445001
यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
फलटण अस्पताल में डॉक्टर के आत्महत्या नोट से विवाद: ओएसडी के खिलाफ मामला दर्ज
Satara, Maharashtra:सातारा जिले के फलटण उपजिल्हा अस्पताल में डॉक्टर आत्महत्या के मामले के ताजा घटनाक्रम के बीच अस्पताल में कार्यरत डॉ. राजेंद्र रूपनवर ने मंत्री तानाजी सावंत के विरोध में गंभीर आरोप करते हुए सुसाइड नोट हाथ पर लिखकर वायरल कर दिया था. पुलिस ने मामले को गम्भीरता से लिया है और इसकी जांच चल रही है. 28 जुलाई को प्रसाद कोंडेदेशमुख अपनी निजी बॉडीगार्ड के साथ उपजिल्हा अस्पताल पहुंचे. उन्होंने बुनियादी प्रमाणपत्र के लिए फिटनेस प्रमाणपत्र आवश्यक बताते हुए डॉक्टर रूपनवर से मांगा. रूपनवर ने कहा कि नियम के अनुसार तुरंत प्रमाणपत्र देना संभव नहीं है. कोंडेदेशमुख ने दावा किया कि वे पूर्व मंत्री तानाजी सावंत के ओएसडी हैं. लेकिन डॉ. रूपनवर ने प्रमाणपत्र देने से इंकार किया. इसके बाद कोंडेदेशमुख ने इस प्रकरण की शिकायत वरिष्ठ चिकित्सा अधिकारी डॉ. एम.एस. मदने के पास की. इसके बाद डॉ. मदने ने डॉ. रूपनवर को अपनी केबिन में बुलाया. उसी समय प्रसाद कोंडेदेशमुख ने रूपनवर को धमकाने, कॉलर पकड़कर धकेলने का आरोप लगाया. उनके साथ के निजी बॉडीगार्ड ने मारने की धमकी दी और ध jig जैसी धमकी दी. इसके बाद 29 जुलाई को डॉ. मदने ने रूपनवर को नोटिस देकर कार्य पर कमी दर्शाते हुए पत्र कहा और जांच के लिए sevenारा आने को कहा. इसके बाद डॉ. रूपनवर ने एक सुसाइड नोट हाथ पर लिखा और उसकी फोटो अपने स्टेटस पर डाल दी. अस्पताल के अन्य कर्मियों ने इसे देखा और मदने को सूचना दी. मदने ने फलटण पुलिस से संपर्क किया. फलटण पुलिस ने तुरंत कार्रवाई कर रूपनवर को हिरासत में लेकर पूछताछ की. पूछताछ के बाद यह बताया गया कि मामले से जुड़ी शिकायत के आधार पर माजी मंत्री तानाजी सावंत के ओएसडी प्रसाद कोंडेदेशमुख के खिलाफ सरकारी कर्मचारी के काम में बाधा डालने के आरोप में मामला दर्ज किया गया है और आगे की जांच फलटण पुलिस कर रही है.0
0
Report
कल्याण में कंगना रणौत के विरोध में युवक कांग्रेस का प्रदर्शन
Kalyan, Maharashtra:कंगना रणौत यांच्या विरोधात कल्याणमध्ये युवक काँग्रेस आक्रमक. कंगना रणौत यांनी gen-z बद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात युवक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून खासदार कंगना रणौत यांच्या विरोधात घोषणा-बाजी करण्यात आली व त्यांच्या पुतळ्याचा जाळण्याचा प्रयत्न झाला; परंतु पोलिसांनी पुतळा जाळला नाही. त्यामुळे पोलीस आणि युवक काँग्रेसमध्ये झटापट झाली, रस्त्यावर ठिय्या मांडून घोषणाबाजी झाली. कंगना रणौतांनी gen-z बद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. कंगना रणौतांना ठाणे जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही; वेळ पडल्यास शाई फेक आंदोलनदेखील करू, युवक काँग्रेसचा इशारा. जिल्हा अध्यक्ष जगजीत सिंह यांनीही भाषणात भाग घेतला.0
0
Report
नाशिक के खड्डों ने पांच लोगों की जान ली, प्रशासन पर सवाल
