445001
यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
हिंगोली में गर्मी कारण विद्युत तारों के शॉर्टसर्किट से शहर में रातभर बिजली बंद
Hingoli, Maharashtra:हिंगोलीत उष्णतेचा विद्युत तारांवर परिणाम ओव्हरलोड वाढल्याने हिंगोली शहरातील एनटीसी परिसरात विद्युत तारा एकमेकांना चिटकल्याने फटाक्यांच्या अतीशबाजीसारखे आवाज झाले मध्यरात्री दोन तास वीज पुरवठा खंडित वीज वितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर रोहित्राची दुरुस्ती केली विजेच्या तारांचे शॉर्टसर्किट होत असल्याचे व्हिडिओ नागरिकांनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले0
0
Report
पिंपरी-चिंचवड़ में सीएनजी दर बढ़ने से रिक्षाचालक नाराज़; Ola/Uber चालक भी प्रभावित
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पुणे शहर ग्रामीण भागासह पिंपरी चिंचवड शहरातही सीएनजीचे दर वाढल्याने रिक्षाचालक आणि Ola/Uber चालक नाराज झाले आहेत. सीएनजी दर वाढत आहेत मात्र आमचे भाडे आहे त्याच दरात आहे. दुसरीकडे सातत्याने सीएनजी दरवाढ होत असल्याने व्यवसाय कसा करायचा असा सवाल रिक्षा चालकांनी केला आहे. सीएनजीची दरवाढ झाली असली तरी व्यवसाय करणे भागच आहे असे सांगत रिक्षा चालक Ola/Uber चालक यांच्या सीएनजी गॅस स्टेशवर गर्दी पाहायला मिळत आहे. याच संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी।0
0
Report
वाशीम में आरटीई सत्र 2026-27: 776 विद्यार्थियों को मुफ्त प्रवेश तय, 168 सीटें खाली
Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:वाशीम जिल्ह्यात आरटीई (राईट टू एज्युकेशन) अंंतर्गत शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी ८ मेपर्यंत ७७६ विद्यार्थ्यांचे मोफत प्रवेश निश्चित झाले आहेत.आर्थिक दुर्बल, दिव्यांग व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश दिला जातो. वाशीम जिल्ह्यात ९५ शाळांमध्ये १००७ जागा उपलब्ध असून,यासाठी २३८१ अर्ज प्राप्त झाले होते.अंतिम मुदतीपर्यंत ९४४ पैकी ७७६ प्रवेश निश्चित झाल्याने १६८ जागा रिक्त राहिल्या आहेत.पहिल्या लॉटरीत पद्धतीने ९४४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. सुरुवातीला २० एप्रिलपर्यंत केवळ ३८२ प्रवेश झाले होते.त्यानंतर राज्यभर कमी प्रतिसाद मिळाल्याने शिक्षण विभागाने मुदت ८ मेपर्यंत वाढवली.आता पुन्हा मुदतवाढ मिळणार की प्रतीक्षा Yादी जाहीर होणार, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
Advertisement
लातूर में ‘पिस्तुल्या महाराज’ प्रकरण पर विवाद, वीडियो वायरल के बाद कार्रवाई की मांग
Latur, Maharashtra:लातूरमध्ये सध्या ‘पिस्तुल्या महाराज’ प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे... हातात पिस्तूल घेऊन व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महाराजांवर टीकेची झोड उठली आहे... अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही या व्हिडिओवर आक्षेप घेत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे... मात्र एवढा गाजावाजा होऊनही संबंधित महाराज अद्याप सापडत नसल्याची चर्चा आहे... तर दुसरीकडे पोलीस प्रशासनाकडूनही कोणतीही स्पष्ट कारवाई किंवा अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही... त्यामुळे नेमकं कारवाई होणार का...? आणि पिस्तुल्या महाराजांवर काय भूमिका घेतली जाणार...? याकडे आता लातूरकरांचे लक्ष लागले आहे...0
