icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow25 Oct 2024, 07:21 am

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

सुप्रिया सुळे ने भीमाशंकर में विकास-उद्योग और किसान नीति पर सरकार को घेरा

Shirur, Maharashtra:खासदार सुप्रिया सुळे पत्रकार परिषद पॉईंटर... भीमाशंकर परिसरातील दुरवस्था व भाविकांचे हाल: भीमाशंकर येथील रस्त्यांची खड्ड्यांमुळे झालेली दुरवस्था आणि अर्धवट पडलेली विकासकामे यावर तीव्र नाराजी व्यक्त केली; यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचे सांगितले. चाकण एमआयडीसी आणि उद्योगांचे स्थलांतर: पायाभूत सुविधा आणि रस्त्यांच्या खराब स्थितीमुळे चाकणसह राज्यातील उद्योग परराज्यात जात असल्याचा आरोप केला. दावोस दौऱ्यांवर टीका करत स्थानिक उद्योगांना 'रेड कार्पेट' देण्याची आणि चाकणच्या रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण करण्याची मागणी केली. शेतकरी प्रश्न, कांदा व sakhar धोरण: केंद्र政府च्या अस्थिर आयात-निर्यात धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप केला. sakhareche धोरण आणि shetmālalā योग्य भाव न मिळण्यावरून सरकारवर टीका केली. अंगणवाडी पोषण आहार व दूध भेसळ प्रकरण: लहान मुलांच्या पोषण आहाराच्या दर्जाबाबत निष्पक्ष चौकशीची मागणी केली. आंबेगाव व परिसरात उघडकीस आलेल्या दूध भेसळ प्रकरणात आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचे स्वागत करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली. विद्यार्थ्यांचे आंदोलन व पेपरफुटी: आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न, एमपीएससी व इतर परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांवरून सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. आंदोलने व सरकारच्या भूमिकेवर टीका: मनोज जरांगे पाटील यांच्यासह विविध घटकांना आपल्या मागण्यांसाठी वारंवार रस्त्यावर उतरावे लागत असून, सरकार संवाद साधण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप केला.
0
0
Report
Advertisement

यवत में ओबीसी मोर्चे को पुलिस ने अनुमति नहीं दी, हाके ने रुख दिखाया

Rui, Maharashtra:ओबीसींच्या मोर्चा मुंबईकडे एक सप्टेंबर रोजी काढण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यातील यवत येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि पोलीस प्रशासनामध्ये चर्चा झाली. पोलीसांनी अद्याप या मोर्चाला परवानगी नाकारली असून लक्ष्मण हाके यांना नोटीस दिली गेली आहे. यवत पोलीस ठाण्यात प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि पोलीस प्रशासनामध्ये चर्चा झाली. आम्ही मोर्चावर ठाम असून मुंबईकडे जाणार असल्याचे हाके यांनी म्हटले. जरांगे यांना तात्काळ अटक करा अशी मागणी त्यांनी केली. सरकारला त्यांनी आरक्षण दिले असल्यामुळे मागे हटणार नाही अशी प्रतिक्रिया दिली. मुंबईतील आझाद मैदान येथे पोलिसांची परवानगी आवश्यक असून ती मिळाली नाही त्यामुळे हाके यांच्या मोर्चाला अद्याप परवानगी दिली नाही. ज्या गाड्या या मोर्चाला जाणार आहेत त्यामुळे कायदा व्यवस्थितीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो; नव्याने अर्ज करून मागणी करण्याचा विचार दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाबुराव दडस यांनी व्यक्त केला.
0
0
Report
Advertisement

धुळे में शरद पवार को कृतज्ञता सम्मान, श्रद्धेय नेता उपस्थित

Dhule, Maharashtra:धुळे शहरातील इतिहासाचार्य वि.का. राजवाडे संशोधन मंडळाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांचा कृतज्ञता सोहळा संपन्न झाला. यावेळेस शास्त्रज्ञान डॉक्टर अनिल काकोडकर यांनी शरद पवार यांचा कृतज्ञाता सन्मान केला. यावेळी महाराष्ट्रातील दिग्गज नेते उपस्थित होते. संस्थेने केलेल्या या सत्कार सोहळ्या बद्दल शरद पवार यांनी आभार व्यक्त करत. इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांनी इतिहास संशोधनांमध्ये मोठे योगदान दिलं असून, त्यांचे योगदान हे येणारे पिढ्यासाठी मार्गदर्शक आहे, असं शरद पवार यांनी सांगितल. तर शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांनी शरद पवार यांच्या बद्दल गौरवोद्गार काढताना, अनेक संस्थांना शरद पवार यांनी मदत केली, मात्र त्यांच्या कार्यात हस्तक्षेप केला नाही, असं सांगितले.
0
0
Report

