icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow29 Aug 2024, 06:30 pm
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

रत्नागिरी में राजू शेट्टी का मुख्यमंत्री बंगले के बाहर मोर्चा; कोकण के आंबा-काजू नुकसान के मुआवजे की मांग

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर आज मोर्चा.. अँकर हवामानातील बदलामुळे यंदा कोकणातील आंबा काजू बागायतदार शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे..मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.. आंबा बागायतदारांना हेक्टरी पाच लाख रुपये आणि काजू बागायतदारांना तीन लाख रुपये इतकी नुकसान भरपाई दिली जावी या मागणीसाठी आज साडेतीन वाजता गिरगाव चौपाटीवरून मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर मोर्चा नेणारच असल्याचा ठाम निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी माध्यमांशी व्यक्त केला है.. cut ways use in stock futtage raju shetty
0
0
Report

मोदी के इंधन बचत आह्वान पर अमोल गोगे ने ई-बाइक शुरू कर दी

Akola, Maharashtra:देश के पंतप्रधान नरेंद्र मोदी ने देशवासियों से पेट्रोल, डीजल और मूल्यवान धातुओं की बचत करने का आह्वान किया है। इस आह्वान को सकारात्मक प्रतिक्रिया देते हुए अमोल गोगे ने खुद बदलाव शुरू किया है। अकोला नगर पालिका के उपमहापौर अमोल गोगे अब अपने दैनिक सफर के लिए ‘ई-बाइक’ का इस्तेमाल करने का निर्णय लिया है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के आह्वान के जवाब में मैं आज से ई-बाइक का उपयोग शुरू कर रहा हूँ, यह अमोल गोगे ने कहा। ई-बाइक के उपयोग से पेट्रोल-डीजल की बचत होगी और बढ़ते प्रदूषण पर भी नियंत्रण में मदद मिलेगी, उन्होंने माना। उपमहापौर ने केवल अपनी बात तक सीमित नहीं रखा बल्कि अकोला शहर के नागरिकों को भी पर्यावरण‑अनुकूल वाहनों के उपयोग का आह्वान किया। देश के विकास और पर्यावरण संरक्षण के लिए हर किसी को ईंधन बचत का संकल्प लेना चाहिए, उन्होंने कहा। निर्वाचित प्रतिनिधि ने खुद क्रिया में आदर्श स्थापित कर इस पहल की चारों ओर सराहना हो रही है।
0
0
Report
Advertisement

अकोला में संभाजी महाराज जयंती पर भव्य रैली, शिवभक्तों की भारी भीड़

Akola, Maharashtra:धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती अकोला शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने शहरातील शिवाजी पार्क येथून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात निघालेल्या या रॅलीत मोठ्या संख्येने शिवभक्त सहभागी झाले होते. रॅलीमध्ये सांस्कृतिक देखावे, पारंपरिक वेशभूषा तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यपूर्ण जीवनावर आधारित विविध देखावे सादर करण्यात आले. या देखाव्यांनी नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. शहरातील प्रमुख मार्गांवरून रॅली काढण्यात आली असून ठिकठिकाणी नागरिकांनी रॅलीचे स्वागत केले. जयंतीनिमित्त संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते.
0
0
Report

