतिगृहाची दुरवस्था;0
0
Report
केडीएमसी शास्त्रीनगर अस्पताल में डॉक्टर-स्टाफ पर हमला, हड़ताल जारी
Kalyan, Maharashtra:केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर कर्मचाऱ्यांना मारहाण मारहाणीच्या निषेधार्थ डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन. आपत्कालीन विभाग सुरू मात्र ओपीडी बंद. केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना सोमवारी रात्री मारहाण केल्याच्या निषेधार्थ आज कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालय आणि डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. डॉक्टर व कर्मचारी यांनी कामबंद आंदोलन सुरू केल्यामुळे याचा फटका रुग्णांना बसत आहे. तर आपत्कालीन विभाग सुरु असून सर्व opd विभाग बंद ठेवण्यात आले आहे.रुग्णालयात उपचारांसाठी आलेल्या रुग्णांना या आंदोलनामुळे माघारी जावे लागत असल्याने रुग्णाचे हाल होत आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी0
0
Report
सातारा के जांभळी में मुसलाधार बारिश से जनजीवन ठप्प
Satara, Maharashtra:सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील जांभळी गाव आणि परिसराला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून, गेल्या २४ तासांत येथे तब्बल ५५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे मुख्य पूल पाण्याखाली गेल्याने जांभळी गाव आणि स्थानिक आदिवासी पाड्याचा संपर्क पूर्णपणे तुटला असून येथील जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले आहे. घटनेची गांभीर्य ओळखून तहसीलदार सोनाली मिटकरी यांनी स्वतः पुराच्या पाण्यातून वाट काढत बाधित कुटुंबांची भेट घेतली आणि परिस्थितीची पाहणी केली. सुरक्षिततेचा उपाय म्हणून आदिवासी पाड्यातील नागरिकांना गावातील शाळा आणि मंदिरात तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले असून, तहसीलदार मिटकरी यांनी सरपंच आणि पोलीस पाटीलांकडून नुकसानीची पाहणी केली आहे.0
0
Report
Advertisement
देहू के पालखी उत्सव में युवा वारकरी भी पालखी दर्शन के साथ उपस्थित
Varsoli, Maharashtra:देहू में जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळा पार पडत आहे. वारी सोहळ्यामध्ये आतापर्यंत वृद्ध आपली शेतीची कामे संपवून पालखी सोहळ्यात येताना आपण पाहिलं. परंतु आता पालखी सोहळ्यात तरुणांचा सहभाग देखील सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. देहूच्या या पालखी सोहळ्यासाठी देहू ते पंढरपूर पायी वारी करण्यासाठी अनेक तरुण देहू नगरीत दाखल झाले आहेत. पेशाने इंजिनिअर असलेले हे तरुण टेक्नोलॉजी पासून दूर येत वारीमध्ये भक्तीचा अनुभव घेण्यासाठी दाखल झाले आहेत. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी...0
0
Report
सातारा के कास तालाब ने पूरी तरह भरा, शहर का पेयजल संकट खत्म
Satara, Maharashtra:सातारा:सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे.यामुळे सातारा शहराच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. कास तलावाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले आहे.या तलावाची उंची वाढवल्यामुळे या तलावाची साठवण क्षमता वाढली आहे.विशेष म्हणजे यावर्षी जुलै महिन्यात हा कास तलाव पुर्ण भरल्यामुळं सातारकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी0
0
Report
नृसिंहवाडी के दत्त मंदिर में बाढ़, दक्षिण द्वार समारोह रिकॉर्ड समय में सम्पन्न
Sangli, Maharashtra:स्लग - नृसिंहवाडीचे दत्त मंदिर पाण्यात, पहिला दक्षिण द्वार सोहळा संपन्न; पहाटेपासून भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी. अँकर - पंचगंगा, कृष्णा व वारणा नदी पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातीत वाढ झाली असून यामुळे कोल्हापूरच्या नरसिंहवाडी येथिल दत्त मंदिरामध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे दत्त मंदिर पाण्याखाली गेले आहे,यामुळे या वर्षातला पहिला दक्षिण द्वार सोहळा संपन्न उत्साहात संपन्न झाला आहे. पहाटे साडेतीन वाजता कृष्णेचे पाणी दत्त मंदिरात शिरल्याने दक्षिण द्वार सोहळा पार पडला झाला, त्यानंतर गुरुदेव दत्तच्या जयघोषात भाविकांनी धार्मिक विधी करत कृष्ण नदीत स्नान करत दत्ताचे दर्शन घेतलं आहे, गर्भग्रहात पाणी शिरल्याने मंदिरातील पादुका वरील बाजूस असणाऱ्या मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत.0
0
Report
Advertisement
