icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow25 Oct 2024, 07:21 am

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

रत्नागिरी में पानी की कमी से उद्योग ठप्प, मंत्री पर उठे सवाल

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी - पाण्याअभावी उद्योगधंदे बंद पडवेत असं एक वातावण निर्माण केल गेलय पाऊस पडला नाही हे उद्योग मंत्र्यामुळेच का... माणसाचं जीवनमान हे पहिलं महत्त्वाचं म्हणून राज्यभरात एमआयडीसीने जीथे रेसिडेन्सी एरियाला देखील पाणी कमी पडणार नाही ही आमची भूमिका माणसांना जेवढे पाणी लागते तेवढे पाणी एमआयडीसीत देणार इंडस्ट्रीदेखील बंद पडणार नाही याची काळजी घेतली जाईल नैसर्गिक स्त्रोत आटला असेल एमआयडीसी काही करू शकत नाही मी जलसंपदा मंत्र्यांशी बोलणार आहे कोयनेतील काही पाणी सोडून त्यातून काही मार्ग काढता आला तर हे पाहता येईल ऑपरेशन टायगर ला जर नंबर देता आले तर 365 दिवस ऑपरेशन सुरू राहील रोजच पक्षप्रवेश सुरू असतात जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे संपर्कात आहेत म्हणजे टायगर ऑपरेशन नव्हे रत्नागिरी जिल्ह्यातल प्रवेश करणारे भरपूर आहेत आणि अशीच परिस्थिती राज्यामध्ये आहे उद्धव ठाकरे पक्ष सोडून जाणार कुठे काँग्रेसने जेवढा त्रास दिला नाही तेवढा आम्ही दिला हे किती दुर्दैव असे उद्धव ठाकरे म्हणाले काँग्रेसने हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला पहिली शिवसेना फोडण्याचे काम काँग्रेसने केले दुसरी पुन्हा शिवसेना फोडण्याचं काम भुजबळ साहेबांन बाहेर काढून काँग्रेसनं केलं सावरकारांवर काँग्रेस प्रचंड टिका करते त्यांच्या.मांडीवर हे बसलेत उद्धव ठाकरेंच कालच भाषण ही उरलेली शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होतेय की काय अशा पद्धतीचं भाषण युबीटीची पुर्ण काँ्रेस झालीय हे चार वर्षापुर्वी एकनाथ शिंदेनी सांगितलं हे कालच्या भाषणातून सिद्ध झाल राजिनामा जर युबीटीच्या पक्षप्रमुखांन द्यायचा असेल तो कार्यकर्त्यांना विचारुन चालणार नाही ते राहूल गांधी आणि सोनिया गांधींना विचारावं लागेल राज ठाकरेंनी मतदारांना आणि जनतेला आवाहन केले मतदार प्रतिसाद देतात की नाही हे भविष्यात कळेल 2018 ला जो सल्ला दिला ते 2019 ला पाळला गेला का त्यामुळे पुढच्या निवडणुकीची वाट बघू राज ठाकरेंनी जो सल्ला दिलेला आहे तो पुढच्या निवडणुकीत मतदार पाळतात का नाही हे पाहू कमळ ऑपरेशन म्हणजे कमळ हातात घेऊन फिरणार का उदय सामंत यांचा युबीटीला सवाल भास्कर जाधव यांना मांडलेला मुद्धा माझ्यासाठी महत्वाचा तोच आमचा मुद्धा होता बाह्ययंत्रण काय.करतात या पेक्षा आंतर्गत संवाद संपलेला आहे अंतर्गत काळाबरोबर आपण बदललं पाहीजे लोकांशी संवाद ठेवला पाहीजे भास्कर जाधव यांच्या मागणीचं जर पालन केलं तर असलेली युबूटी टिकेल -; उदय सामंत
0
0
Report

