445001
यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
भागवत बोले राजनीति का चरित्र: हार मानना नहीं, प्रयास ही सफलता का रास्ता
Nagpur, Maharashtra:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत नागपुर में सिंधु एजुकेशन सोसाइटी के कार्यक्रम में संबोधन करते हुए कहा कि राजनीति का चरित्र ऐसा है कि किसी का अच्छा होता है तो जलने वाले अफराद पैदा होते हैं। उन्होंने कहा: जिनका सब कुछ उजड़ गया, उनके पास कुछ नहीं है, इसलिए रोना नहीं चाहिए; प्रयास करना चाहिए, प्रयास से सब ठीक होता है, प्रतीक्षा करनी पड़ती है; रोने वाला आदमी पहले ही हार जाता है, जो लड़ाई करता है कुछ न कुछ हासिल करता है। भगवान ने गीता में अर्जुन को बताया है: भागने से तुम्हारी प्रस्तुति होगी, लड़ोगे जीतोगे तो वैभव मिलेगा; डटे रहना, अड़े रहना, संघर्ष करना इसमें नुकसान नहीं है। यह जीवन का भाग है—हारना नहीं। एक दरवाजा बंद होता है तो दूसरा दरवाजा खुलता है। संघ प्रमुख मोहन भागवत सिंधु एजुकेशन सोसाइटी के कार्यक्रम में उपस्थित लोगों को संबोधित करते हुए कहा कि लोगों ने सब कुछ छोड़कर यहां आना स्वीकार किया; वे जमीन पर रहना चाहते हैं जो भारत है, जहां धर्म का आचरण निर्भरता से किया जा सके; पीढ़ियों से कमाई, संपत्ति, व्यवसाय, खेती सब छोड़कर लोग यहां आए। वे शरणार्थी नहीं थे, विस्थापित थे; उनके लिए गलत शब्द का उपयोग हुआ उस समय, वे अपने मातृभूमि के प्रेम के कारण संघर्षरत योद्धा थे। एक लड़ाई हार गए थे, हम सब लोग लड़ाई हार गए थे; भारत को एक रखने की कोशिश, लेकिन कैरियर या संपत्ति नहीं चुना गया—देश चुना, धर्म चुना। दशा बदलती है, परिस्थिति बदलती है; पेट भरने वाली शिक्षा आवश्यक है, लेकिन अनिवार्य नहीं है; बिना शिक्षा के भी लोग बड़े होते हैं और शिक्षित लोगों को नौकरी पर रखते हैं। शिक्षा से विवेक प्राप्त होता है। घर से शुरू होती है, पहले टीचर माता हैं। भगवान ने कहा है, मनुष्यों को जीवन देना है, जीवित रहना अपने लिए नहीं बल्कि अपनों के लिए। स्वयं नेकी से जीना है और सबको नेकी से शिक्षानी है, कृर्ति से सीखानी है।0
0
Report
वाघराल पाडा में जलभराव पर महापालिका पर आरोप, आयुक्त ने किया निरीक्षण
Vasai-Virar, Maharashtra:वसई : वसई पूर्वेकडील वाघराल पाडा येथे पाण्याच्या प्रवाहात वाहने वाहून गेल्याच्या घटनेला महापालिका जबाबदार असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्ष नेता मनोज पाटील यांनी केला असतानाच आज पालिका आयुक्त बी पी यांनी वाघराल पाडा परिसरात पाहणी केली आहे ... वाघराल पाडा परिसरात डोंगर पोखरून अनधिकृत चाळी बनवण्यात आल्या आहेत ... चाळ माफियांनी नैसर्गिक नाले बुझवल्याने रस्त्यांना नदीचा प्रवाह येतो आणि रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेली वाहने वाहून जायचे प्रसंग घडले आहेत ... डोंगरावरून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह कसा बदलता येईल यासाठी पालिका प्रयत्न करत असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे... बाईट - बी पी पृथ्वीराज, पालिका आयुक्त.0
0
Report
Chandrapur के Sindewahi में महावितरण के सहायक अभियंता रिश्वत लेते गिरफ्तार