0
Report
73 बोरे कांदे बेचने पर किसान को सिर्फ 400 रुपये, प्रति किलो 50 पैसे
Pandharpur, Maharashtra:कांद्याच्या दरात मोठी घसरण: 73 पोती विकून शेतकऱ्याच्या हातात पडले फक्त 400 रुपये कांद्याला मिळाला प्रतिकिलो 50 पैसे भाव ,बळीराजाच्या नशिबी आलेली दैना पुन्हा एकदा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहायला मिळाली करमाळा तालुक्यातील पांगरे येथील शेतकरी अंकुश अण्णा गुंजाळ यांना बाजारभावात झालेल्या प्रचंड घसरणीचा मोठा फटका बसला आहे. 73 गोणी कांदा विकल्यानंतर सर्व खर्च वजा जाता या शेतकऱ्याच्या हातात केवळ 400 रुपये मिळाले आहेत अंकुश गुंजाळ यांनी आपल्या शेतात कष्टाने पिकवलेला कांदा 21 एप्रिल 2026 रोजी सोलापूरच्या शरीफ ट्रेडर्स' या आडत दुकानावर विक्रीसाठी आणला होता. एकूण ७३ पिशव्या (पोती) कांदा त्यांनी विक्रीसाठी लावला होता. मात्र, बाजारपेठेत कांद्याची आवक वाढल्याने किंवा मागणी घटल्याने त्यांच्या कांद्याला प्रति किलो केवळ ५० पैसे इतका नीचांकी भाव मिळाला. मिळालेल्या पट्टीनुसार, कांद्याच्या विक्रीतून मिळालेली एकूण रक्कम आणि त्यावर झालेला खर्च यांचा ताळमेळ बसवणे कठीण झाले आहे. 73 पिशव्या कांदा विकल्यानंतर अंकुश गुंजाळ शेतकऱ्याला एकूण 5068 रुपये मिळाले होते. वाहतुकीचे गाडी भाडे, हमाली, तोलाई आणि इतर आडत खर्च वजा जाता, प्रत्यक्षात शेतकऱ्याला केवळ 400 रुपये मिळाले आहेत. शेतकऱ्याकडे सरकारने लक्ष देऊन प्रत्येक पिकाला हमीभाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी दिली आहे.0
0
Report
पुणे ग्रामीण बैलगाड़ी दौड़ में अचानक बैल रिंग में घुसा, भीड़ में दहशत
Barav, Maharashtra:पुणे जिल्ह्यात सध्या यात्रा-जत्रांचा उत्साह शिगेला पोहोचला असून, गावगावात बैलगाडा शर्यतींचा थरार पाहायला मिळतोय. मात्र, उत्तर पुणे जिल्ह्यात एका बैलगाडा शर्यतीदरम्यान अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे.\n\nगाड्याला जुंपत असताना एका 'धुरेकर' बैलाने अचानक धिंगाणा घातला. हा बैल इतका बिथरला की, त्याला आवरण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना तो चक्क पायाखाली घेतलं, एवढ्यावरच नव्हे तर, हा सुसाट सुटलेला बैल थेट घाट पार करून रिंगणात घुसला.\n\nया अचानक घडलेल्या प्रकारामुळे घाटात एकच पळापळ झाली आणि काही काळ भीतीचं वातावरण पसरलं होतं. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.0
0
Report
Advertisement
करंजा शहर में भारी बारिश से पानी भरा; गटर साफ नहीं, नगरपालिका पर सवाल
Washim, Maharashtra:करंजा शहर में भारी बारिश से पानी भरा; गटर साफ नहीं, नगरपालिका पर सवाल0
0
Report
महाड में राष्ट्रवादी से शिवसेना को बड़ा झटका, सरपंच ने पार्टी बदली
Chendhare, Maharashtra:महाड में राष्ट्रवादी को शिवसेना ने बड़ा झटका दिया गया. खरवली काळीज ग्राम पंचायत के सरपंच चैत्य म्हामुणकर ने राष्ट्रवादी कांग्रेस के कार्यकर्ताओं के साथ शिवसेना में प्रवेश किया. रायगड जिला परिषद सदस्य विकास गोगावले ने म्हामुणकर को भगवा झंडा सौंपकर शिवसेना में स्वागत किया. श्रीवर्धन, म्हسला और दिवेआगार के क्षेत्र में भी शिवसेना के प्रभाव से राष्ट्रवादी को बड़ा धक्का लगा; खरवली काळीज ग्राम पंचायत राष्ट्रवादी के हाथ से जाने को माना जा रहा है.0