Nashik, Maharashtra:अँकर एक... दोन... तीन... चार आणि आता पाचवा बळी. नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्डे आता अपघाताचे नव्हे, तर मृत्यूचे कारण ठरत आहेत. यावर्षी आतापर्यंत पाच नागरिकांनी खड्ड्यांमुळे आपला जीव गमावला आहे. प्रत्येक घटनेनंतर संताप व्यक्त झाला, आश्वासने मिळाली, पण खड्डे मात्र कायम राहिले. शहरात सुरू असलेल्या संस्था कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर चालले विकास कामे हे नागरिकांसाठी आता डोकेदुखी बनत चालले असून मृत्यूचे सापळेही बनत चालले आहेत...पाहुयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट... शहरातील खड्ड्यांनी आणि उदासीनयंत्रणेने अखेर पाचव्या निष्पाप नाशिककराचा बळी घेतलाच. अंबड एमआयडीसीतील एक्स्लो पॉईंट भागात चिखल आणि खड्यामुळे नीलेश प्रल्हाद कोतकर या तरुण व्या व सा यि का चा अपघाती मृत्यू झालाय.. यंदाच्या पावसाळ्यात खड्यांमुळे झालेला हा पाचवा मृत्यू असून, या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात रोष वाढला आहे. नाशिकच्या कामटवाडे येथील विमल रेसिडेन्सीमध्ये राहणारे कोतकर मंगळवारी दुपारी एमएच ३९ जे ४९२१ क्रमांकाच्या दुचाकीवरून घरी जात असताना हा अपघात झाला. या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या ५ वर्षांच्या चिमुकलीचे पितृछत्र हरपले. खड्ड्यांमुळे माझ्या निष्पाप मुलाचा बळी गेलाय याकडे शासन लक्ष देईल का असा प्रश्न देखील निलेश च्या वडालांनी विचारलाय निलेश ला पाच वर्षाची मुलगी आहे पत्नी आहे या लहान मुलीचा उदरनिर्वाह कसा होणार हीच शिक्षण कसं पूर्ण होणार असा प्रश्न देखील निलेशच्या वडिलांनी विचारलाय... निशा मुलीच्या शिक्षणाची काहीतरी जबाबदारी शासनाने स्वीकारली आणि तिच्या पत्नीला नोकरी लावून द्यावी अशी मागणी निलेशच्या वडिलांनी केली तर शहरात शहरात अनेक ठिकाणी खड्डे पडलेत यामुळे अनेक अपघात होत आहेत असं निलेश च्या भावाने म्हटलले आहेत ज्या ज्या रस्त्यावर जाल त्या त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याची तक्रार देखील निलेश च्या भावाने केली आहे हे रस्ते लवकर कसे तयार होतील याकडे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे असं निलेश च्या वडिलांनी म्हटलं बाईट- प्रल्हाद कोतकर....निलेश चे वडील बाईट- राकेश कोतकर......निलेश चा भाऊ शहरात पडलेल्या खड्ड्यांमुळे या पाच जणांचा झाला मृत्यू... प्रभाकर निकम ,मृत्यू - 24 मार्च प्रभाकर निकम यांचा मृत्यू सातपूर अंबड रोडवर रस्त्याचे काम सुरू असताना पडलेल्या खड्ड्यात मृत्यू झाला.. उज्वला गायकवाड - मृत्यू 5 एप्रिल उज्वला गायकवाड यांचा मेरी म्हसरूळ रोड वरती खड्या मुळे अपघात झाला..आणि त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला... प्रवीण गायकवाड, मृत्यू - 6 जून माजी सैनिक असलेले प्रवीण गायकवाड यांचा श्रमिक नगर परिसरात ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून मृत्यू झाला... दीपाली बेळे, मृत्यू - 25 जुलै. दिपाली बेळे यांचा मेरी परिसरात असलेल्या तारा वाला सिग्नल परिसरात खड्ड्यात गाडी उधळल्यामुळे त्याखाली पडल्या आणि त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्यानंतर 40 दिवस मृत्यूची झुंज देत असताना त्यांचा मृत्यू झाला... निलेश कोतकर - 29 जुलै नाशिकच्या सातपूर-अंबड लिंक रोडवरील एक्सलो पॉइंट येथे 28 जुलै रोजी दुपारी सुमारे 1.30 वाजण्याच्या sुमारास झालेल्या अपघाताचा व्हिडिओ आता समोर आला आहे...