अनुमति न मिलने के बावजूद ओबीसी महामोर्चा 1 सितंबर को पटस से मुंबई रवाना

Pune, Maharashtra:परवानगी नाकारली तरीही १ सप्टेंबरचा ओबीसी समाजाचा महामोर्चा निघणारच असा निर्धार ओबीसी समाजाचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केला आहे. तसेच नियोजनात कोणताही बदल होणार नाही. त्यामुळे ठरल्याप्रमाणे एक तारखेला सकाळी दहा वाजता ओबीसी समाजबांधवांनी पाटस टोल नाक्यावर लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहनही हाके यांनी केले आहे. १ सप्टेंबर रोजी ओबीसींच्या विविध प्रश्नावरती प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाजाने महामोर्चा आयोजित केला आहे. हा महामोर्चा पाटसहून निघणार असून तो मुंबईच्या दिशेने आगेकूच करणार आहे. मात्र सोशल मीडियामध्ये काही ओबीसी समाजाचे विरोधक या मोर्चा संदर्भात अफवा पसरवत आहेत. असा आरोप हाकेंनी केला दरम्यान पाटस येथे पोलीस प्रशासनाबरोबर सकारात्मक बैठक झाली असून कायद्याच्या चौकटीत राहून, घटनेने दिलेल्या अधिकाराप्रमाणे कायदा आणि सुव्यवस्था यांचे पालन करत हा मोर्चा निघणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
0
0
Report
Advertisement

सरकार ओबीसी-मराठा आरक्षण मुद्दे पर सकारात्मक बातचीत कर रही है

Rui, Maharashtra:कृषिमंत्री दत्तात्रय भरणे ऑन जरांगे पाटील उपोषण... सरकार तोडगा... विखे पाटील जरांगे यांच्याशी बोलता येत सरकार जरांगे पाटलांच्या प्रश्नाबाबत सकारात्मक आहे. एक-दोन दिवसात तोडगा निघेल... ऑन खासदार सुप्रिया सुळे पक्ष स्थापना.. पक्षाच्या प्रमुख सुनेत्रा वहिनी आहेत ते जो निर्णय घेतील तो मान्य असेल... ऑन लक्ष्मण हाके ओबीसी मोर्चा मुंबई हाके यांच्या मागणी संदर्भात मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्याशी चर्चा होईल मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल ऑन सुनेत्रा पवार निवडणूक मध्यस्थी लक्ष्मण हाके राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री आहे तो जो निर्णय घेतील ते आम्हाला मान्य असेल, ऑन छगन भुजबळ छगन भुजबळ साहेबांशी चर्चा करू ओबीसी आणि मराठा यांच्यासाठी काय करणं गरजेचं आहे याबाबत सरकार सकारात्मक आहे. जातीय सलोखा जपलं पाहिजे गुण्या गोविंदाने काम केलं पाहिजे सरकारची भूमिका ऑन हाके आरक्षण गेलं लखा्मण हाके आणि भुजबळ साहेब यांच्याशी चर्चा करून समजून घेईल ऑन जरांगे पाटील मागणी प्रमुख विखे पाटील यांना जबाबदारी दिली है ते यातून नक्की तोडगा काढतील... ऑन कर्जमाफी यादी कागदपत्र जसे पूर्ण होतील केवायसी पूर्ण होतील त्याप्रमाणे यादी लागतील शेतकरी बांधवांना सांगतो काळजी करू नका सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासन दिला आहे ते नक्की पूर्ण होईल... शेतकरी अडचणीत आहे पाऊस पडत नाही... चार आठ दिवसात पाऊस नाही पडला तर संपूर्ण पीक वाया जाईल... पिकावर शेतकऱ्याने स्वप्न रंगवले आहेत ऑन बायोमेट्रिक कोणालाही वंचित ठेवणार नाही .. ऑन मयत शेतकरी मयत शेतकऱ्याला सुद्धा आम्ही वंचित ठेवणार नाही... ऑन सुप्रिया सुळे शेतकरी कंबरड मोडलं याबाबतीत मी माहिती घेतली नाही माहिती घेतल्यावर मी बोलेल.... ऑन सुप्रिया सुळे सरकार धोरण ताई देशाच्या ज्येष्ठ नेते आहेत ते काय बोलल्या ते मी ऐकून घेतले नाहीत.... माहिती घेतल्यावर मी त्यावर बोलेल...
0
0
Report

