445001
यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
कळवण शासकीय आश्रमशाळे में 9वीं कक्षा की गर्भवती छात्रा प्रसूती मामले पर प्रमुखाध्यापक व अन्य स्टाफ निलंबित
Nashik, Maharashtra:कळवण शासकीय आश्रमशाळेतील 9 वीच्या विद्यार्थिनी प्रसूती प्रकरण के बारे में अखबार में प्रमुख तथ्य सामने आए। आश्रम शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक और अधीक्षक के निलंबन की खबर है। आदिवासी विकास विभाग ने कठोर कार्रवाई करते हुए संबंधित अधिकारीयों को निलंबित किया है। घटना की जानकारी मिलने के बाद माध्यमों ने स्थिति समेटने की कोशिश की, लोगों ने प्रशासन को जवाब देने को कहा और सामाजिक कार्यकर्ताओं ने दोषियों पर कार्रवाई की मांग तेज की। बढ़ते जनआंदोलन के चलते प्रशासन ने फैसला लिया। विद्यार्थियों की सुरक्षा के लिए जिम्मेदार संस्थाओं में किस प्रकार चूक हुई, नियमित जांच-देखरेख में त्रुटियाँ क्यों रहीं, और जिम्मेदार अधिकारी समय पर सतर्क क्यों नहीं हुए, इसकी सख्त विस्तृत जांच जरूरी है। बाइट: कश्मिरा संखे, प्रांताधिकारी कळवण0
0
Report
भंडारदरा और नीळवंडे डैम में बारिश से जल संग्रहण में उछाल, क्षेत्र में खुशहाली
Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा आणी निळवंडे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे तळ गाठलेल्या धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. अकरा टीएमसी क्षमता असलेल्या भंडारदरा धरणाचा पाणी साठी 80 टक्क्यापेक्षा जास्त झालाय तर निळवंडे धरणातही चाळीस टक्केहून अधिक पाणी जमा झाले आहे. उत्तर नगर जिल्ह्यातील शेती, उद्योग आणी हजारो पाणी पुरवठा योजना या धरणांवर अवलंबून असून समाधानकारक पाणीसाठा झाल्याने लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. निळवंडे धरणाजवळून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी0
0
Report
11 लाख बुंदी लाडू आणि 75 हजार राजगिरा प्रसाद से भक्तों की भीड़ बढ़ी
Pandharpur, Maharashtra:Anchor - सध्या आषाढी यात्रा सुरू असून श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यासह देशभरातून लाखो भाविक दाखल होत आहेत. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन श्रींचा प्रसाद म्हणून मंदिर समितीमार्फत बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. दर्शनानंतर प्रत्येक भाविक श्रींचा प्रसाद म्हणून लाडू प्रसाद खरेदी करतो. ही बाब लक्षात घेऊन मंदिर समितीने 11 लाख बुंदी लाडू प्रसाद व 75 हजार राजगिरा लाडू प्रसाद उपलब्ध ठेवण्याचे नियोजन केले आहे. यामध्ये बुंदी लाडू प्रसादाची निर्मिती मंदिर समितीमार्फत करण्यात येत असून, राजगिरा लाडू प्रसाद आऊटसोर्सिंग पद्धतीने खरेदी करण्यात येत आहे. भाविकांसाठी 70 ग्रॅम वजनाचे दोन बुंदी लाडू प्रति पाकीट रु. 20 दराने, तसेच 25 ग्रॅम वजनाचे दोन राजगिरा लाडू प्रति पाकीट रु. 10 दराने उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या प्रसाद विक्रीसाठी उत्तरद्वार व श्री संत तुकाराम भवन येथे दोन विक्री केंद्रे सुरू असून ती 24 तास भाविकांच्या सेवेत कार्यरत आहेत. बुंदी लाडू प्रसादाची निर्मिती एमटीडीसी भक्तनिवास येथील लाडू उत्पादन केंद्रात हरभरा डाळ, साखर, शेंगदाणा डबल रिफाइंड तेल, काजू, बेदाणे, वेलची आदी दर्जेदार साहित्याचा वापर करून केली जात आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात येत असून, लाडू प्रसादाची शासकीय प्रयोगशाळेमार्फत तपासणी करून तो खाण्यास योग्य असल्याचे प्रमाणित करण्यात आले आहे. सुमारे 110 कर्मचारी व स्वयंसेवक 24 तास भाविकांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत0
