445001
यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
सोलापुर में 50 वर्षीय शैला शिवशेट्टी ने पहली ही बार दहावी पास किया
Solapur, Maharashtra:सोलापुर ब्रेकिंग: सोलापुरातील शैला शिवशेट्टी यांनी वयाच्या पन्नासाव्या वर्षी दहावीची परीक्षा देत पहिल्याच प्रयत्नात झाली उत्तीर्ण. सोलापुरात वयाच्या पन्नाशीत दहावीची परीक्षा उत्तीर्ण. शहरातील शैला शिवशेट्टी यांनी पहिल्याच प्रयत्नात हे यश संपादन केलेय. शालेय जीवनात घरातील परिस्थिती हालाखीची असल्याने सातवीतून शिक्षण सोडावे लागले होते. मात्र जिद्द न सोडता वयाच्या पन्नाशीत पहिल्याच प्रयत्नात दहावीची परीक्षा उत्तीर्ण. मात्र विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल न उचलता जिद्दीने पुढे जाण्याचे आवाहन आहे. याविषयी शैला शिवशेट्टी यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी0
0
Report
शिर्डी जमीन घोटाले में नया खुलासा, पैसे किसके हैं? SIT जांच तेज
Shirdi, Maharashtra:शिर्डीतील बहुचर्चित जमीन खरेदी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर... फिर्यादी गोंदकर यांची जमीन खरेदी करण्यासाठी अशोक खरातचा पूर्वाश्रमीचा CA ललित पोफळे आणि त्याच्या भावाने पैसे दिल्याची माहिती सूत्रांकडून समोर... ज्या बँक खात्यातून व्यवहार झाला त्या खात्यात पोफळे बंधूंनी रक्कम जमा केल्याचे शिर्डी पोलिस तपासात निष्पन्न झाल्याची माहिती... सव्वापाच कोटींच्या व्यवहारामागील पैशांचा स्रोत काय..? याचा तपास शिर्डी पोलिस करणार का..? दरम्यान , अशोक खरातची पोलिस कोठडी आज संपत असून त्याला राहाता न्यायालयात हजर केले जाणार.... कोठडी वाढणार की ताबा पुन्हा नाशिक पोलिसांकडे जाणार..? याकडे राज्याचे लक्ष... तर दुसरीकडे 40 दिवस उलटूनही आरोपी कल्पना खरात अद्याप फरारच... SIT आणि पोलिसांची कारवाई नेमकी कधी..? असा सवाल उपस्थित..0
0
Report
सिंधुदुर्ग में दीपक केसरकर की प्रेस कॉन्फ्रेंस: धर्मांतरण विरोधी कड़े कानून
Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग- दिपक केसरकर पत्रकार परिषद मुद्दे- *ऑन शाईफेक प्रकरण-* असं होताकाम नये, कारण असे प्रकार झाले तर मग कुणाला काम करणं अवघड होऊन जाईल. त्याच्यामुळे हे प्रकार घडता कामा नयेत असं मला वाटतं. *ऑन निदा खान इम्तियाज जलील* धर्मांतर विरोधामधला कायदा हा खूप कडक झालेला आहे आणि धर्मांतराचे प्रकार घडू नयेत, याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यानी स्वतः स्टेटमेंट दिलेलं आहे. त्याच्यामुळे ज्या काही कारवाया होत असतात, त्या चौकशी केल्याशिवाय कोण काही कारवाई करत नाही. चौकशीमध्ये काहीतरी आढळलं म्हणून कारवाई केली आहे असा अर्थ होतो *ऑन इम्तियाज जलील सहभाग* धर्मांतर हा प्रकारच मुळात बेकायदेशीर आहे आणि त्याच्यावर कारवाई झाली असताना त्याचं समर्थन करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, असं माझं स्पष्ट मत आहे. *ऑन तामिळनाडूच्या राजकारणावर इंडीया आघाडीमध्ये फूट* मुख्यमंत्र्यांनी एखादं स्टेटमेंट केल्यानंतर त्याच्यावर मी स्टेटमेंट करणं योग्य नाही.0
0
Report
Advertisement
वाशीम पुलिस ने तलवारें लेकर दहशत फैलाने वाले युवक को गिरफ्तार किया
Washim, Maharashtra:अवघ्या पोलीस विभागाकडून अवैध धंदे व शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. स्थानिक गुन्हे शाखेला ग्राम वाकद येथे एक युवक तलवार बाळगून दहशत निर्माण करत असल्याची गुप्त माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून गणेश रामराव मुके उर्फ शोकाभाई याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने शेतात लपवून ठेवलेल्या दोन धारदार तलवारी जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला है.0
