icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow29 Aug 2024, 06:30 pm
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement

इन्कम टैक्स भरने वाले किसानों की सूची मिलने पर कर्जमाफी में देरी: कृषि मंत्री

Rui, Maharashtra:इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी सरकारने मागवली त्यामुळे कर्जमाफी लांबणीवर जाण्याची शक्यता,,,,,,, इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती आल्यानंतर होणार शेतकऱ्यांना कर्जमाफी : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे Anchor : सरकारने कर्जमाफीसाठी इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी मागवल्याने कर्जमाफी काहीशी लांबणीवर जाण्याची शक्यता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी वर्तवली आहे इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती गोळा होताच शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल असे दत्तात्रय भरणे यांनी सांगितले बारामती येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमात भरणे बोलत होते साऊंड बाईट : दत्तात्रय भरणे कृषिमंत्री
0
0
Report
Advertisement

मुंबई में नाले सफाई के ठेकों पर अदानी का हाथ, भ्रष्टाचार के आरोप उछाले

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- माजी खासदार आणि उद्धव ठाकरे सेना सचिव विनायक राऊत byte pointers On तुंबापुरी मुंबई भाजपच्या मुंबई कारभाराला आता मुंबईकर विटले आहेत मुंबईतले नालेसफाई चे ठेके अदानी यांनी घेतले या झाले सफाईतून भाजपने पैसे उकळण्याचे काम केले मुंबईची तूं बई झाली आहे, manhole मध्ये पडून बारा जणांचा मृत्यू झाला आहे भाजपला मुंबईत काम करण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही 就 महामार्गाच्या चार लिखित तक्रारी मी केले आहेत माणगाव ते इंदापूर हा मृत्यूचा सापळा बनला आहे On रितू तावडे मुंबई महापौरांचा दुर्लक्ष होतं त्यामुळे किशोरीताईंना जावं लागतं किशोरीताई वर जळफळाट म्हणजेच महापौर कुठेतरी कमी पडतात On अमित साटम अविनाश साटमगिरी केलेली चेष्टा म्हणजे मुंबईकरांची चेष्टा On नितेश राणे नितेश राणे यांना टिवटिव करण्या पलीकडे काही राहिलं नाही सिंधुदुर्गची अक्षरशः ससेहोलपट झाली आहे सिंधुदुर्ग गुन्हेगारीचा अड्डा बनत चालला आहे पालकमंत्री हजार टक्के अपयशी On मुख्यमंत्री अणुऊर्जा अणुऊर्जा सारखे घातक प्रकल्प आम्ही कोकणात आणणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगावं त्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी कोकणाच्या विनाशाला कारणीभूत प्रकल्पांना उद्धव ठाकरे सेना विरोध करणार या सर्व प्रकल्पांना विरोध करणार म्हणजे करणार अनु ऊर्ज प्रकल्पाचे प्रकल्प कोकणातच का आणता On नारायण राणे नारायण राणे यांची हऱ्या नाऱ्या वृत्ती अजून गेलेली नाही राणे स्टाईलने उत्तर देण्याचे दिवस गेले आता आम्ही सुद्धा काही मेलेल्या आईचे दूध पिलेलं नाही On ऑपरेशन टायगर दुर्दैवाने त्यांना अजून लोकांना विकत घ्यावं लागतंय स्वतःच्या विचाराचे लोकप्रतिनिधी निवडून आणण्याची ताकद सत्ताधारी पक्षांमध्ये नाही, म्हणून दुसऱ्याचे आमदार खासदार करोडो रुपये देऊन त्यांना विकत घेतला आहे On उद्धव ठाकरे आंदोलन श्रीरामाच्या खजिन्यावरती डल्ला मारला जातोय राम बचाओ आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही करोडो रुपये दानपेटीतून चोरले गेले रामाला सोडण्याची वृत्ती वाढली आहे त्या विरोधात उद्धव ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन सुरू करण्याचा ठरवलं आहे राम वाचवा देश वाचवा असे अभियान संपूर्ण देशात राबवलं जाईल
0
0
Report
Advertisement
0
0
Report
Advertisement

आषाढी वारी: दातली में संत निवृत्तीनाथ महाराज के पहले रिंगण में भक्तों का उत्साह

Yeola, Maharashtra:संत निवृत्तीनाथ महाराजांच्या आषाढ़ी वारी पालखी सोहळ्यातील पहिले रिंगण नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील दातली गावात अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. ज्ञानोबा-तुकाराम जय जय राम कृष्ण हरी आणि पुंडलिक वरदा हरी विठ्ठलच्या अखंड नामगजरात हजारो वारकरी और भाविकांनी पहिल्या रिंगण सोहळ्याचा आनंद लुटला. पहिल्या रिंगण सोहळ्यासाठी दातली परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. टाळ-मृदंगाच्या निनादात, भगव्या पताका और वारकरी संप्रदायाच्या पारंपरिक वेशभूषेमुळे परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. रिंगण सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांनी हरिनामाचा गजर करत भक्तीभाव व्यक्त केला.
0
0
Report

पेण शहर में भीषण बारिश से जल भराव, लोग परेशान

Chendhare, Maharashtra:मुसळधार पावसामुळे यंदाही पेण शहराच्या अनेक भागात पाणी साचले. संध्याकाळच्या sुमारास झालेल्या पावसानं पेणच्या प्रवेशद्वारासह रामवाडी एसटी वर्कशॉप, विक्रम स्टेडियम, उर्दू शाळा, म्हाडा कॉलनी, गोविंदबाग, महावीर मार्ग परिसर जलमय झाला. गटारांच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे अनेक ठिकाणी पाणी दुकाने आणि रस्त्यांवर साचल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढावा लागला. काही दुचाकी व रिक्षाही पाण्यात बंद पडल्या. काही दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. दरवर्षी याच ठिकाणी पाणी तुंबत असूनही कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top