NEET परीक्षा फिर से: 21 जून को अकोला के 17 केंद्रों में सुरक्षा कड़ी

Akola, Maharashtra:पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आलेली NEET परीक्षा उद्या, 21 जून रोजी पुन्हा घेण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्यातील 17 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार असून प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. परीक्षेच्या अनुषंगाने सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे.आज पोलिस विभागाच्या वतीने सर्व परीक्षा केंद्रांची पाहणी करण्यात आली. केंद्र परिसरातील सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणा, प्रवेशद्वारावरील तपासणी तसेच उमेदवारांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची पडताळणी करण्यात आली. कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच परीक्षेची प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पडावी यासाठी प्रत्येक केंद्रावर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार असून प्रत्येक केंद्रावर दोन CISF चे जवान तैनात करण्यात येणार आहे.यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी केंद्र प्रमुखांशी चर्चा करून आवश्यक सूचना दिल्या.परीक्षार्थींनी वेळेत केंद्रावर पोहोचून नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
0
0
Report

अहिल्यानगर में विखे-व कोल्हे संघर्ष फिर गर्म, भाजपा के आंतरिक गुटबाज़ी तेज

Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर के राजनीति में एक बार फिर विके कोल्हे के खिलाफ संघर्ष उभर आया है. भाजपा के दो युवा नेता अब एक-दूसरे पर खुलेआम शब्दों में हमला कर रहे हैं. विधान परिषद में निर्विरोध चुने जाने के बाद विवेक कोल्हे ने मंत्री राजाधakrishna विके पाटील को निशाना बनाया था, जिसका जवाब माजी सांसद सुजय विक्हे ने जोरदार दिया है: 'तुम्हें जिस पद का आनंद मिल रहा है, यह वही पद है जिसे हमने छोड़ा है.' इस संदर्भ में सुजय विक्हे ने विवेक कोल्हे को बिना नाम लिए तीन-चार बार चेतावनी दी. इसी क्रम में सुजय विक्हे के वक्तव्यों पर अब कोल्हे के समर्थकों और भाजप के अंदरूनी गुटबाज़ी की भी बहस तेज हो गई है. संवादों का केंद्र असल में गणेश सहकारी साखर कारखाने का मुद्दा है, जिसे लेकर संघर्ष तीन पीढ़ी से चला आ रहा है—कोल्हे परिवार और विक्हे परिवार के बीच. राज्यसभा-लोकसभा और स्थानीय संस्थाओं तक फैले इस संघर्ष के पीछे कारखाने की सत्ता-निर्माण की राजनीति प्रमुख वजह मानी जा रही है. विश्लेषकों के अनुसार यह व्यक्तिगत नहीं बल्कि जिले की राजनीतिक संरचना का हिस्सा बन गया है, जहां दोनों नेता स्वतंत्र शक्ति केंद्र बने रहने की चाह रखते हैं. ऐसे में विश्लेषक मानते हैं कि भीतर की गुटबाजी और कारखानाखंड के मुद्दे से कांग्रेस-भाजपा के बाहर के खेल भी प्रभावित होंगे. जवाब के तौर पर लगातार बयानबाजी और सार्वजनिक सत्कार-अपमान के क्रम से अहिल्यानगर के राजनैतिक माहौल में फिर से हलचल बढ़ गई है.
0
0
Report
Advertisement