या अपघातात निलेश कोतकर हे गंभीर जखमी झाले होते. अपघात होताच घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत निलेश कोतकर यांना रस्त्याच्या बाजूला सुरक्षित ठिकाणी हलवले आणि मदतीचे प्रयत्न सुरू केले.अपघातानंतर वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. बाईट- गणेश वाघ , पोलिस... या संपूर्ण प्रकाराबाबत महापौर हिमगौरी आडके यांनी घडलेली घटना दुर्दायवी असून यात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल आतापर्यंत कंत्राटदारांना दंड लावण्यात आलेला आहे यापुढे त्यांना ब्लॅक लिस्ट केलं जाईल आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अधिकारी यांना देखील यात खेचणार असताना; बाईट- हिमगौरी अडके महापौर नाशिक मनपा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विकासकामांचा वेग वाढला आहे. मात्र या विकासाच्या गडबडीत नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याच समोर येत आहे... पाच मृत्यूंनंतरही अनेक रस्त्यांवरील खड्डे तसेच असल्याने आता प्रश्न एकच... आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागं होणार?0
0
Report
Advertisement
सातारा के जावळी में विकास सोसायटी ठराव पर समर्थकों में टकराव; पुलिस ने स्थिति संभाली
Satara, Maharashtra:सातारा जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जावळी तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विकास सोसायटीच्या ठरावावरून मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांमध्ये जोरदार धुमश्चर्री झाली. दोन्ही गट आमनेसामने आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. मेढा पोलीस ठाण्याचा मोठा फौजफाटा तातडीने घटनास्थळी दाखल झाला आणि दोन्ही गटांना बाजूला करत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे संभाव्य मोठा संघर्ष टळला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आखाडे गावातून शिंदे गटाला मोठे मताधिक्य मिळाले होते. मात्र, यावेळी विकास सोसायटीच्या ठरावाने राजकीय समीकरणांना वेगळी कलाटणी दिल्याने जिल्हा बँक निवडणुकीपूर्वी साताऱ्याच्या राजकारणात संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.0
0
Report
अण्णाभाऊ साठे के राष्ट्रीय स्मारक पर राजनीतिक घमासान तेज
Mumbai, Maharashtra:मुंबईच्या घाटकोपर पश्चिमेतील चिरागनगर परिसरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ऐतिहासिक निवासस्थानावरून राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने या वास्तूला भेट देत, घराच्या संवर्धनातील आपल्या योगदानाची शासकीय स्तरावर दखल घेण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे, भाजप आमदार राम कदम यांनी या मुद्द्यावर कोणतेही राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.0
0
Report
उद्धव ठाकरे को समन नहीं: ठाकरे गट के वकील का दावा वायरल