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही शहरात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला लाच घेताना अटक झाली आहे. अमोद रंदये (38) असे अटक झालेल्या सहाय्यक अभियंत्याचे नाव आहे. एसीबीने ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. पीएम सूर्य घर योजनेअंतर्गत सोलर यंत्रणा बसविल्यानंतर ग्राहकाला वीज मीटर जोडणीसाठी रिलीज ऑर्डर देण्यासाठी ज्याने त्यांनी लाच मागितल्याची तक्रार होती. तपास एसीबीकडून सुरू आहे.0
0
Report
Advertisement
मुंबई-गोवा महामार्ग की हालत खराब, नागोठणे पुल अधूरा, सर्विस रोड गड्ढों से भरा
Chendhare, Maharashtra:मुंबई गोवा महामार्गाबाबत दिलेल्या प्रत्येक डेडलाईन हवेत विरली आहे. अजूनही महामार्गाचे काम अपूर्ण असून त्याचा त्रास आणि मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागतो आहे. नागोठणे जवळ को येथील उड्डाण पुलाचे काम अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे सध्या प्रवाशांना सर्विस रोडवरून प्रवास करावा लागतोय. इथल्या सर्व्हिस रोडची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले असून खडी बाहेर आली आहे. इथून वाहने चालवताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. प्रवासी अक्षरशः वैतागले आहेत. त्यातच पावसाचे पाणी खड्ड्यात साचल्याने अंदाज न आल्याने वाहने आपटण्याचे प्रकार घडून वाहने नादुरुस्त होत आहेत. प्रवाशांना वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागतो आहे.0
0
Report
पुणे–नाशिक रेल्वे पर अमोल कोल्हे का बयान: शरद पवार के साथ एकजुटता
Nashik, Maharashtra:अमोल कोल्हे - माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला.. पुणे नाशिक रेल्वेच्या प्रश्नावर मी उत्तर दिले होते.. मी शरद पवारांसोबतच कायम राहणार - पुणे -नाशिक रेल्वे होण्यासाठी राजाभाऊ वाजे आणि अमोल कोल्हे भाजप सोबत गेले तर होऊ शकतो त्यावर माझं उत्तर होत. - सुप्रिया सुळे ह्या आमच्या गटनेत्या आहे आमचे सर्व खासदार एकत्र आहे, ह्या चर्चा काय सुरू आहे त्याची मला कल्पना नाही. - संजय राऊत यांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्याचे मी आभार मानतो, मी कुठ ही जाणार नाही यावर मी मत व्यक्त केले आहे शरद पवार साहेब सांगतील ते धोरण बांधतील ते तोरण... अमोल कोल्हे यांची पत्रकार परिषद होत असताना दिंडोरीचे शरद पवार खासदार भास्कर भगरे हे देखील आले आहेत आम्ही सर्व आठ खासदार एकसंघ आणि सोबत असल्याचे खासदार कोल्हे यांनी ऑपरेशन तुतारी वर उत्तर दिलं आहे. भास्कर भगरे खासदार दिंडोरी शरद पवार - ऑपरेशन तुतारी अशी कोणतीही माहिती नाही, मला त्याची कल्पना नाही आम्ही सर्व खासदार एकत्र राहून शरद पवार साहेबांनासोबत राहणार हे आमचे एकमत आहे. - निधी मिळत नाही हा विषय आहे पण सरकारकडेच पैसे नाही. अमोल कोल्हे पुन्हा बोले त्याचे पॉईंट - इन्फ्रा मॅन म्हणून देवेंद्र फडणवीस हे ओळखले जातात. १४देशांमध्ये ज्या पद्धतीने हा प्रकल्प सुरू आहे तो आपल्याकडे का होऊ शकत नाही हा माझा सवाल आहे. डबल इंजिन सरकार आहे राज्यात केंद्रात सरकार आहे त्यामुळे हा प्रकल्प व्हायला पाहिजे. नाशिक पुणे प्रकल्पाचा मार्गाने सर्वे झाला आहे त्याच मार्गाने व्हावा ही आमची भूमिका आहे ही आमची मागणी - लोकशाहीमध्ये ज्यांनी आम्हाला ज्या बाजूने कौल दिला आहे त्यांच्यासोबत त्यांच्या मतांचा असा अपमान करणे योग्य नाही त्यामुळे विकास व्हायला पाहिजे लोकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे यासाठीच मायबाप जनता असते त्यामुळे सरकारची जबाबदारी म्हणून तो निर्णय व्हायला आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत. - सरकारची जबाबदारी आहे आणि त्यात इन्फ्रा मॅन म्हणून देवेंद्र फडणवीस यांची ओळख आहे त्यासाठी हा निर्णय होईल अशी आमची मनोमन भावना आहे. - अजित दादांचे ते स्वप्न होतं आणि त्या साठी आम्ही देखील कटिबंध आहोत.0