कल्याण में 13 लाख के MD ड्रग्स के साथ अब्बास इराणी गिरफ्तार

Kalyan, Maharashtra:कल्याण अमली पदार्थ विरोधी पथक और खडकपाडा पुलिसांच्या पथकाने आंबिवली परिसरातून ड्रग्स तस्करी करणाऱ्या अब्बास हैदर सय्यद इराणी याला बेड्या ठोकल्यात अब्बास जवळून तब्बल 13 लाख 25 हजार रुपये किमतीचे MD ड्रग्स जप्त करण्यात आले आहे . दरम्यान अब्बासने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी पाठलाग करत अब्बासच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान चोरट्यांची वस्ती म्हणून कुप्रसिद्ध असलेली आंबिवली मधील इराणी वस्तीमध्ये ड्रग्स तस्करी सूरु असल्याचे दिसून आल्याने पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत . अमली पदार्थ विरोधी पथकाला गस्ती दरम्यान आंबिवली परिसरात MD ड्रग्स घेऊन एक तरुण फिरत असल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे अमली पदार्थ विरोधी पथक आणि खडकपाडा पोलिसांनी आंबिवली परिसरात सापळा रचला . याच दरम्यान दुचाकीवरून जाणाऱ्या अब्बास इराणीवर पोलिसांना संशय आला. पोलिसांनी अब्बास गाडी अडवून त्याची चौकशी सुरू केली . चौकशी दरम्यान घाबरलेल्या अब्बासने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी काही अंतरावरच पाठलाग करत त्याच्या मुसक्या आवळल्या कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 22 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे
0
0
Report

केंद्र सरकार ने कांदा खरीदी दर बढ़ाई, किसान नाराज—जानिए किस कारण

Yeola, Maharashtra:अंकर इंट्रो : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून सुरू केलेल्या कांदा खरेदी योजनेत पुन्हा एकदा दरवाढ जाहीर केली आहे. शासकीय खरेदी दरात 80 पैशांची वाढ करत तो आता 17 रुपये 30 पैसे प्रति किलो करण्यात आला आहे. मात्र कांद्याचा उत्पादन खर्चच 22 रुपये प्रति किलो असल्याचा दावा शेतकरी करत असून हा दर अमान्य असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, पाहूया हा रिपोर्ट... व्हीओ – 1 केंद्र सरकारने कांदा उत्पादकांना आधार मिळावा याासाठी नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून कांदा खरेदी सुरू केली. सुरुवातीला प्रति किलो 12 रुपये 35 पैसे दर जाहीर करण्यात आला होता. मात्र हा दर अत्यंत कमी असल्याचा आरोप करत शेतकरी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि विविध ठिकाणी आंदोलन छेडले. व्हीओ – 2 शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर सरकारने खरेदी दर वाढवत तो 15 रुपये 80 पैसे प्रति किलो केला. मात्र खुल्या बाजारात व्यापाऱ्यांकडून यापेक्षा अधिक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा प्रतिसाद मर्यादित राहिला. त्यानंतर आता पुन्हा 80 पैशांची वृद्धि जाहीर करत शासकीय खरेदी दर 17 रुपये 30 पैसे प्रति किलो करण्यात आला आहे. व्हीओ – 3 मात्र या वाढीनंतरही शेतकरी समाधानी नाहीत. कांद्याचा उत्पादन खर्चच सुमारे 22 रुपये प्रति किलो असल्याचा दावा शेतकरी करत आहेत. बियाणे, खत, औषधे, मजुरी आणि वाहतूक खर्चात मोठी वाढ झाल्याने सध्याचा शासकीय दर उत्पादन खर्चापेक्षाही कमी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. व्हीओ – 4 शासकीय खरेदी दरात वाढ झाली असली तरी ती अपुरी असल्याचे मत शेतकरी संघटनांनी व्यक्त केले आहे. उत्पादन खर्च लक्षात घेऊन कांद्याला किमान 22 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक दर देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. दरवाढीबाबत सरकार पुढे काय निर्णय घेते, याकडे आता कांदा उत्पादकांचे लक्ष लागले आहे. पीटीसी : सुदर्शन खिल्लारे, प्रतिनिधी, येवला नाशिक साथीत शेतकऱ्यांच्या बाईट जोडलेल्या आहेत
0
0
Report