Kalyan, Maharashtra:उद्धव ठाकरे यांना कोणत्याही प्रकारचा समन्स कोर्टाने बजावला नाही ठाकरे गटाच्या वकिलांची माहिती कल्याण कोर्टाने उद्धव ठाकरे यांना कोणत्याही प्रकारचा समन्स बजावलेला नाही. ही समन्स केस असून कोर्टाने दिलेल्या तारखेप्रमाणे उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे उपस्थित राहणार असल्याची माहिती ठाकरे गटाची वकील जयेश वाणी यांनी दिली. २००९ साली उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कल्याणमध्ये एक सभा झाली होती. या सभेत वसंत डावखरे यांची एक सीडी त्या ठिकाणी दाखवण्यात आली. बदनामी झाली म्हणून या विरोधात वसंत डावखरे यांनी या प्रकरणी तक्रार दिल्यानंतर उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि सभेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी कल्याण कोर्टाने उद्धव ठाकरे यांना समन्स बजावल्याची माहिती समोर आली होती. मात्र ठाकरे गटाचे वकील जयेश वाणी यांनी कोणत्याही प्रकारचा समन्स उद्धव ठाकरेना बाजावण्यात आली नसल्याची माहिती दिली. Byte-जयेश वाणी(वकील)0
0
Report
Advertisement
चंद्रपुर के दक्षिण ब्रह्मपुरी जंगल में टी-120 बाघिन जेरबंद, गाँवों में दहशत
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील दक्षिण ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रातल्या हळदा जंगलात वाघीण जेरबंद ,या परिसरातील गावांमध्ये वाघिणीने पसरवली होती दहशत चंद्रपूर जिल्ह्यातील दक्षिण ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रातल्या हळदा जंगलात T -120 वाघीण जेरबंद करण्यात आली आहे. या परिसरातील गावांमध्ये वाघिणीने दहशत पसरवली होती. 9 जुलै रोजी कुरण शेतशिवारात काही दिवसांपूर्वी वाघिणीने एका ग्रामस्थाला ठार केले होते. त्यानंतर वाघिणीला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. वनविभागाच्या पथकाने आज ही कारवाई केली.0
0
Report
पंढरपूर के हरिदास महाद्वार: 11 पीढ़ियों से चली आ रही आषाढ़ी वारी का समापन
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर मध्ये हरिदासांच्या महाद्वारकाल्याने आषाढी वारीची सांगता झाली आहे. येथील हरिदास घराण्यात महाद्वार काला करण्याची परंपरा आहे. मागिल 11 पिढ्यापासून हा सोहळा साजरा केला जातो. या घराण्यातील संत पांडुरंग महाराज हरिदास यांच्या भक्तीला प्रसन्न होऊन प्रत्यक्ष विठ्ठलाने आपल्या खडावा प्रसाद रूपाने त्यांना दिल्या होत्या. तेव्हापासून महाद्वारकाल्याची परंपरा कायम आहे. हरिदास कुटुंबातील मदन महाराज यांच्या मस्तकावर विठ्ठलाच्या पादुका शंभर फूट लांब पागोट्याने बांधण्यात आल्या. त्यानंतर विठ्ठल मंदिरातील सभा मंडप येथे त्यांना आणण्यात आले. महाराजांना खांद्यावरून पाच प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर दहीहंडी फोडून काल्याचा प्रसाद वाटण्यात आला. यावेळी कुंकू बुक्का गुलाल लाह्यांची उधळण मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. यानंतर काल्याच्या वाड्यात दाखल झाल्यानंतर दहा पोती लाह्यांचा काला करून भाविकांना वाटण्यात आला.0
0
Report