0
Report
Advertisement
पंढरपुर में रिक्षा भीड़: आषाढ़ी वारी के दौरान वारकियों की सुरक्षा खतरे में
Pandharpur, Maharashtra:आषाढी वारी काळात पंढरपूर मध्ये रिक्षा मधून वारकऱ्यांची धोकादायक वाहतूक, परिवहन मंत्र्यांच्या सूचनेनंतरही आरटीओ पथकाकडून कारवाई कडे कानाडोळा आषाढी वारी काळात आलेले वारकरी आपल्या मठ धर्मशाळा एस टी स्टँड , रेल्वे स्थानक वरून प्रवास करण्यासाठी रिक्षा वापर करतात. मात्र पंढरपूर मध्ये तीन आसन क्षमता असतानाही तब्बल 10 ते 12 वारकरी रिक्षा मध्ये कोंबून बसवले जातात. यामध्ये काही रिक्षा या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर वापरून सुरू आहेत. अशाच लवकर पोहोचण्यासाठी रिक्षा चालकामध्ये स्पर्धा सुरू आहे. अनेक रिक्षा या परवाना नसलेल्या सुद्धा वाहतूक करत आहेत आरटीओ विभागाने मात्र या नियमबाह्य रिक्षा वाहतुकीकडे कानाडोळा केल्याचे दिसत आहे. सुदैवाने कोणताही अप्रिय घटना घडत नाहीत. मात्र वारकऱ्यांची सुरक्षित वाहतूक करणे गरजेचं आहे.0
0
Report
बीड के टास्क फोर्स से थाईलैंड-म्यांमार सीमा पर 25 युवाओं की रिहाई के लिए कार्रवाई
Beed, Maharashtra:बीड ब्रेक - म्यानमार मधील ओलिस ठेवलेल्या तरुणांच्या सुटकेसाठी टास्क फोर्स. - बीडच्या पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्याकडे असणार मोहिमेची जबाबदारी. - टास्कफोर्स मध्ये असणार एटीएस,आयबी चे अधिकारी. - थायलंड म्यानमार सीमेवर सायबर माफियांनी ओलीस ठेवलेल्या राज्यातील 25 तरुणांच्या सुटकेसाठी शासन आता ॲक्शन मोड मध्ये. - राज्यातील सर्व तक्रारदार राज्यगृह विभाग व परराष्ट्र मंत्रालय यांच्यात समन्वय साधण्यासाठी पोलीस महासंचालक कार्यालयाने बीड पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली. या टास्क फोर्समध्ये एटीएस आणि आयबी चे अधिकारी देखील असणार आहेत. - मोठ्या पगाराच्या आमिषाने राज्यातील तरुणांना एजंटांमार्फत थायलंड येथे नेऊन त्यांचे अपहरण करत म्यानमार सीमेवर ओलीस ठेवले. हा प्रकार बीडच्या तरुणामुळे समोर आला या तरुणाचा छळ करून सायबर फसवणुकीचे कामे करून घेतली जात आहेत. - भारतातील सुमारे 700 व राज्यातील सुमारे 25 तरुण ओलीस असून त्यांच्या सुटकेसाठी प्रत्येकी 7000 डॉलरची खंडणी मागितली जात असल्याचा प्रकार समोर आला होता. याबाबतची सूत्रांनी माहिती दिली आहे.0
0
Report
मंदिर दर्शन रांगे में सांप मिलने से भक्तों में खौफ, सुरक्षा कर्मियों ने पकड़ा
Pandharpur, Maharashtra:श्री विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शन रांगेमध्ये सापांचा वावर असल्याचे समोर आलेला आहे. पत्रा शेड जवळील दर्शन रांगेमध्ये हे साप आढळून आले आहेत. साप आढळून आल्यानंतर भाविकांमध्ये घबराट निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. भाविक चालत असलेल्या रांगेमध्येच हा सापांचा दर्शन भाविकांना झाल्यानंतर मंदिर समितीच्या सुरक्षा रक्षकांना याबाबत कळवण्यात आलं त्यानंतर सर्व मित्रांच्या मदतीने हे साप पकडण्यात आला.0
0
Report
Advertisement
महाराष्ट्र के ग्रामीण इलाकों में बारिश के लिए धोंडी-धोंडी रीति, किसान चिंतित