महाराष्ट्र में ओबीसी जनगणना को लेकर भाजपा-ताकतें गूंज, उद्धव ठाकरे पर सवाल

Nagpur, Maharashtra:नागपूर विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते. On ओबीसी बैठक - पंतप्रधान यांनी घोषणा केली होती राहुल गांधींनी हा प्रश्न मांडला असता सरकारने घाबरून OBCची स्वतंत्र जनगणना करू अशी भूमिका स्वीकारली ती मात्र आताच्या जनगणने स्वतंत्र कॉलम नसल्याने OBCं चे हक्कावर गदा येणार आहे... OBCला आरक्षणापासून मूलभूत संरक्षणासाठी सुद्धा सरकार विरोधी राहिली आहे. यासाठी राज्यव्यापी मोठं आंदोलन OBCच्या सर्व प्रश्नांना बैठक असणार आहे. - ओबीसीची स्वतंत्र जनगणना झाली पाहिजे.... पहिला फेज झालेला आहे. दुसऱ्या फेजमध्ये ओबीसी कॉलम आला पाहिजे... सरकारचं लक्ष वेधणे आणि यासाठी आंदोलनाची सुरुवात महाराष्ट्र भर करावी... या मुद्द्यावर चर्चा अजेंड्यावर असणार आहे On उद्धव ठाकरे, - महाराष्ट्राने देश बघत आहे व नेशन वन इलेक्शन वन पार्टी हे वाटचाल सुरू आहे.... लोकशाही संपवण्याचा वेळा भारतीय जनता पक्षाने घेतलेला आहे. भविष्यात निवडणुका होणारच नाही ही परिस्थिती आता हळूहळू निर्माण करण्यात भाजपला यश आल आहे..विरोधी पक्ष शिल्लक ठेवायचा नाही. त्याला मुळापासून संपवून टाकायचं. संपूर्ण यंत्राचा वापर करायचा निवडणुकीला काही अर्थ राहणार नाही.... उत्तर कोरियात शहंशाहने जिंकल्या तेच उद्या भारतात येणार अशी शंका आहे... On पक्ष सोडयाला तयार भाजपनं ठाकरे सेना फोडली त्यामुळे उद्धव ठाकरे म्हंटले असेल.. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आहे तशी कायम राहत नाही.... ती बदलत असते असा आमचा लोकशाहीवर विश्वास आहे. त्या पदावर कायम रहाणार आहे... आमची विनंती राहील यातून मार्ग काढू... लोक गेलेत येणं जाणं शारद राहते मात्र मूळ पक्ष काही हिसकावून घेऊ शकत नाही, ठाकरे पुन्हा पक्ष निर्माण करण्यासाठी काम करतील. On नीट परीक्षा गोंधळ - धर्मेंद्र प्रधानला पदावर कायम ठेवून नीट ची परीक्षा परदेशातच घेतली पाहिजे... देशात पेपर फुटतात... त्यासाठी तर कदाचित प्रयोग धर्मेंद्र प्रधान यांनी प्रयोग केला असावा केला असा खोचक टोला वडेट्टीवारांनी लगावला...आमची औकात नाही सांभाळण्याची धर्मेंद्र प्रधान सारख्या मूर्ख माणसाला वाटलं असेल...त्यामुळे हा प्रयोग करून पहावा... परदेशातच कोणाला पाठवून तिथेच परीक्षा द्यावी अशी काय भूमिका असेल... इतकी वाताहात शिक्षण क्षेत्राची कधीही झालेली नाही. तरुण मुलांच्या आत्महत्या होत आहे...तरी पण यांना लाज शरम वाटत नाही. लाज शरम विकूनच खाल्ली असेल आणि व्यवस्था उध्वस्त केली असेल अशा घटना घडतात. On पवनराजे निंबाळकर - कोण कुठल्या ठिकाणी जा ओमराजांच्या वडिलांचा खून झाला नंतर उद्धव ठाकरेंनी त्याला मुलाप्रमाणे सांभाळलं...