0
Report
बीड़ में अनुसूचित जातियों के उपवर्गीकरण के विरोध में मातंग समाज का प्रदर्शन
Beed, Maharashtra:बीड: अनुसूचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरणा वरून बीडमध्ये मातंग समाज आक्रमक.. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. तात्काळ उपवर्गीकरण लागू करा.. अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करू. अनुसूचित जातीतील अ ब क ड आरक्षण उपवर्गीकरण तात्काळ लागू करा, या मागणीसाठी बीडमध्ये मातंग समाज आक्रमक झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले Yावेळी सरकारने तात्काळ वर्गीकरण लागू करावे अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने महिला पुरुष सहभागी झाले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने तात्काळ अ ब क ड आरक्षण उपवर्गीकरण लागू करावे यामुळे आरक्षणापासून वंचित असलेल्या समाजाला प्रतिनिधित्व मिळेल. आरक्षणाचे उपवर्गीकरण होत नाही तोपर्यंत मेगा भरती नोकर भरती थांबवावी अशी मागणीही करण्यात आली..0
0
Report
निदा खान की गिरफ्तारी: पुलिस ने बड़ा नाटक रचा
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:निदाच्या अटकेची inside स्टोरी कशी सापडली निदा खान निदा खान संभाजी नगर मध्ये एमआयएम च्या नगरसेवक कडे आश्रयाला असल्याची माहिती नाशिक पोलिसांना मिळाली , त्यांनी या बाबत संभाजी नगर पोलीस आयुक्त याना सांगितले मात्र हा सगळा फक्त संशय होता त्यामुळं एमआयएम नगरसेवक मातीन पटेल ला ताब्यात घेणे शक्य नव्हते त्यामुळं या कारवाई साठी पोलिसांना मोठा बनाव रचावा लागला पोलिसांनी कसा रचला बनाव निदा मातीन च्या आश्रयाला होती असा संशय होता मात्र कुठं ठेवलं याची कल्पना नव्हती थेट मातीन ला बोलावले असते तर तो गायब झाला असता निदा ला ही गायब केले असते म्हणून पोलिसांनी बनाव केला निवडणूक काळात काही उमेदवारांना पोलिसांनी गार्ड दिला होता त्याचा अहवाल निवडणूक विभागाला द्यायचा आहे म्हणून सर्वच पक्षाचे असे 15 उमेदवार बोलावले, त्यात मतीनही होता त्यांना संशय येऊ नये म्हणून त्याला संध्याकाळी सर्व उमेदवार ची चौ कशी झाल्यावर बोलावले, याबाबत धक्कादायक म्हणजे पोलीस आयुक्तांचया आदेशानुसार डीसीपी एसीपी सगळे गंभीरतेने अहवाल बनवत होते सत्य फक्त पोलीस आयुक्तांना माहिती होते, संध्याकाळी मातीन आला त्याच्या गार्ड बाबतही अहवाल बनवला आणि पोलीस आयुक्तांनी त्याला चहा ला बोलावले, तो ही सहज गेला आणि आता जाताच पोलीस आयुक्तांनी थेट मुद्द्याला हाथ घालत निदा कुठं आहे विचारलं, मातीन चपापला आणि काहीच महिती नसल्याचे सांगू लागला मात्र पोलिसांच्या हिसक्या नंतर त्याने निदा इथेच असल्याचे काबुल केले लोकेशन दिले आणि पोलीस पथक रवाना झाले निदाला ताब्यात घेतल्या नंतरच मातीन पोलीस आयुक्तांच्या केबिन बाहेर जाऊ शकला पोलिसांची कशी होती तयारी इकडे मातीन पटेल ची चौकशी सुरू असताना आयुक्तांनी पोलीस यंत्रणा अटक केली काही वरिष्ठ अधिकारी सुट्टीवर होते त्यांना ड्रग ची मोठी कारवाई आहे म्हणूम तात्काळ परत बोलावले, नारेगाव संवेदनशील भाग आहे निदा तिथेच होती प्रसंगी बळ लागू शकते म्हणून सर्व पोलीस ठाण्यात तातडीची दप्तर तपासणी आदेश दिले म्हणजे शहरातील सर्व पोलीस ठाण्यात किमान 40 वर फोर्स तैनात झाला, अमली पदार्थांची मोठी रेड आहे। सांगत दंगा काबू पथक, सह क्विक रिस्पॉns टीम नारेगाव जवळ मात्र विरुद्ध बाजूला तैनात केली, निदा च्या लोकेशन वर जाताना पोलिसांनी साधे कपडे जीन्स टी शर्ट वापरले इतकंच नाहीतर सध्या टॅक्सी घेऊन पोलीस गेले आणि थेट घरात पाहुणे आल्यासारखे निदाला घेऊन 10 मिनिटाच्या आत कुणाला संशय येणे आधी गायब झाले.. आणि अशी कारवाई पार पडली...0