Akola, Maharashtra:Anchor : राज्यातील अनेक भागांत पावसाने पुन्हा एकदा दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसासाठी आता ग्रामीण भागात पारंपरिक श्रद्धा आणि लोकपरंपरांचा आधार घेतला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण संस्कृतीत पाऊस पडावा म्हणून 'धोंडी धोंडी पाणी दे' ही परंपरा आजही जपली जाते. यंदा मान्सूनच्या सुरुवातीला झालेल्या जोरदार पावसानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने अचानक पाठ फिरवल्याने पिके कोमेजण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे वरुणराजाला साकडे घालण्यासाठी अनेक गावांमध्ये धोंडी काढली जात आहे. धोंडीच्या परंपरेत कडुनिंबाचा पाला, मुसळ आणि बेडूक यांना विशेष महत्त्व दिले जाते. दोन व्यक्ती धोंडीचे रूप धारण करून गावभर फिरतात, तर त्यांच्या मागे ग्रामस्थांचा ताफा असतो. गावातील महिला बेडकाची पूजा करून वरुणराजाकडे पावसाची प्रार्थना करतात. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरातही असेच भावनिक आणि पारंपरिक चित्र पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, पाऊस लवकर यावा आणि शेतकरी सुखी व्हावा, या भावनेतून मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनीही बेडकावर पाणी टाकून वरुणराजाला साकडे घातले. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या आशा आता वरुणराजाच्या कृपेवर टिकून आहेत.0
0
Report
GI टैग से लोणावळा चिक्की को वैश्विक संरक्षण मिला, परंपरा सुरक्षित
Varsoli, Maharashtra:लोणावळ्याची चिक्की ही केवळ गोड पदार्थ नाही... तर शंभर वर्षांहून अधिक इतिहास जपणारी परंपरा आहे. मुंबई-पुणे रेल्वेमार्गाच्या घाट विभागाचं बांधकाम सुरू असताना कामगारांना झटपट ऊर्जा मिळावी म्हणून गूळ आणि शेंगदाण्यांपासून तयार होणारा हा पौष्टिक गोड पदार्थ विकला जात होता. पुढे स्थानिक व्यावसायिकांनी त्याला व्यापारी स्वरूप दिलं... आणि रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमुळे लोणावळा चिक्की देशभर प्रसिद्ध झाली. कालांतराने "लोणावळा चिक्की" हे नावच एक विश्वासार्ह ब्रँड बनलं. आज लोणावळ्यात शेंगदाणा, काजू, बदाम, पिस्ता, तीळ, नारळ, ड्रायफ्रूट अशा अनेक प्रकारच्या चिक्की तयार केल्या जातात. दरवर्षी लाखो पर्यटक लोणावळ्यात येतात आणि परतीच्या प्रवासात चिक्कीची खरेदी आवर्जून करतात. आता GI टॅग मिळाल्यामुळे या चिक्कीच्या अस्सलपणाला कायदेशीर संरक्षण मिळणार आहे. त्यामुळे बनावट उत्पादनांवर आळा बसण्यास मदत होईल, तर स्थानिक उत्पादकांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी संधी उपलब्ध होणार आहे. GI टॅगमुळे व्यापाऱ्यांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे. या निर्णयामुळे ग्राहकांचा विश्वास वाढेल, निर्यातीला चालना मिळेल आणि लोणावळ्याच्या पारंपरिक उद्योगाला मोठा आधार मिळेल, अशी अपेक्षा व्यापारी व्यक्त करत आहेत. पर्यटकांसाठीही ही आनंदाची बातमी आहे. लोणावळ्याला भेट म्हणजे चिक्कीची खरेदी, हे समीकरण अनेक वर्षांपासून कायम आहे. आता GI टॅगमुळे जगभरातील ग्राहकांना अस्सल लोणावळा चिक्कीची खात्री मिळणार आहे, अशी भावना चिक्कीप्रेमी आणि पर्यटक व्यक्त करत आहेत. लोणावळ्याची ओळख फक्त निसर्गसौंदर्यापुरती मर्यादित नाही... तर चिक्कीमुळेही ती जगभर पोहोचली आहे. आता GI टॅग मिळाल्यामुळे या शंभर वर्षांच्या परंपरेला अधिकृत संरक्षण मिळालं आहे. त्यामुळे स्थानिक उद्योग, व्यापारी आणि ग्राहक या तिघांनाही याचा मोठा फायदा होणार आहे..0