कोण कुठं जात मला काही यावर फार बोलयाची गरज नाही.. यावर जे चर्चा होत आहे... हा शेवट आहे महाराष्ट्रात सध्याची परिस्थिती बिहारची लोक महाराष्ट्राचे नाव ठेवतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे....नागपूर येथील गुन्हेगारी सर्वोच्च झाली आहे. अत्याचारात महाराष्ट्र पुढे गेला आहे. अधिवेशनात प्रश्न मांडू...महाराष्ट्र सगळ बघत आहे योग्य वेळी यांचा hिशोब महाराष्ट्र चुकता करेल. On वणी बीएस इसपात - बीएससी काही राजकारणी मिळून दलाली खात आहे... त्यांचा सपोर्ट आहे... ते सर्व पक्षाची लोक आहेत...त्याची सीबीआय चौकशी सीआयडी चौकशी झाली पाहिजे. अशी आमची मागणी आहे. फार मोठा घोटाळा आहे, सगळेच लोप्रतिनिधी त्यात सहभागी आहे त्याच्याशिवाय चौकशी केली. अनेक मोठे मासे यात अडकतील - संपूर्ण यंत्रणा यात आहे.. कोणी आमदार खासदाराचे नाव घेणार नाही सर्व पक्षाचे लो आहेय.. On उद्धव ठाकरे भूमिका - दोन्ही भाषण ऐकले ... उद्धव ठाकरेंच्या महाविकास इंडिया आघाडीच्या बैठकीला सोबत असतात दोन भाषणाच्या तुलनेवर बोलण्याची गरज नाही. दोघांच्याही भाषणातून जनता जे काही उद्या ठरवणार आहे. ते मला उद्या स्पष्ट दिसत आहे. जो तरुणांचा लोकांचा उद्रेक जो भावना आहे... वाकचौरे विरोधात वयोवृद्ध शिवसैनिक महिलेने वक्तव्य केलं. वेश्येला pोट भरण्यासाठी मजबुरीने ती काय करते... हे त्यापेक्षाही खालच्या दर्जाचा राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे दिसत आहे हे दुर्दैव आहे - एल निनोमुळे त्याचा प्रभाव दिसायला सुरुवात झाली आहे. हाहाकार माजला जाणार आहे. यातून महाराष्ट्र कसा सावरला जातो...आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करू मराठवाड्यातील दुष्काळामुळे पासून संपुष्टात आणू..ज्या घोषणा केल्या त्या प्रश्नाचे उत्तर द्यावे दुष्काळ पडेल...लोक विचारतील. यावेळी मात्र भयंकर परिस्थितीला समोर जावं लागेल... तुमचा सरकार कसा मार्ग काढते. सरकारकडे काय प्लॅनिंग आहे.. - सत्ताधाऱ्यांची बैठक लावावी काय भूमिका आहे काय करणार आहे हे सांगितलं तर महाराष्ट्रातील लोकांना बरं होईल. धरणे कोरडे झाले आहे पुढचे 15 दिवस तर पाणी आलं नाही तर पाण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा हाहाकार पाहायला मिळेल. - मी यावर बोलणार नाही... पक्ष काय निर्णय घ्यायचा आहे. तो बोलतील मी त्यावर गटनेचा निवडीचे काम पक्षाच्या पत्रानुसार होत असतं... त्या निर्णयाला प्रदेशाध्यक्ष जो निर्णय घेतील अशा पद्धतीची चर्चा पाहायला. ते लोक पाहत आहे. त्यावर अधिक मला वाद वाढवायचा नाही. On प्रदेशाध्यक्ष बदल पत्र - कोणाच्या बदलासाठी किंवा बदलवण्यासाठी माझा काही संबंध नसतो. जमेल तेवढं आहे त्या परिस्थितीत पक्षाचा काम करत राहतो. जाणारे कोण मागणी करणारे कोण मला माहित नाही त्यावर भाष्य करणार नाही.प्रदेशाध्यक्ष त्यावर निर्णय घेतील. मला त्या भानगडीत पडायचे नाही..
0
0
Report
Advertisement