0
Report
बच्चों के लिए खाना लाने गई महिला विद्युत लाइन स्पर्श से मौत, महावितरण पर सवाल
Kalyan, Maharashtra:मुलांसाठी खाऊ आणण्यासाठी गेलेल्या महिलेच्या विजेच्या शॉक लागून दुर्दैवी मृत्यू. कल्याण पूर्वेतील हनुमान नगर परिसरात दुर्दैवी घटना महावितरणच्या गलथान कारभार कल्याणमध्ये अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मुलांसाठी खाऊ आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका महिलेचा उघड्यावर पडलेल्या वीज वाहिनीच्या शॉकने दुर्दैवी मृत्यू झाला. शशी चक्र असे या मृत महिलेचे नाव आहे. या घटनेनंतर महावितरणच्या निष्काळजीपणाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे कल्याणपूर्वेतील हनुमान नगर परिसरात राहणाऱ्या शशी राहुल चक्र यांचा बुधवारी झालेल्या मुसळधार पावसादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. पती राहुल चक्र आणि दोन लहान मुलांसह त्या येथे वास्तव्यास होत्या. मुलांसाठी खाऊ आणण्यासाठी त्या घराबाहेर पडल्या असताना रस्त्यावर महावितरणची वीज वाहिनी उघड्यावर पडलेली होती. त्या परिसरात करंट पसरल्याने शशी चक्र यांना विजेचा जोरदार शॉक बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा तपास कोळसेवाडी पोलीस करत आहेत या घटनेनंतर महावितरणच्या निष्काळजीपणाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. बाईट..राहुल चक्र मयत महिलेच्या पती0
0
Report
Advertisement
गर्भवती महिला मृत्यु केस में मनसे का आक्रामक प्रदर्शन
Navi Mumbai, Maharashtra:गर्भवती महिलेचा मृत्यू प्रकरणी मनसे आक्रमक. ऐरोली मधील राजमाता जिजाऊ रुग्णालयात मनसेचे आंदोलन. मनसे कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या अधीक्षकांच्या दालनात केले ठिय्या आंदोलन. काल याच रुग्णालयात गर्भावती महिलेचा झाला होता मृत्यू. चुकीचे इंजेकशन दिल्याने मृत्यू झक्याचा कुटुंबियांनी केला होता आरोप. दोषींवर कठोर कारवाई आणि पीडित कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याची केली मागणी.0
0
Report
कृष्णराज महाडिक का आदित्य ठाकरे पर तंज, विपक्ष में हलचल
Yeola, Maharashtra:कृष्णराज महाडिक ऑन रोहित पवार :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी कर्जमाफी योजना ही मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्र राज्यातला ऐतिहासिक निर्णय... शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय ठरला... 