0
Report
Advertisement
शिरपूर-मालेगांव मार्ग पर जलजमाव, लोग मांगते हैं सड़कों की तात्कालिक मरम्मत
Washim, Maharashtra:शिरपूर बसस्थानक से मालेगाव-रिसोड जुड़ने वाले मुख्य मार्ग के सखल हिस्से में अवकाळी पावसामुळे रात्री पाणी साचले. त्यामुळे या मार्गाने ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने रस्ता चिखलमय झाला असून ग्रामस्थ व वाहनधारकांना चिखलातून मार्ग काढावा लागत आहे. पावसाळ्यात रस्त्याची समस्या अधिक तीव्र होणार असल्यामुळे पावसाळ्यापूर्वी मुख्य रस्ता तसेच रस्त्यालगतच्या नाल्यांची तातडीने दुरुस्ती व साफसफाई करण्याची मागणी केली आहे.0
0
Report
नवी मुंबई: कार की काँच फोड़ लैपटॉप चोरी आरोपी अजय भोसले गिरफ्तार, 12 मामले उजागर
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई के aipmc पुलिस ने कार की काँच तोड़कर मोबाइल चोरी करने वाले अपराधी को गिरफ्तार किया है। aipmc पुलिस ने तकनीकी विश्लेषण पर अजय भोसले नामक आरोपी को रबाले MIDC से गिरफ्तार किया और उसके पास से Navi Mumbai आयुक्तालय से कुल 12 अपराध उजागर करके लगभग 6 लाख 65 हजार रुपये मूल्य का माल जप्त किया गया। इसमें 15 लैपटॉप, 1 मोबाइल और 1 iPad शामिल है। aipmc पुलिस इस मामले की आगे की जांच कर रही है और उसका साथी रणजीत माळी की तलाश कर रही है。0
0
Report
वारकरी संप्रदाय पर विवाद: विकास लवांडे के बयान पर विरोध, शाई फेंकने की घटना सामने आई
Akola, Maharashtra:वारकरी संप्रदायात 20 लोकांची 'घुसखोरी' झाल्याची सूची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी जाहीर केल्या नंतर वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर हिंदू जनजागृती समितीने विकास लवांडे यांच्या अटकेची मागणी केली होती, वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राची समृद्ध धार्मिक परंपरा असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप किंवा परंपरांचा अवमान होऊ नये, अशी भूमिका समितीने मांडली होती. विकास लवांडे यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. वारकरी संप्रदाय समितीने विकास लवांडे यांच्या विरोधात कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता. आज विकास लवांडे यांच्यावर काही वारकऱ्यांनी शाई फेकून निषेध व्यक्त केला. या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशाप्रकारे एखाद्या व्यक्तीला एकटा घेरून शाई फेकणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे ही वारकरी संप्रदायाची परंपरा नसल्याच म्हणत त्यांनी या घटनेचा निषेध केला आहे.0
0
Report
Advertisement
नागपुर TB वार्ड चौक के पास कार पलटी, चालक महिला घायल
Nagpur, Maharashtra:नागपूर --TB वार्ड चौकाजवळ कार उलटली... चालक महिला जखमी --- दुपारी 12.40 च्या सुमारसची घटना --- टीबीवार्ड चौकाकडून महिला आय-20 कारने अजनी पुलाकडे जात असताना झाली दुर्घटना -- गाडी वेगात असल्यामुळे डिव्हाईडरच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पलटली --- दुर्घटनेमुळे मार्गावरील वाहतूक विस्कळीत0
0
Report
मंत्री नितेश राणे के बयान से हिंदू समाज में बहस; बालिकाओं की सुरक्षा पर जोर
Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग: मंत्री नितेश राणे के बयान। महाराष्ट्र के नेताओं के बयान में हिंदू समाज के साधु-संतों के बारे में सकारात्मक मार्गदर्शन लेने की बात कही गई है ताकि हिंदू राष्ट्र मजबूत हो सके। राज्य में बालिकाओं पर अत्याचार बढ़ने के मुद्दे पर देवेंद्र फडणवीस ने सभी पक्षों से पर्याप्त तैयारी की बात कही है। पुणे में राष्ट्रीय स्वयंसंघ के जन्म शताब्दी वर्ष के अवसर पर हिंदू सम्मेलन आयोजित किए जा रहे हैं ताकि हिंदू समाज के साथ संवाद किया जा सके। अवकाळी बारिश और अम्बा नुकसान के बारे में कहा गया है कि इस वर्ष एल-निनो प्रभाव की संभावना है, ताकि लोगों के नुकसान को कम किया जा सके और असुविधा से बचा जा सके।0