डोंबिवली स्टेशन पर 70 वर्षीय पंडित वाघ की जान बचाने वाले पुलिसकर्मी की प्रशंसा

Kalyan, Maharashtra:धावती लोकल पकडण्याच्या नादात अनेक प्रवाशांनी आपला जीव गमावला आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. रेल्वे प्रशासनाकडून वारंवार जनजागृती केली जात असतानाही काही प्रवासी घाईघाईत जीव धोक्यात घालतात. असाच प्रकार डोंबिवली रेल्वे स्थानकात समोर आला. धावती लोकल पकडण्याच्या प्रयत्नात ७० वर्षीय पंडित वाघ हे प्लॅटफॉर्म आणि लोकलच्या मधील धोकादायक जागेत पडण्याच्या स्थितीत आले होते. मात्र डोंबिवली जीआरपीचे पोलीस कर्मचारी अनिल शेळके यांनी प्रसंगावधान राखत त्यांना वेळीच बाहेर खेचून त्यांचा जीव वाचवला. ही घटना डोंबिवली स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर घडली. या घटनेनंतर पंडित वाघ यांनी पोलीस कर्मचारी अनिल शेळके यांचे आभार मानले. दरम्यान, धावती लोकल पकडणे, चालत्या ट्रेनमधून चढणे-उतरणे हे अत्यंत धोकादायक असून प्रवाशांनी घाई न करता सुरक्षित प्रवासाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
0
0
Report

चंद्रपूर में कल 10 केंद्रों पर नीट परीक्षा, 3301 परीक्षार्थी, सुरक्षा व्यवस्था में भारी बढ़ोतरी

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यात 10 केंद्रांवर उद्या नीट परीक्षा होणार आहे. एकूण 3301 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. मागच्या पेपरफुटीनंतर सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे. चंद्रपूरात प्रश्नपत्रिका वायुदलाच्या विमानाने आधीच पोचल्या असून त्या जिल्हा प्रशासनाने कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात गोपनीय ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. उद्या प्रश्नपत्रिकांची वाहतूक आणि प्रत्यक्ष केंद्रावर असणारी सुरक्षा आणि व्यवस्था याबाबत पोलीस प्रशासनाने आज चाचपणी केली. चंद्रपूरात सुमारे 300 पोलिस कर्मचारी- अधिकारी यादरम्यान तैनात असतील. प्रत्येक केंद्रावर CISF जवानांचा बंदोबस्त असणार आहे. प्रत्येक केंद्रावर जिल्हा प्रशासनाने वेगळी यंत्रणा उभारली आहे.
0
0
Report
Advertisement

30 जून तक जीवन प्रमाणपत्र ऑनलाइन; नहीं तो जुलाई से पेंशन बंद

Nashik, Maharashtra:मालेगाव (नाशिक) विशाल मोरे - वृद्ध, निराधार, दिव्यांग व इतर लाभार्थ्यांसाठी हयात प्रमाणपत्र करण्याची अंतिम मुदत 30 जून पर्यंत. कागदपत्रांची जुळवा जुळव करण्यास दिव्यांग बांधवांची होते दमछाक. शासनातर्फे कुठलीच सुविधा नसल्याने दिव्यांगांचे होत आहे हाल. वृद्ध, निराधार, दिव्यांग आणि इतर पात्र लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र सादर करण्याची प्रक्रिया यंदापासून पूर्णपणे ऑनलाइनझाली असून हयात प्रमाणपत्र सादर न केल्यास जुलैपासून पेन्शन बंद होणार आहे. शासनाच्या ‘Beneficiary Verification App’द्वारे पडताळणी बंधनकारक असणार आहे. मुदतीत पडताळणी न झाल्यास जुलैपासून अनुदान वितरण थांबणार आहे. मात्र कागदपत्रांची जुळवा जुळव करण्यात तसेच हे प्रमाणपत्र सादर करण्यात दिव्यांग बांधवांची दमछाक होऊन खूप हाल होत आहे. प्रशासनाकडून कुठलीही मदत त्यांना मिळत नसल्यामुळे साधी व्हीलचेयरदेखील उपलब्ध नसल्याने दिव्यांग बांधवांची संताप व्यक्त केला असून यावर त्वरित उपाय योजना कराव्या आणि हयात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदत वाढ द्यावी अशी मागणी करण्यात आली.
0
0
Report