तुकाराम मुंढे की कार्रवाही के बाद लैब कर्मचारियों ने मंत्री से मदद मांगी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Anchor : आय ए ایس अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईचे एकिकडे जोरदार कौतुक सुरू आहे अनेकांचे धाबे दणाणले आहे मात्र दुसरीकडे त्यांच्याच विभागातील कर्मचारी आता वैतागल्याचं चित्र पुढे आलं आहे कामाचा अति प्रचंड ताण झालाय आणि त्यामुळे छत्रपती संभाजी नगरच्या फूड टेस्टिंग लॅबच्या कर्मचाऱ्यांनी या खात्याचे मंत्री नरहरी झीरवळ यांनाच निवेदन देऊन आम्हाला या अडचणींतुन सोडवा अशी मागणी केली आहे ... तुकाराम मुंढे यांच्या विरोधात कर्मचाऱ्यांचा यलगार एकीकडे धडाकेबाज कारवाई दुसरीकडे कर्मचाऱ्यांची गोची तुकाराम मुंडे यांच्या कारवाईने राज्यातील हॉटेल चालकांचे धाबे दणाणले आहेत अन्न सुरक्षेत कुठलीही तडजोड सहन करणार नाही असा इशारा या खात्याचे सचिव तुकाराम मुंढे यांनी दिला आणि धडाकेबाज कारवाईला सुरुवात झाली. राज्यातील अनेक हॉटेल बंद केले अनेक ठिकाणावरнं शेकडो सॅम्पल्स तपासणीसाठी लॅब मध्ये यायला लागले. अन्न व औषध प्रशासनाच्या राज्यात अवघ्या तीन प्रयोगशाळा आहेत एक मुंबईत एक नागपूर मध्ये आणि एक छत्रपती संभाजी नगर मध्ये इथं महिन्याला पाहिले 400 सॅम्पल जायचे मात्र आता महिन्याला 800 ते 1000 नमुने तपासणीला यायला लागले आहेत त्यामुळे तपासणी अवघड झाली आहे, त्यात तुकाराम मुंढे यांनी प्रयोगशाळेत सकाळी सात वाजताची एक शिफ्ट आणि दुपारी बारा वाजता ची एक शिफ्ट अशा दोन शिफ्ट केल्या शनिवार रविवारच्या सुट्ट्याही तूर्तास रद्द केल्या या सगळ्या धडाकेबाज कामामुळे कर्मचारी मात्र वैतागले आहेत, अपूर्ण मनुष्यबळ आहे मानसिक ताण वाढलेला आहे आणि या सगळ्यामुळे कर्मचारी अधिकारी यांनी थेट याची तक्रार राज्याचे अन्न व औषध मंत्री नरहरी झिरवळ यांना निवेदन देऊन केली आहे काय म्हटलंय निवेदनात त्यांनी पाहुयात प्रमुख तक्रारी प्रमुख तक्रारी ... प्रयोगशाळेची कामाची वेळ शासन निर्णयापेक्षा वाढवण्यात आली. सकाळी ९:४५ ते सायं. ६:१५ ऐवजी दोन शिफ्टमध्ये काम शनिवार-रविवार और शासकीय सुट्ट्यांनाही काम करण्याचे आदेश रिक्त पदे तातडीने भरून मनुष्यबळ वाढवावे अतिरिक्त कामाचा मोबदला किंवा बदल्यात सुट्टी द्यावी सातत्याने वाढलेल्या कामामुळे मानसिक व शारीरिक ताण वाढल्याची तक्रार या तक्रारीनंतर या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी काही मागण्या सुद्धा केल्या आहेत प्रमुख मागण्या ... पूर्वीची कार्यालयीन वेळ लागू करावी दोन शिफ्टची कार्यपद्धती तात्काळ बंद करावी शनिवार, रविवार व शासकीय सुट्ट्यांवरील सक्तीचे काम थांबवावे रिक्त पदे तातडीने भरून मनुष्यबळ वाढवावे अतिरिक्त कामाचा मोबदला किंवा बदल्यात सुट्टी द्यावी या सगळ्याला तुकाराम मुंडे এবং राज्य सरकार कसे उत्तर देत हेच पाहणं महत्त्वाचं आहे विशाल करवळे, छत्रपती संभाजी नगर0
0
Report
Advertisement
दिल्ली में आंदोलन: विमानतळ नामांतरण के लिए प्रकल्पग्रस्त 5 अगस्त जंतर मंतर पहुँचेंगे
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव मिळावं या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त आता थेट दिल्लीत आंदोलन करणार आहेत. येत्या 5 ऑगस्ट रोजी दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर प्रकल्पग्रस्त लाक्षणिक आंदोलन करून केंद्र सरकारला जागं करण्याचा प्रयत्न करणार आहेत. आता या आंदोलनावरून आरोप प्रत्यारोपाला सुरुव झाली असून पनवेल चे भाजपा आमदार प्रशांत ठाकूर यांनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय तर प्रशांत ठाकूर यांचा पाठिंबा म्हणजे नोटंकी असल्याची टीका सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनी केलाय. काही दिवसांपूर्वी पनवेल मध्ये झालेल्या आंदोलनाला पाठिंबा का नाही दिला असा प्रश्न उपस्थित करत विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव दिल्यास प्रशांत ठाकूर यांच्या वडिलांचे नाव कमी होईल या भीतीने ते आंदोलनात सक्रिय सहभाग घेत नसल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनी केलाय.0