50 लाख वरून अधिक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार.. कृष्णाराज महाडिक ऑन आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री यांच्यावर बोलण्यासाठी पात्र आहे असं मला तरी नाही वाटत... वयाचा भान ठेवून त्यांनी बोलणं आवश्यक आहे... पंख कापणे या त्या गोष्टीवर हेडलाईन बनवाला ,मात्र लोकांच्या विश्वास मिळू शकणार नाही 2019 ला अशी डायलॉगबाजी करून.... आमच्या पक्षाची शिस्त काय आहे याची तुम्ही काळजी करण्याचं आवश्यकता नाहीये... तुम्हाला जेव्हा काळजी करायला पाहिजे होती तेव्हा तुम्हाला नव्हती., आमच्या पक्षाबद्दल तुम्ही काळजी करू नका.... कृष्णराज महाडिक ऑन खासदार फुटले... त्यांना स्वतः आत्मचिंतन करण्याची गरज आहे... AHir साहेबांसारखी मोठी व्यक्ती महायुतीत येते... त्यामध्ये देखील ते म्हणतात याच्यामध्ये आश्चर्यास्पद काही नाहीये... एक तर त्यांनी त्यांचा अपयश मान्य करून टाकलाय... एकटी मोठी व्यक्ती जात असताना त्यांना त्याबद्दल काळजी वाटत नाही.. स्वतःच्या पक्षाबद्दल विचार करून त्यांनी त्यांचं काम करावे... कृष्णराज महाडिक ऑन नीट , टी ए टी पेपर फुटी. संपूर्ण या प्रकरणात जे कोणी लोक होते त्यांचा निषेध करतो... यावर एसआयटी स्थापन करून कारवाई होत आहे... जे झालं ते दुर्दैवी आहे.... जे आरोपी सापडले त्यांना मोका कारवाई केली जाणार.... यूपीएससीच्या धर्तीवर देखील स्पर्धा प्रणाली लागू करावी नीट व टी ए टी साठी., कृष्णराज महाडिक ऑन सिया गोयल प्रकरण... मला इतक्या दुःख झालं मुंबईचा तो ट्रेन लोहगड किल्ल्याचा लोहगड किल्ल्याचा विषय असून... आमले पदार्थाचा वापर दुसरे म्हणजे सोशल मीडिया,.. सोशल मीडियासी एडिट होणे अत्यंत दुर्दैवी आहे नेहमीच मी युवा पिढींना सांगत असतो... बाईट : कृष्णराज महाडीक - प्रदेशाध्यक्ष भाजप युवा मोर्चा0
0
Report
मेहकर–खामगाव मार्ग पर स्विफ्ट कार घर में घुसी, बड़ा हादसा टला
Buldhana, Maharashtra:मेहकर–खामगाव मार्गावरील वाडी गावात रात्री साडेदहाच्या sुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या स्विफ्ट कारने अक्षरशः थरार उडवला. भरधाव कारने प्रथम रस्त्यालगत उभी असलेली बैलगाडी जोरदार धडकेत उडवली. त्यानंतर रस्त्यावरील हापशीला धडक देत कार थेट एका घरात घुसल्याची घटना घडली. या अपघातात बैलगाडीचे मोठे नुकसान झाले असून घराच्याही काही भागाचे नुकसान झाले आहे. तसेच हापशीचेही नुकसान झाले आहे. अपघाताची तीव्रता पाहता मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला. घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वाहनाचा वेग, चालकाचे नियंत्रण सुटणे किंवा इतर कोणते कारण याबाबत पोलीस तपास करत आहेत. या घटनेमुळे मेहकर–खामगाव मार्गावरील भरधाव वाहनांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे0
0
Report
Advertisement
यवतमाळ के दारव्हा शहर में भारी बारिश से हाहाकार, बाजार पानी में डूबे
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दारव्हा शहरात झालेल्या धुव्वाधार पावसामुळे हाहाकार उडाला असून रात्रभर विजांचे तांडव सुरू होते. दारव्हा शहरात मुख्य चौकांमध्ये कमरे इतके पाणी साचले, मुख्य बाजारपेठेमध्ये देखील पाणी साचल्याने, रस्त्यावरील पाणी दुकानांमध्ये शिरलं. त्यामुळे अनेक व्यवसायिकांचे नुकसान झाले. व्यापाऱ्यांना दुकानातील साहित्य सुरक्षीत करताना मोठी धावपळ करावी लागली. दरवर्षी पावसाचे पाणी दुकानांमध्ये शिरण्याची ही समस्या उद्भवत असून, स्थानिक लोकप्रतिनिधी मंत्री आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला.0
0
Report
सातारा में जून की बारिश नहीं, अब किसानों ने सोयाबीन बोनी शुरू की