0
Report
बाळासाहेब शेवाळे महाराज ने शाही फेक पर टिप्पणी, घुसखोर वारकऱ्यांविषयी स्पष्ट विरोध
Pimpri-Chinchwad, Maharashtra:विकास लवांडे यांनी घुसखोर म्हणून ज्या वारकऱ्यांची नावे घेतली आहेत त्यांचं कार्य मोठं आहे त्या वारकऱ्यांबद्दल असा शब्द वापरला जाणं चुकीचं आहे आणि शाही फेक ही त्याचीच प्रतिक्रिया असल्याचं जेष्ठ कीर्तनकार बाळासाहेब शेवाळे महाराज यांनी म्हटलं आहे. पण संत तुकाराम महाराज असतील किंवा ज्ञानेश्वर महाराज असतील यांनाही त्रासाला सामोर जावं लागलं होतं पण त्यांनी तेना समजावून सांगितलं त्यामुळे शाही फेक चुकीचं असल्याचं शेवाळे महाराज यांनी स्पष्ट केले. साई पैकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ कीर्तनकार बाळासाहेब शेवाळे महाराज यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी...0
0
Report
Advertisement
विष्णू मनोहर के झालमुड़ी महोत्सव से कोलकाता स्टाइल स्वाद का धमाका
Nagpur, Maharashtra:झालमुडी महोत्सव – “विष्णू की रसोई” पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता स्थापन होत असताना नागपुरात “झालमुडी महोत्सव” “विष्णू की रसोई” येथे उत्सव आयोजन करण्यात आलं.. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी सुमारे आठशे ते हजार किलो झालमुडी तयार केली. बंगालच्या पारंपरिक आणि तिखट-चटपटीत झालमुडीला आधुनिक ट्विस्ट देत विविध फ्लेवर्समध्ये हा महोत्सव आज सायंकाळी खाद्य प्रेमीसाठी हे झालमुडी वाटप करण्यात येतेय या महोत्सवामध्ये खास कोलकाता स्टाईल झालमुडी चटपटीत स्नॅक्सचा आस्वाद घेता येतोय पारंपरिक चव, ताजे साहित्य आणि अनोखी सादरीकरण यामुळे खाद्यप्रेमींमध्ये या महोत्सवाबद्दल विशेष आकर्षण निर्माण झाले आहे. कुटुंब, मित्रमंडळी आणि तरुणांसाठी हा महोत्सव खास आकर्षण ठरत आहे... यावेळी शेफ विष्णू मनोहर यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधी0
0
Report
येवल्या में प्याज चाळ में भीषण आग, किसान के लाखों का नुकसान
Yeola, Maharashtra:येवल्यातील मातुलठाण येथे कांदा चाळीला भीषण आग. शेतकऱ्याचा साठवून ठेवलेला कांदा आगीचा भक्षस्थानी. सुमारे चार ते पाच ट्रॅक्टर कांदा जळाला. शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान. आधीच कांद्याला भाव नाही त्यात साठवून ठेवलेला कांदा जळाल्याने शेतकरी हवालदिल. परिसरातील शेतकरी व अग्निशमन दल यांनी शर्तीचे प्रयत्न करून दुसरी कांद्याची चाळ वाचवली.0
0
Report
शिरूर में अनावकाली बारिश से प्याज किसानों की फसल डूबी, कीमतों पर संकट
Shirur, Maharashtra:उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर आंबेगाव खेड जुन्नर तालुक्यातील अनेक गावांना आज अवकाळी पावसाने झोडपलं असून अचानक आलेल्या या अवकाळी पावसाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मात्रा चिंता वाढवल्यात आधीच कांद्याचे बाजार भाव गडगडल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात असताना आता दुसरीकडे अवकाळी पावसाने हा कांदा भिजून खराब होणार असल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढलीय, मात्र उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या अवकाळी पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाल्याने दिलासा मिळालाय.0
0
Report
Advertisement