0
Report
खेड तालुक्य में जंगलतोड़ के खिलाफ ग्रामिणों का ग़ुस्सा, वन विभाग पर सवाल
Khed, Maharashtra:पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील कडूस परिसर सध्या वृक्षतोड माफियांच्या विळख्यात सापडला आहे. बाभळी, लिंब आणि इतर मौल्यवान झाडांची रात्रीच्या अंधारात कत्तल केली जातेय. ट्रॅक्टर आणि टेम्पोच्या सहाय्याने ही लाकडं चोरट्या मार्गाने बाहेर नेली जात असून, निसर्गाचा मोठा ऱ्हास होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या गंभीर प्रकाराकडे खेड वन विभाग जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. वारंवार तक्रारी करूनही वनपाल आणि वनरक्षक या भागात गस्त का घालत नाहीत? हे 'अर्थपूर्ण' दुर्लक्ष नेमकी कोणाच्या फायद्यासाठी? असा संताप ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.0
0
Report
Advertisement
पुणे महालुंगे में दुचाकी चोरी का पर्दाफाश: 24 बाइकें 36 लाख के साथ गिरफ्तार
Khed, Maharashtra:पुण्याच्या महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीनाचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी दोन सराईत चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल ३६ लाख रुपये किंमतीच्या २४ महागड्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या जोरावर पोलिसांनी ८० किलोमीटरपर्यंत चोरट्यांचा पाठलाग करून ही मोठी कारवाई केली आहे. चाकण औद्योगिक वसाहतींमधील वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार महाळुंगे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत दुचाकी चोरांच्या मुस्क्या आवळल्याात. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया खेड पुणे0
0
Report
शिरूर के पिपंरी दुमाला में प्याज से भरा ट्रक पलटा, किसानों को भारी नुकसान
Shirur, Maharashtra:Slug: Shirur Onion Truck Accident File:04 Rep: Hemant Chapude(SHIRUR) Anc: शिरूर तालुक्यातील पिपंरी दुमाला येथे कांद्याने भरलेला ट्रक पलटी झाल्याने शेतकऱ्यांच्या शेकडो कांद्याच्या गोण्या परिसरातील शेतात विखुरल्या गेल्यात. या अपघातात मोठ्या प्रमाणात कांद्याचे नुकसान झाले असून वाहनाचेही प्रचंड नुकसान झाले आहे. आधीच कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटात असताना, त्यातच या अपघातामुळे झालेले नुकसान शेतकऱ्यांसाठी दुहेरी फटका बसलाय. मेहनतीने पिकवलेला कांदा मातीमोल दरात विकावा लागत असताना आता अपघातामुळे शेतकरी अधिकच अडचणीत आलाय. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया शिरूर पुणे0
0
Report
वासिम जिले के 163 ग्राम पंचायतों के अंतिम प्रभाग गठन का एलान, चुनावी तैयारी तेज
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यातील मुदत संपलेल्या तसेच २०२६ पर्यंत मुदत संपणाऱ्या १६३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. ४ मे रोजी ही रचना प्रसिद्ध झाल्याने ग्रामपंचायत निवडणुकांच्या हालचालींना वेग आला आहे. फेब्रुवारीपासून सुरू असलेली प्रभाग रचना हरकती आणि सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. आता वार्डनिहाय आरक्षण,मतदार यादी आणि इच्छुक उमेदवारांच्या हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले असून गावागावात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.0