0
Report
नंदुरबार में बवाल: भाजपा के ऑडियो क्लिप प्रकरण से पार्टी और विरोधी सब गर्म
Dhule, Maharashtra:नंदुरबार जिले में भाजपा के अंदरूनी विवाद फिर से चर्चा का विषय बन गया है। यह मामला पार्टी के कार्यकर्ताओं और नेताओं के बीच चल रही खींचतान को उजागर करता है। इस संवाद में कुछ नेताओं के बारे में आपत्तिजनक भाषा के आरोप लगाए गए हैं, जिन्हें लेकर विभिन्न पक्षों ने कार्रवाई की मांग की है. आरोपी नेता के खिलाफ विनयभंग और अन्य धाराओं के तहत FIR की मांग उठी है. जिला पुलिस प्रमुख से भी कठोर कदम उठाने की मांग की गई है और पार्टी के शीर्ष नेतृत्व से भी कार्रवाई की आशंका जताई गई है. इससे नंदुरबार में भाजपा के भीतर संघर्ष और तेज हुआ है. विजय चौधरी जैसे नेताओं को लेकर राजनीतिक चर्चा बनी हुई है, उनके अनुसार उन्होंने सार्वजनिक बयान दिए नहीं हैं, पर उनके पक्ष ने आलोचकों के साझा करने की बात कही है. इस प्रकरण को लेकर आदिवासी समाज और डॉ. हीना गावित के समर्थकों में नाराजगी है और आंदोलन की बात उठ रही है. भाजप ने अभी तक अपनी स्पष्ट भूमिका नहीं बताई है. विजय चौधरी भाजपा के एक ज्वलंत पदाधिकारी माने जाते हैं।0
0
Report
दिल्ली के जंतर-मंतर के विद्यार्थियों पर प्रकाश महाजन का सवाल: असली आंदोलन कौन था?
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:दिल्लीमें झालेल्या विद्यार्थ्यांचा आंदोलन हे विद्यार्थ्यांचा आंदोलन नव्हतंच तिथं कोण विद्यार्थी होते आणि त्यातील किती नीट चे होते हे सांगावं असा सवाल शिवसेनेची प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी केला आहे , अभिजीत दिपके यांना आंदोलन आणि त्यातून मिळालेल्या यशाचा कैफ जडला आहे अपयश पचवणं सोपं असतं यश पचवणं अवघड असतं असा टोलाही प्रकाश महाजन यांनी लावला आहे.. तुम्ही सातत्याने फक्त राजीनामे मागत आहे यातून काय साध्य होणार असा सवालही प्रकाश महाजन यांनी उपस्थित केलाय एकूणच दिल्लीचा जंतर-मंतरवरील आंदोलन आणि त्याचे पडसाद याबत प्रकाश महाजन यांच्या सोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी0
0
Report
Advertisement
नंदुरबार में माकड़ों के हमले से स्कूलों में दहशत, मोर भी शहर में दिखा
Dhule, Maharashtra:नंदुरबार शहातील शाळांना दोन माकडांनी वेठीस धरलं आहे. या माकडांची दहशत एवढी आहे कि, पालक मुलांना शाळेत पाठवला माघे पुढे पाहत आहेत. जंगलात अन्न-पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने या माकडांनी शहराची वाट धरली आहे. मात्र नंदुरबारचे हे माकड शाळांनाच लक्ष करत असल्याने भीतीचे वातावरण आहे . माकड शाळांमध्ये घुसून विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ले करत असल्याने भीतीचे वातावरण आहे. माकडाच्या भीतीमुळे शिक्षकांकडून विशेष खबरदारी घेत विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. शाळांचे मुख्य दरवाजे आणि