Satara, Maharashtra:सातारा - संपूर्ण जून महिना पावसाअभावी कोरडा ठाक गेल्यानंतर गेल्या दोन-तीन दिवसापासून सातारा जिल्ह्यात पावसाची रिप रिप सुरू झाली आहे. थोड्या प्रमाणात जमिनीमध्ये पेरणीसाठी घात मिळू लागल्यानंतर शेतकऱ्यांनी जोखीम पत्करून पेरणीला सुरुवात केली आहे. जुलै महिन्यात देखील पाऊस कमी असणार असं हवामान विभागाने सांगून देखील शेतकऱ्यांनी जोखीम पत्करून सोयाबीनची पेरणी सुरू केली आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी0
0
Report
नवी मुंबई के APMC बाजार में भारी बारिश से पानी भरा, प्रवेशद्वार पर घुटने तक पानी
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे एपीएमसी भाजीपाला बाजारपेठ मद्ये पाण्याखाली गेली आहे, एपीएमसी भाजीपाला मार्केटच्या प्रवेशद्वारावर गुडघाभर पाणी असल्याने वाहन चालक आणि ग्राहकांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे, नाहक त्रास यामुळे ग्राहकांना होत असून एपीएमसी प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष पहायला मिळत आहे याबाबत आढावा घेतला आहे आमच्या प्रतीनेधी स्वाती नाईक यांनी0
0
Report
Advertisement
सांगली जिला केंद्रीय बैंक के चुनावों की प्रक्रिया 22 नवंबर तक पूरी होगी
Sangli, Maharashtra:सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची पडघम वाजले आहेत. सहकारी विभागाकडून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.22 नोव्हेंबर पूर्वी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.यामुळे बँकेच्या विविध मतदार गटातील सभासदांचे ठराव गोळा करणे, मतदार यादी अद्यावत करणे, विविध सहकारी संस्थांचे प्रतिनिधी निश्चित करण्याच्या कामाला आता वेग आला आहे.21 संचालक पदांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.बँकेच्या कथित घोटाळयाची चौकशी,सध्या सुरू असलेली नोकर भरती यावरून तापलेलं राजकारण, त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रियेकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.0
0
Report
रत्नागिरी के मिर्ज़ोल-उक्षी मार्ग पर दो बसें भिड़ीं, 15 छात्र घायल
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी येथील मिरजोळे-उक्षी मार्गावर आज सकाळी साडेसातच्या सुमारास दोन बसचा भीषण अपघात झाला. भावे आडोम येथून रत्नागिरीकडे जाणाऱ्या बसची दुसऱ्या बसशी जोरदार धडक झाल्याने पटवर्धन हायस्कूल व कॉलेजचे १५ विद्यार्थी जखमी झाले, तर एका चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने जखमी विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून, पोलिस सध्या अपघाताच्या कारणाचा तपास करत आहेत.0
0
Report
मौसम के कहर से सायन पनवेल मार्ग पर ट्रैफिक जाम, चालकों की परेशानी बढ़ी
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सायन पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी होत आहे, मुंबईकडे जाणाऱ्या मार्गीकेवर वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहे, जुईनगर येथे खारघर तुर्भे टनलचे कामं सुरु असून टनल मधून निघणाऱ्या माती सायन पनवेल महामार्गा शेजारून जाणाऱ्या नाल्यात टाकण्यात आलेय. नाल्यात माती टाकल्याने नालायचा मूळ प्रवाह बंद पाडून पाणी सायन पनवेल महामार्गावर येतं आहे. सायन पनवेल महामार्गावर साचलेल्या पाण्यामुळे ही वाहतूक कोंडी झालेय. वाहन चालकांना याचा नाहक त्रास सोसावा लागत असून, याचा आढावा घेतला आहे.0
0
Report
Advertisement