अंबरनाथ में शिवसेना-भाजपा की युति लगभग तय, नाराजी भी सामने

Ambernath, Maharashtra:अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? मात्र राजकीय सस्पेन्स कायम भाजप म्हणतं 90% तर शिवसेना म्हणते 100% युती युतीची घोषणा झाली पण पेढे भाजपने स्वीकारले नाहीत सेना-भाजप युतीवर नगरसेवक नाराज असल्याची चर्चा अंबरनाथ शहरात गेल्या काही दिवसांपासून रंगलेल्या शिवसेना-भाजप युतीच्या चर्चांना आता महत्त्वपूर्ण वळण मिळालं आहे. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली असून युतीची घोषणा करण्यात आली आहे. मात्र भाजपकडून “९० टक्के युती” तर शिवसेनेकडून “१०० टक्के युती” झाल्याचा दावा करण्यात आल्याने राजकीय संभ्रम कायम आहे. या पत्रकार परिषदेत दोन्ही पक्षांतील नाराजीही स्पष्टपणे दिसून आली.शिवसेनेचे काही नगरसेवक पत्रकार परिषद अर्धवट सोडून बाहेर पडल्याचं पाहायला मिळालं. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी प्रतिक्रिया देताना “युती ९० टक्के झाली असून उर्वरित १० टक्क्यांवर चर्चा सुरू आहे,” असं सांगितलं.दुसरीकडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी मात्र “युती शंभर टक्के निश्चित झाली आहे,” असा दावा केला.दरम्यान, पत्रकार परिषदेत शिवसेनेकडून आणण्यात आलेले पेढे भाजपच्या नेत्यांनी स्वीकारले नसल्याने राजकीय चर्चांना आणखी उधाण आलं आहे.
0
0
Report
Advertisement

संगमेश्वर में इतिहास बन गया, पुलिस ने संभाजी महाराज की स्मारक पर सम्मान दिया

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. ऐतिहासिक कसबा संगमेवरमध्ये घुमला शिवशंभूंचा जयघोष!.. स्मारकाजवळ पोलीस दलाने दिली प्रथमच शासकीय मानवंदना.. अँकर रत्नागिरीच्या संगमेश्वर कसब्यात आज स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी जनसागर उसळला होता.. याचं मुख्य आकर्षण ठरलं ते म्हणजे पोलीस दलाने दिलेली मानवंदना.. ​महाराजांच्या स्मारकाजवळ पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रथमच अशा प्रकारे शासकीय मानवंदना देण्यात आली.. अत्यंत शिस्तबद्ध संचलन आणि सलामी देऊन पोलीस दलाने शंभूराजांना मानाचा मुजरा केला. या ऐतिहासिक क्षणामुळे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात उत्साहाचं वातावरण आहे..
0
0
Report

मुंबई के घाटकोपर के पान शॉप पर बुलडोजर कार्रवाई, अवैध ड्रग्स बिक्री के आरोप

Mumbai, Maharashtra:मुंबईच्या घाटकोपरमध्ये अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या पान शॅाप वर “बुलडोझर कारवाई”.. घाटकोपर पूर्व येथील टिळक रोडवरील त्रिवेदी पान शॉप या पान शॅاپ मधून चोरीछुपे अमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या अनेक तक्रारी स्थानिक भाजप आमदार पराग शाह यांना प्राप्त झाल्या होत्या. या गंभीर प्रकरणाची दखল घेत आमदार पराग शाह आणि स्थानिक नगरसेविका राखी जाधव , नगरसेवक धर्मेश गिरी यांनी पंतनगर पोलीस ठाणे आणि मुंबई महानगरपालिका ‘एन’ विभाग कार्यालय यांच्या संयुक्त सहकार्याने पान शॅап वर बुलडोजर कारवाई करत पान शाॉप जमिनधोस्त केले.
0
0
Report
Advertisement

नीट पेपर लीक मामला: जुन्नर के युवक ने सोशल मीडिया पर अपनी सफाई दी

Shirur, Maharashtra:Junnar/Pune Anc - नीट पेपर फुटी प्रकरणात जुन्नर तालुक्यातील एका युवकाला ताब्यात केल्याची चर्चा आज दिवसभर सुरू होती. याबाबत जुन्नर पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांना काहीच माहीत नसल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता ज्या युवकाबद्दल ही चर्चा सुरू होती त्याच युवकाने समाज माध्यमांवर आपली बाजू मांडली आहे. या प्रकरणात सीबीआयने चौकशी साठी बोलावलेल्या जुन्नर तालुक्यातील चौदा नंबर येथील रहिवाशी ओंकार शिंगोटे यांने समाज माध्यमांच्या माध्यमातून आपली बाजू मांडताना आपल्याला अटक केली नव्हती तर सीबीआय ने आपल्याला चौकशी साठी बोलावले होते व या प्रकरणात आपला काहीच संबंध नसल्याने मला लगेच सोडून दिल्याची माहिती दिली आहे.
0
0
Report