पुणे महापालिका के कनिष्ठ इंजीनियर भर्ती पेपर लीक: पुनःपरीक्षा की मांग

Pune, Maharashtra:कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रिया रद्द करा; फेरपरीक्षा घ्या — प्रमोद नाना भानगिरे पुणे : पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती प्रक्रियेत प्रश्नपत्रिका फुटल्याचे प्रशासनाने मान्य केले असून, पुरावे समोर आल्यानंतर तीन उमेदवारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करून पारदर्शक पद्धतीने फेरपरीक्षा घ्यावी, अशी मागणी शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी केली आहे. “तीन उमेदवारांवर कारवाई झाली म्हणजे गैरप्रकार केवळ त्यांच्यापर्यंत मर्यादित होता, असे कसे मानता येईल? प्रश्नपत्रिका आणखी किती जणांपर्यंत पोहोचली आणि त्याचा लाभ कोणी घेतला, याची सखोल चौकशी झाली आहे का? त्याच निकालाच्या आधारे नियुक्त्या करणे म्हणजे प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय आहे,” असा सवाल भानगिरे यांनी उपस्थित केला. या प्रकरणात महापालिका प्रशासनातील काही बड्या व्यक्तींच्या सहभागाबाबत खात्रीदायक माहिती असल्याचा दावा करत, “प्रश्नपत्रिका बाहेर कशी गेली, ती कोणाकडे पोहोचली आणि त्याचा लाभ कोणी घेतला, याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. दोषी कोणत्याही स्तरावर असो, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी तडजोड केली जाणार नाही. भरती प्रक्रिया रद्द करून फेरपरीक्षा घेतली नाही, तर तीव्र आंदोलन उभारू,” असा इशारा भानगिरे यांनी दिला.
0
0
Report

पुणे में गणेशोत्सव के दौरान ध्वनि प्रदूषण रोकथाम की मांग, नागरिक मोर्चा निकला

Pune, Maharashtra:पुण्यात गणेशोत्सव डिजेमुक्त व्हावा, यासाठी अभिनव चौकात काही जागरूक पुणेकर जमा झालेत. डिजे आणि डॉल्बीच्या आवाजाला आता सहन होत नाही तो बंद झालाच पाहिजे असे या ज्येष्ठ नागरिका्चा म्हणणं होतं. आयोजक संघटनेनं आजचा मोर्चा रद्द केला असूनही पुणेकर डिजेविरोधात निषेध नोंदवण्यासाठी रस्त्यावर उतरलेत. अभिनव चौक ते शनिवारवाडा हा मोर्चा निघत आहे. ध्वनीप्रदुषण कायद्याची अंमलबजावणी केली जावी, एवढीच आमची मागणी आहे. सण उत्सवात ध्वनीप्रदुषण कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे. उत्सव हवा प्रदुषण नको.
0
0
Report
Advertisement

पुणे में ध्वनि प्रदुषण पर विद्यानंद बापट की भाषा, गणेश मंडळों का विरोध कायम

Pune, Maharashtra:ध्वनी प्रदुषणाविरोधात सामान्य पुणेकरांनी आवाज उठवल्याबद्दल व्हिसल ब्लोअर विद्यानंद बापट यांनी आनंद व्यक्त केलाय...पण गणेश मंडळांनी टोकाचा विरोध करूनही ते लाउडस्पीकर बंदी आणि रस्त्यात मंडप न टाकण्याच्या भूमिकेवर आजही ठाम आहेत...गणेश मिरवणुका थेट रिंगरोड नेण्यात याव्या, या त्यांच्या अतिशय टोकाच्या भूमिकेवर गणेश मंडळांकडून प्रचंड टीका झाली पण विद्यानंद बापट आजही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत...त्यांचं साधं म्हणणंय की, तुमच्या सण उत्सवाचा इतरांना ञास नको, पाहूयात पुण्यातील ध्वनीप्रदुषण लढ्याचा आवाज बनलेले विद्यानंद बापट नेमकं काय म्हणतात ते...त्यांच्याशी आम्ही केलेली ही exclusive बातचीत...
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top