445001
यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
भूमाता ब्रिगेड की तृप्ती देसाई ने मढ़ी देवस्थान अतिक्रमण के खिलाफ खुला आवेश दिखाया
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या मढी देवस्थान जमिनीवर झालेल्या अतिक्रमणाच्या विरोधात भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई आवाज उठवला आहे... देवस्थानच्या जमिनीवर अतिक्रमण करून सुळे महाराजांनी मठ थाटला आहे. देसाई यांनी अतिक्रमण झालेल्या मठामध्ये प्रवेश करून कर्मचाऱ्यांशी संवाद साधला मठाच्या जागेबाबत चर्चा करून ग्रामस्थांचं आणि विश्वस्तांचे म्हणणं देखील सांगितलं या मठाची जागा कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट आणि वनविभागाची आहे. या मठाच्या अतिक्रमणाबाबत विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थांनी तक्रार देऊनही अतिक्रमण हटवला जात नाही मठातील महाराजांचे राजकीय वरदहस्त मोठे असल्याने राजकीय दबावातून मठाच्या अतिक्रमणावर कुठलीही कारवाई केली जात नाही मात्र पोलिसांनी आणि प्रशासनाने विश्वस्त आणि ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी अन्यथा भूमाता ब्रिगेडच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तृप्ती देसाई ने तह दिला आहे...0
0
Report
कोल्हापुर में बारिश, 22 गांव बाढ़ से प्रभावित, पंचगंगा जलस्तर बढ़ा; अलर्ट
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यात सर्वदूर धुवाधार पाऊस सुरू आहे. राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा तालुक्यासह तब्बल 22 गावामध्ये अतिवृष्टी झाली आहे. मागील 24 तासात पंचगंगा नदीची पाणी पातळी तब्बल 9 फुटांनी वाढली आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी 27 फूट 7 इंचावर जाऊन पोहोचली आहे. जिल्ह्यातील नद्यांवर असणारे 20 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. या पावसामुळे पाच घरांची पडझड झाली आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्याला आजही हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.0
0
Report
भारी बरसात से पंचगंगा-काशरी नदी का जलस्तर बढ़ा; कोल्हापुर में बाढ़ का खतरा
Kolhapur, Maharashtra:पंचगंगा नदीची पाणी पातळी गेल्या 24 तासात तब्बल 10 फुटाणे वाढली आहे. पंचगंगा नदीच्या उपनद्यांनी आपली पात्र सोडले आहे. पंचगंगा नदीची उपनदी असणार्या कासारी नदीची हीच ड्रोन दृश्ये कोल्हापूरातील विक्रम खोत यांनी कॅमेरात कैदी केली आहे. कासारी नदीने आपले पात्र सोडल्याने नदीचे पाणी आजूबाजूच्या शेतात पसरले आहे. गेल्या पाच दिवसापासून धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या प्रचंड पावसामुळे नद्यांची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कासारी नदीचे हे पाणी पाहिल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात कशाप्रकारे पाऊस कोसळत आहे हे दिसून येत आहे. हा पाऊस अशाच पद्धतीने बरसत राहिल्यास पंचगंगा नदी देखील आपलं पात्र लवकरच सोडेल असं दिसतंय.0
0
Report
Advertisement
सांगली जिला बैंक में प्रशासक नियुक्ति और श्वेतपत्रिका जारी करने की मांग—सदाभाऊ खोत
Sangli, Maharashtra:सांगली जिला मध्यवर्ती بنك पर प्रशासक नियुक्त कर श्वेतपत्रिका जारी करने की मांग—सदाभाऊ खोत. एंकर - सांगली जिला मध्यवर्ती बैंक पर प्रशासक नियुक्त कर श्वेतपत्रिका जारी करने की मांग, ऐसी मांग आमदार सदाभाऊ खोत ने की है. जिले में बैंक में नोकर भर्ती के माध्यम से बाजार गरमाने की बात की जा रही थी, भर्ती के जरिये डेढ़ सौ करोड़ का भ्रष्टाचार कराने की योजना थी, लेकिन हमने उसे उठव लिया है, ऐसा कहा गया. सांगली जिला मध्यवर्ती बैंक के अध्यक्ष मनसिंगराव नाईक पर भी सदाभाऊ खोत ने जोरदार निशाना साधा कि जिला मध्यवर्ती बैंक लूट का अड्डा बन रहा था, ऐसी टिप्पणी उन्होंने की.0
0
Report
Belapur की इमारत की गैलरी गिरने से लोग बचे, भारी बारिश के बावजूद राहत
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई के बेलापुर गाँव में एक इमारत की गैलरी गिर गई। इमारत ढह चुकी हालत में थी, फिर भी वहाँ कई निवासी रहते थे। नवी मुंबई शहर में भारी वर्षा के कारण ढह चुकी इमारत की गैलरी गिर गई, पर जीवनहानि टाली गई। अग्निशमन दल घटनास्थल पर पहुंच गया。0
0
Report
चांदवड-लासलगाव मार्ग पर पुलिस ने 32 किलो गांजे के साथ स्विफ्ट डिजायर कार पकड़ी
Chandvad, Maharashtra:चांदवड - लासलगाव रस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने फिल्मी स्टाईलने पाठलाग करून गांजाची अवैध वाहतूक करणारी स्विफ्ट डिझायर कार पकडली. या धडाकेबाज कारवाईत ३२ किलो गांजा आणि स्विफ्ट डिझायर कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तीन तस्करांना रंगेहात अटक करण्यात आली आहे.0
0
Report
Advertisement
रामदاس आठवले का दावा: साथ देने पर सत्ता मिलती है, खुद को ही मिली नहीं