0
Report
यवला के नागडे में बिबट्या पकड़, इलाके में हड़कंप के बीच वन विभाग ने पिंजरा लगाकर जेरबंद किया
Yeola, Maharashtra:येवला तालुक्यातील नागडे येथे गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने दहशत माजवली होती स्थानिक नागरिकांनी बिबट्याच्या दहशतीमुळे येवला वनविभागाला नागडे परिसरात पिंजरा लावण्याची विनंती केली होती दरम्यान वनविभागाने आप्पासाहेब साताळकर यांच्या शेतात लावलेल्या पिंजरामध्ये काल मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला असून सर्वांनी सुटकेचा निष्वास टाकला Yावेळी पिंजऱ्यात असलेला बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली आहे0
0
Report
Advertisement
यवतमाल में नकली बीज-ख़ाद से किसान परेशान, आत्महत्याएँ बढ़ीं; राजू उंबरकर लगाए सरकार पर आरोप
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ मध्ये शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे आणि खते मारल्या गेल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाली असून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. यासाठी सरकार सोबतच कृषी विभागातील अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप मनसे नेता राजू उंबरकर यांनी केला आहे. वाणी, मारेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये त्यांनी दौरा करून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली. ज्या शेतकऱ्यांची फसगत झाली त्यांनी मनसेकडे तक्रारी कराव्यात, जेणेकरून मनसैनिक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईल. कृषी विभागाचा गुणनियंत्रण विभाग बोगस बियाणे व खतांच्या कंपन्यांशी हात मिळवणी करून असल्याने शेतकऱ्यांचा विश्वासघात झाला आहे, त्यामुळे या शेतकऱ्यांना तत्काळ दर्जेदार बियाणे मोफत उपलब्ध करून द्यावे अन्यथा मनसैनिकांच्या रोशाला समोर जावे असा इशाराही राजू उंबरकर यांनी दिला आहे.0
0
Report
गोंदिया में 5 वर्ष की बच्ची पर भटकते कुत्तों का वीडियो CCTV में कैद
Bhandara, Maharashtra:6 कुत्र्यांनी केला 5 वर्षाच्या मुलीवर हल्ला.... घटना सीसीटीव्ही मध्ये कैद..... गोंदिया शहरात एका 5 वर्षाच्या मुलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढविला आहे.. ही मुलगी रोडवर उभी असताना अचानक 6 कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला. तिला चावा देखील घेतला मुलगी मोठ्याने ओरडू लागल्याने परिसरातील नागरिकांनी आरडाओरड केल्याने कुत्रे पाळले. सुदैवाने मुलीला गंभीर इजा झाली नसली तरीही तिला रुग्णालयात नेण्यात आले आहे. कुत्र्यांच्या हल्ल्याचा व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. त्यामुळे गोंदिया शहरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस वाढला आहे....0
0
Report
स्वामी समर्थ मंदिर चोरी: 7–8 लाख के सामान, CCTV DVR भी चोरी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:बजाजनगर परिसर स्थित स्वामी समर्थ मंदिर में अज्ञात चोरों ने चोरी करते हुए लगभग 7 से 8 लाख रुपए मूल्य का सामान चुरा लिया। चोरों ने मंदिर की CCTV DVR भी साथ ले गए। चोरी में 1.5 किलो वजन की चांदी की चरण पादुकाएं, स्वामी समर्थ के 1 तोला सोने का लॉकेट और दानपेटियों से लगभग 2 लाख रुपए की नकद राशि भी चोरी हो गई। आज सुबह 5 बजे सफाई कर्मचारी मंदिर पहुंचे तो मुख्य दरवाजे का ताला टूटा हुआ पाया गया। सेवा कर्मचारियों ने पुलिस को सूचित किया। जानकारी मिलते ही वाळूज MIDC पुलिस टीम घटनास्थल पर पहुंचकर जांच में जुटी है।0