0
Report
Advertisement
रत्नागिरी में अगले दो दिन बारिश की संभावना, मौसम विभाग ने अनुमान जारी किया
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जिल्ह्यात आणखी दोन दिवस पावासाची शक्यता.. अँकर अर्पईल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून उष्णता वाढायला लागली आहे..तापमानाचा कडाका वाढत असतानाच हवामानात खात्याचा अंदाज खरा ठरवत पावसाने जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये हजेरी लावली.. जिल्ह्यातील काही भागात अजून पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे..0
0
Report
राजस्व विभाग में लाचलुचपत: रंगे हाथ पकड़े गए, निर्भय पार्टी ने जिला कार्यालय पर मोर्चा निकाला
Chandvad, Maharashtra:अँकर :-चांदवड तालुक्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महसूल विभागामध्ये कारवाई करून लाचखोरांना रंगेहात पकडले आहे या विरोधात निर्भय पार्टीने आक्रमक होऊन प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला यावेळी विविध प्रकारे घोषणाबाजी करण्यात आली0
0
Report
ताडोबा-अंधारी टाइगर रिजर्व: विदेशी पर्यटकों के लिए अब प्राथमिक पसंद
Chandrapur, Maharashtra: थंडा:--- 0905ZT_CHP_TATR_TOURISTS ( single file sent on 2C) आज की खबर: चंद्रपूर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प आता परदेशी पर्यटनाच्या अग्र पसंतीवर , गेल्या काही वर्षात परदेशातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली, उत्तम निवास सुविधा आणि सफारी व्यवस्थापनाने परदेशी पर्यटकांची ताडोबाला पसंती, हमखास व्याघ्र दर्शन ठरले हुकमी बायलाइन: चंद्रपूर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प आता परदेशी पर्यटनाच्या अग्र पसंतीवर आलाय. गेल्या काही वर्षात परदेशातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली. उत्तम निवास सुविधा आणि सफारी व्यवस्थापनामुळे परदेशी पर्यटकांनी ताडोबाला पसंती दिली आहे. या प्रकल्पात हमखास व्याघ्र दर्शन या दृष्टीने महत्वाचे ठरले आहे. संपूर्ण भारतात 58 व्याघ्र प्रकल्प आहेत. 1727 चौरस किलोमीटर मध्ये पसरलेल्या ताडोबात जंगल सफारी साठी बफ्फर क्षेत्रात 16 व कोर क्षेत्रात 6 सफारी गेट आहेत.TATR मध्ये कोर व बफ्फर क्षेत्रात सुमारे 100 वाघांची नोंद आहे. वाघा सोबत ताडोबा जंगलात leopard, Barking beer, Spotted deer, Sambar, Four horned antelope, Blue bull,Indian gaur, Grey langur, Wild dog, Wild boar, Sloth bear, Indian jackal, Small indian civet, Palm civet, Rattle, Wild cat, Porcupine, Mongoose, Indian peafowl, Hare, Grey jungle fowl, Monitor lizard आणि ईतर वन्य प्राण्यांची नोंद आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात 2024 -25 साली कोर क्षेत्रात 7770 व बफर क्षेत्रात 7713 परदेशी पर्यटक पोचले. 1 एप्रिल 2025 - ते 31 मार्च 2026 पर्यंत कोर क्षेत्रात 9077 व बफर क्षेत्रात 9982 परदेशी पर्यटक पोचले एकूण पर्यटकांच्या आकडेवारी नुसार 2024- 25 मध्ये 4.19% तर 2025- 26 मध्ये 5.17 % परदेशी पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद घेतला. बाईट १) डॉ. प्रभुनाथ शुक्ला, क्षेत्र संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर0
0
Report
Advertisement