वाशिम में सोयाबीन बीजों की उगवण क्षमता जाँच अभियान शुरू

Washim, Maharashtra:वाशिम: रिपोर्टर: गणेश मोहळे, वाशिम अँकर: खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यात कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशनच्या वतीने शेतकऱ्यांसाठी सोयाबीन बियाण्याच्या उगवण क्षमतेची तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. शेतकरी बचत गटांच्या माध्यमातून ही तपासणी केली जात असून पेरणीपूर्वीच बियाण्याची गुणवत्ता तपासण्याची संधी शेतकऱ्यांना मिळत आहे. गोणपाटावर 100 बिया ठेवून चार दिवस पाणी दिल्यानंतर उगवलेल्या बियांच्या संख्येनुसार उगवण क्षमता निश्चित केली जाते. 70 टक्क्यांपेक्षा जास्त उगवण असलेले बियाणे पेरणीसाठी योग्य मानले जाते. या उपक्रमामुळे निकृष्ट बियाण्यांमुळे होणारी दुबार पेरणी टाळण्यास मदत होत असून शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे.
0
0
Report

मराठवाड़े में मानसून देरी: किसान पेराई टाल रहे, पानी और बुवाई संकट

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठवाड्यात मान्सूनच्या आगमनाकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. जूनचा तिसरा आठवडा सुरू झाला असला तरी अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. परिणामी खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या असून शेतकरी चिंतेत आहेत. सोयाबीन, कापूस, मका आणि तूर यांसारख्या पिकांच्या पेरणीसाठी आवश्यक ओलावा जमिनीत उपलब्ध नसल्याने अनेक शेतांमध्ये मशागतीची कामे पूर्ण होऊनही बियाणे पेरले गेलेले नाही. घाईघाईने पेरणी केल्यास उगवण न होण्याचा आणि दुबार पेरणीचे संकट ओढवण्याचा धोका असल्याने शेतकरी सावध भूमिका घेत आहेत.दरम्यान, मान्सूनच्या विलंबाचा परिणाम जलसाठ्यांवरही दिसून येत आहे. मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ ३० टक्के, मध्यम प्रकल्पांमध्ये १९ टक्के तर लघु प्रकल्पांमध्ये अवघा १६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठीच्या पाण्याचीही चिंता वाढू लागली आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना घाईघाईने पेरणी न करण्याचा सल्ला दिला आहे. पुरेसा पाऊस आणि जमिनीत आवश्यक ओलावा निर्माण झाल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. बाईट : दीपक गवळी, जिल्हा कृषी अधीक्षक
0
0
Report
Advertisement