0
Report
Advertisement
जवाहरनगर थाने में PSI हरिश खटावकर के खिलाफ शिक्षिका से बलात्कार का मामला दर्ज
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:शहर पोलीस दलातील एका पीएसआय ने एका खाजगी शाळेत कार्यरत असलेल्या ४८ वर्षीय विवाहित शिक्षिकेला धमकावून, हॉटेल आणि घरात नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी ५३ वर्षीय पोलीस उपनिरीक्षक (PSI) हरीश खटावकर याच्याविरुद्ध जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने विरोध केला असता तिला धावत्या कारमध्ये बेदम मारहाण करून, तिचा मोबाईल हिसकावून मध्यरात्री रस्त्यावर सोडून देण्यात आले. आरोपी पीएसआय हरीश खटावकर आणि पीडितेची चार वर्षांपूर्वी ओळख झाली होती. याचा गैरफायदा घेत खटावकरने मे २०१५ मध्ये तिला एका हॉटेलमध्ये बोलावून पहिल्यांदा जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर ऑक्टोबर २०१५ मध्ये घराच्या इंटिरिअरचे काम पाहण्याच्या बहाण्याने स्वतःच्या घरी बोलावून तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. हे जाहीर केल्यास कुटुंबात बदनामी करण्याची धमकी देऊन तो पीडितेला सतत ब्लॅकमेल करत होता.. या गंभीर गुन्ह्यानंतर उपायुक्त कार्यालयाने पोलीस यांच्याकडे कठोर कारवाईसाठी अहवाल सादर केला आहे...0
0
Report
सोलापुर में धनंजय मुंडे के जन्मदिन पर ग्रामदैवत मंदिर में 51 किलो मोतीचूर लड्डू वितरित
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज मंदिरात करण्यात आली आहे 'लाडूतुला' सोलापुरात माजी मंत्री धनंजय मुंडेचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने करण्यात आला साजरा.. धनंजय मुंडेचे कार्यकर्ते सन्नी देवकातेने माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेची केली *'लाडूतुला'* सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज मंदिरात करण्यात आली आहे 'लाडूतुला' धनंजय मुंडे यांच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त तब्बल 51 किलो मोतीचूर लाडुची करण्यात झाली तुला लाडूतुला झाल्यानंतर सिद्धरामेश्वर मंदिरातील भक्तांसाठी प्रसाद म्हणून लाडूचे करण्यात आले वाटप0
0
Report
यवतमाळ की सूतगिरणी ने उच्च गुणवत्ता से रोजगार बढ़ाए; धागा चीन तक गया
Yavatmal, Maharashtra:विदर्भातील इतिहास पाहता बऱ्याच सूतगिरण्या पंजीबद्ध होऊन ही उत्पादनाखाली आल्या नाही परंतु दिग्रस येथील रामदास आठवले मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी ही 2019 मध्ये पंजिबद्ध होऊन 2025 मध्ये उत्पादनाखाली आलेली आहे आणि अल्पावधीतच उत्कृष्ट दर्जाचे सूत तयार करणारी अव्वल दर्जाची गिरणी ठरली आहे. गिरणीतील उत्कृष्ट धाग्याच्या गुणवत्तेमुळे हा धागा थेट चायना च्या बाजारपेठेत जहाज मार्गे रवाना झाला. परिणामी मोठ्या संख्येने रोजगार निर्माण झाला आहे. कापसावरील प्रक्रिया उद्योग निश्चितच कापूस उत्पादक जिल्ह्यांसाठी वरदान ठरू शकतो, सूतगिरणीच्या उत्कृष्ट नियोजनामुळे यवतमाळ मध्ये तयार झालेला धागा, थेट साता समुद्रा पार पोहोचला आहे. त्यामुळे पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ मधील कापसाचा धागा हा उच्च प्रतीचा असतो हे पुन्हा सिद्ध झाले आहे.0
0
Report
Advertisement