वर्गखोल्यांचे दरवाजे बंद ठेवून अध्यापन सुरू आहे. माकडांच्या वाढत्या उपद्रवामुळे काही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर अनेक पालकांनी मुलांना शाळेत पाठवलेले नाही. भीतीपोटी मूल घरीच आहेत. वन विभागाकडून माकडाला पकडण्याचे प्रयत्न सुरू असून, अद्याप यश आलेले नाही. वन विभागासह वन्यजीव मित्रही माकडाला पकडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हे कमी कि काय, भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर देखील नंदुरबार शहरात दाखल झाला आहे. माकडांनंतर आता मोराची शहरातील तांबोळी गालीच्या परिसरात दिसून आल्याने नंदुरबारमध्ये नागरिकांची एकच गर्दी पाहायला मिळाली. वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, जंगलात अन्न आणि पाण्याची टंचाई निर्माण झाल्यास वन्य प्राणी आणि पक्षी मानवी वस्तीकडे वळण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे जंगलातील जलस्रोत आणि नैसर्गिक अधिवासांचे संवर्धन करण्याची गरज पुन्हा अधोरेखित होत आहे. प्रशांत परदेशी, नंदुरबार0
0
Report
लासलगाव थाना के पास दिनदहाड़े रोड रॉबरी, व्यापारी के वाहन से 70 हजार नकद चोरी
Lasalgaon, Maharashtra:लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर भरदिवसा रोड रॉबरीची धक्कादायक घटना घडल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे निफाड तालुक्यातील भरवस फाटा येथील अभय किराणा दुकानाचे मालक आनंदा शांताराम घोडेगावकर हे किराणामाल खरेदीसाठी लासलगाव येथे आले होते दोन्ही ठिकाणांहून किराणामाल खरेदी केल्यानंतर औषध घेण्यासाठी व नाश्ता करण्यासाठी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील एका रेस्टॉरंटमध्ये गेले असतात याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी एमएच 15 जीआर 7801 क्रमांकाच्या त्यांच्या व्हॅगनार कारच्या मागील डाव्या बाजूची काच फोडली कारमध्ये किराणामालाशेजारी ठेवलेल्या कापडी पिशवीतील 70 हजार रुपयांची रोकड चोरून नेली घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज बघून तपास सुरू केला मात्र गेल्या काही दिवसांपासून लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून अनेक चोऱ्यांचा अद्याप उलगडा न झाल्याने व्यापारी व नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे0
0
Report
शिर्डी साईं मंदिर में गुरु पूर्णिमा उत्सव का शानदार समापन, दही हांडी फोड़कर तीन दिवसीय आयोजन समाप्त
Shirdi, Maharashtra:Anc - शिर्डीच्या साईमंदिरात काल्याच्या किर्तनानंतर दहिहांडी फोडून तीन दिवसीय गुरूपोर्णिमा उत्सवाची सांगता करण्यात आली.. आज शेवटचा तिसरा दिवस असल्याने सकाळी काकड आरтаи�nंतर साईमुर्ती आणि समाधीला मंगलस्नान घालण्यात आले.. त्यानंतर गुरूस्थान मंदिरात महारुद्राभिषेक करण्यात आला.. उत्सवाचा सांगता दिवस असल्याने आज साईमंदिरासमोर काल्याचं किर्तन पार पडलं.. काल्याच्या किर्तनासाठी साई संस्थानचे अधिकारी, ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थीत होते.. किर्तनानंतर दही हांडी फोडून दुपारची मध्यान्ह आरती पार पडली आणि उत्सवाची सांगता करण्यात आली... गुरूपौर्णिमा उत्सवाच्या तीन दिवसात लाखो भाविक साईचरणी नतमस्तक झालेत...0
0
Report
Advertisement