Shinde-uddhav संबंध की बहस: पैसे और सत्ता के खेल उजागर

Mumbai, Maharashtra:*संजय राऊत* ऑन दोन वर्षार्धक दिन काल खर म्हणजे मी भाषण करणार होतो उशीर झाला त्यामुळे भाषण केले नाही दोन वर्धापन दिन कसे असू शकतात ज्या कटाची स्थापना चार वर्षापूर्वी झाली टेस्ट ट्यूब बेबी अमित शहा यांनी जन्माला घातली आई बाप अमित शहा आहेत चार वर्षाच्या टेस्ट ट्यूब बेबी ला ६० वर्ष म्हणून साजरा केला मूळ शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन साजरा झाला उगाच ओरडून भाषण जबरदस्तीने माणसे आणावी लागली नाही ऑन शिंदे आमच्याकडचे कोल्हे पाळला जे लोक स्वतः विक्रीसाठी तयार झाले शिंदेकडे अफाट पैसा असल्यामुळे त्यांना हे सहा लोक मिळाले कसल ऑपरेशन घंटा हे सहा लोक शिंदेच्या दारात घंटा वाजवत बसणार एकनाथ शिंदे तुम्हाला कोण वाटले ते ठेकेदारांकडून पैसे घेऊन आले आणि माणसे विकत घेतात ऑन बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे भावनिक तीन वेळा बाळासाहेब ठाकरे यांनी राजीनामा दिला एकमेव मी साक्षीदार आहे उद्धव ठाकरे यांनी भावना व्यक्त केल्या त्याचा उद्रेक आम्ही पाहिला राजीनामा कोणी देऊ देणार नाही ऑन ओमराजे तो भंपक माणूस आहे त्यांची भाषण ऐका उद्धव ठाकरे यांच्या बद्दल काय बोलले ते पाहा मी स्वतः धाराशिव मध्ये उद्धव ठाकरे यांच्या सोबत धाराशिव मध्ये होतो सभा घेतल्या म्हणून ९ खासदार आले ना ती बाई शिंदेची दलाल होती nanatr तिच्यावर काय आरोप झाले हे पाहिले शेणात ला किडा शेणात गेला बेईमान गद्दार लोक आहेत badga बघा कसा असतो तसे हे सर्व बाडगे आहेत निष्ठा असायला आई बाप नेक असावे लागतात भारतीय जनता पक्ष ने आमच्यातला एक गट फोडून गोळीबार करतात समोरच्याना समजले पाहिजे त्यांच्या वापर केला जातो nanatr उकिरड्यावर फेकून देतात ज्यांना शिवसेनेचा जन्म सत्तेसाठी आणि पैशासाठी झाला अस वाटतो त्यांनी शिवसेना सोडली रोहित पवार आणि मी सांगितलेला आकडा बाहेर आलाय एक मंत्री पद आणि बाकीच्यांना जास्त पैसे प्रबोधन ठाकरे शिंदेच आजोबा आहे का राज उद्धव यांना मांडीवर खेळवले पैशाच्या जोरावर माणसे भाषण ऐकायला आणली
0
0
Report

गजानन नगर गैस सिलिंडर विस्फोट, आग में महिला की दुखद मौत

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:गजानन नगरात गॅस सिलिंडरचा स्फोट; आगीत महिलेचा दुर्दैवी मृत्यू ANC : छत्रपती संभाजीनगर शहरातील गजानन नगर परिसरात आज पहाटे गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट होऊन लागलेल्या आगीत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. चिंतामणी परिसरातील एका घराला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दल, पोलीस आणि महापालिका प्रशासनाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य राबविण्यात आले. आगीत अडकलेल्या कुटुंबातील इतर सदस्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र, सुनंदाबाई राजेंद्र मोरे यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
0
0
Report

बुलेट छब्या के निधन पर बैलगाड़ी प्रेमियों ने अंत्यसंस्कार में शोक जताया

Sangli, Maharashtra:बैलगाडी शर्यतीतील हिंदकेसरी असलेल्या सांगलीच्या मिरज तालुक्यातील हरिपूर येथील बुलेट छब्या बैलाचे दुर्दैव निधन झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यतीच्या मैदानात बुलेट छब्याचा गेल्या काही वर्षांपासून चांगला दबदबा निर्माण झाला होता. बुलेट छब्याने आपल्या वाऱ्याच्या वेगाने महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सुमारे 65 मैदानी जिंकली आहेत. यात थार गाडी, ट्रॅक्टरसह लाखोंची बक्षिसे जिंकत हरिपूर गावाचे नाव संपूर्ण राज्यात केले होते. त्याच्या अकाली निधनाने बोंद्रे कुटुंबासह बैलगाडी शौकिनावरी शोककळा पसरली आहे. हजारो बैलगाडी प्रेमींच्या उपस्थितीत बुलेट छब्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्काराला पार पडले, यावेळी अनेकांना अश्रू आथव झाले होते.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top