मोदी के आवाहन पर गडकरी के कार्यक्रम में सांसद-आमदार एक ही गाड़ी में यात्रा

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनला प्रतिसाद देत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यक्रमासाठी शिवसेना खासदार, भाजप आमदारांचा एकाच वाहनातून प्रवास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनला प्रतिसाद देत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यक्रमासाठी शिवसेना खासदार आमदारांचा मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद अक्कलकोट येथील केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यक्रमाला जाताना शिवसेना भाजप खासदार आमदारांचा मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना डिझेल आणि पेट्रोल यांची बचत करण्याचे केले होते आवाहन शिवसेना खा. ज्योती वाघमारे, भाजपा आ.देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल यांचा एकाच गाडीतून प्रवास सोलापूर ते अक्कलकोट तीस किलोमीटरचा प्रवास एकाच गाडीतून प्रवास करत दिला सकारात्मक संदेश
0
0
Report

पुरंदर किले पर धर्मवीर संभाजी महाराज की जयंती धूमधाम से मनाई गई

Rui, Maharashtra:पुरंदर किल्ल्यावर धर्मवीरांचा जयघोष संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी Anc स्वराज्याचे दुसरे छत्रपती, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आज त्यांच्या जन्मस्थळी अर्थात पुरंदर किल्ला येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली… शासन आणि पुरंदर प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित कार्यक्रमात पाळणा गायन, शस्त्र पूजन मर्दानी खेळ आणि मिरवणुकीने वातावरण शिवमय झालं होतं… मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या पुरंदर किल्ल्यावर आज धर्मवीर संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हजारो शिवभक्तांनी गर्दी केली होती… ढोल-ताशांच्या गजरात आणि “ छत्रपती संभाजी महाराज की जय… जय शिवराय…”च्या घोषणांनी संपूर्ण किल्ला दुमदुमून गेला… शासनाच्या वतीने आयोजित जयंती कार्यक्रम प्रांत अधिकारी वर्षा लांडगे,तहसीलदार विक्रम राजपूत यांच्या उपस्थितीत पार पडला…
0
0
Report
Advertisement

डोंबिवली में भूमाफिया ने सस्ते मकान के बहाने 140 लोगों से 1.7 करोड़ की ठगी

Kalyan, Maharashtra:स्वस्ते मकान देण्याचं अमिष दाखवून १४० लोकांची १ कोटी ७० लाख रुपयांना फसवणूक डोंबिवली मानपाडा पोलिसांनी दोन जणांना ठोकल्या बेड्या मध्यमवर्गीयांना स्वस्तात घर देण्याचं आमिष दाखवून भूमाफियांच्या टोळीने १४০ नागरिकांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. याप्रकरणी डोंबिवली मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून मनोज धुमाळ आणि सचिन सुर्वे या दोन आरोपींना अटक केलीय. त्यांना न्यायालयात हजर केला असता १९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. हे दोघे भूमाफिया डोंबिवलीच्या खोणी भागात साई माऊली कन्स्ट्रक्शन कंपनीच्या नावाखाली स्वस्तात घर देण्याचं अमिष दाखवत होते. शिवाय कधी संरक्षण खात्याच्या तर कधी वनविभागाच्या जागेवर त्यांनी चाळी उभारल्या होत्या. तब्बल २०० ते २५० नागरिकांकडून २ आणि ४ लाख रुपये त्यांनी यासाठी घेतले होते. मात्र घर न देता हे दोघेजण वारंवार टाळाटाळ करत होते. त्यामुळे फसवणुक झाल्याचं लक्षात येताच या नागरिकांनी डोंबिवली मानपाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करत अखेर या दोन भूमाफियाना अटक केली. यापूर्वी देखील त्यांच्या वर वनविभागाच्या जागेमध्ये अशाच प्रकारे चाळी बांधून नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे .शिवाय यांच्या या टोळीमध्ये आणखीन कोणी सहभागी आहे का? याचा देखील पोलीस तपास करत आहेत.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top