Sangli, Maharashtra:रिपब्लिकन पक्ष ज्यांच्यासोबत जातो, त्यांना सत्ता मिळते,पण रिपब्लिकन पक्षाला काही मिळत नाही,फक्त मला मिळतं,असं मुश्किल विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर सभेत,मंत्री रामदास आठवले यांनी हे विधान केलं आहे. सांगलीच्या मिरज येथे आमदार सुरेश खाडे यांचे बंड芳 अशोक खाडे यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते,यावेळी मंत्री आठवले यांनी सुरेश खाडे सुरुवातीला रिपब्लिकन पक्षात होते,पण ते रिपब्लिकन पक्षांमध्ये राहिले असते तर आमदार झाले नसते,असं देखील मिश्कील विधान केलं. त्यामुळे सभागृहात एकच हस्यकल्लोळ निर्माण झाला होता.0
0
Report
भांडुप के सुभाष नगर में 3-4 फीट पानी, रूस की मदद से राहत कार्य शुरू
Mumbai, Maharashtra:भांडुपच्या सुभाष नगर परिसरामध्ये तीन ते चार फूट पाणी साचले आहे या साचलेल्या पाण्यातून नागरिक मार्ग काढताना सचित्र दिसून येत आहेत काही तरुणांनी एकत्र येत या नागरिकांची सुटका करण्यासाठी थेट रशियाच्या सहाय्याने त्यांना सुरक्षित स्थळी नेले जात आहे तसेच इथला रस्ता देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे हे त्याला आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी0
0
Report
भांडुप के विलेज रोड पर भारी पानी, लोग निकासी के लिए उतर आएं; स्कूल बस भी पानी में फंसी
Mumbai, Maharashtra:भांडुपच्या विलेज रोड परिसरात गुडघाभर पाणी साचले आहे या साचलेल्या पाण्यातूनच लोक मार्ग काढत आहेत स्कूल बस देखील या पाण्यामध्ये फसलेली आढळून आली आहे तिथला आढावा घेतला आहे0
0
Report
Advertisement
भांडुप एलबीएस मार्ग पर पानी भरने से यातायात प्रभावित, कई वाहन पानी में फंसे
Mumbai, Maharashtra:भांडुपच्या एलबीएस मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते ज्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक प्रभावित झाली होती अनेक वाहने हे पाणी शिरल्यामुळे बंद पडली होती त्यामुळे या भरलेल्या पाण्यातूनच ही वाहने वाहन चालकांकडून पाण्याबाहेर काढण्यात येत होती0
0
Report
अजीत पवार की याद में बारामती: सुनेत्रा पवार भावुक
Rui, Maharashtra:दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार झाल्या भाऊक. बारामती येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी जयंतीच्या कार्यक्रमात सुनेत्रा पवार बोलत होत्या. यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देत सुनेत्रा पवार यांचे भाषण सुरू असताना सुनेत्रा पवार भाऊ झाल्याच्या दिसल्या0
0
Report
इन्कम टैक्स भरने वाले किसानों की सूची मिलने पर कर्जमाफी में देरी: कृषि मंत्री
Rui, Maharashtra:इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी सरकारने मागवली त्यामुळे कर्जमाफी लांबणीवर जाण्याची शक्यता,,,,,,, इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती आल्यानंतर होणार शेतकऱ्यांना कर्जमाफी : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे Anchor : सरकारने कर्जमाफीसाठी इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी मागवल्याने कर्जमाफी काहीशी लांबणीवर जाण्याची शक्यता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी वर्तवली आहे इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती गोळा होताच शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल असे दत्तात्रय भरणे यांनी सांगितले बारामती येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमात भरणे बोलत होते साऊंड बाईट : दत्तात्रय भरणे कृषिमंत्री0
0
Report
Advertisement
बारिश का ताजा अपडेट जारी, पंजाब-हरियाणा में बारिश की संभावना
Ratnagiri, Maharashtra:0
0
Report
रत्नागिरी में भारी बारिश की चेतावनी, कोकण किनारे 24 घंटे में भारी बारिश की चेतावनी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला.. कोकण किनारपट्टी वरती बदलत्या हवामानामुळे समुद्र खवळला.. प्रशासनाने समुद्रकिनारी असलेल्या रहिवाशांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.. पुढील 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.. गुहागरच्या वेळेस समुद्रकिनाऱ्यावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी..0
0
Report
रत्नागिरी में भारी बारिश, 24 घंटे के लिए येलो अलर्ट जारी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी..\nजिल्ह्यात पावासाचा जोर वाढला..\n\nचिपळूण,गुहागर,रत्नागिरी, लांजामध्ये धुवाधार पावसाने बॅटिंग केली आहे..\n\nपुढील २४ तास रत्नागिरी जिल्ह्याला यलो अलर्ट दिला आहे..\n\nया पावासाचा फटका कोकणात येणाऱ्या घाटमार्गांना बसला आहे..\n\nघाटात ठिकठिकाणी दरड,माती आली असून घाटातून प्रवास करताना खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे..\n\nपरशुराम घाटातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रविंद्र कोकाटे यांनी..0
0
Report
Advertisement
