icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow25 Oct 2024, 07:21 am

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

बलात्कार के मुक़दमे में पूर्व विधायक नरेंद्र पवार की गिरफ्तारी कब?

Kalyan, Maharashtra:बलात्काराच्या गुन्हा दाखल असलेल्या माजी आमदार नरेंद्र पवार यांना अटक कधी ? शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांचा सवाल . विरोधी पक्षातील एखाद्या नेत्यावर छोटासा गुन्हा दाखल झाला तरी सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते तुटून पडतात आणि त्यानंतर मीडिया ट्रायल सुरू होते. मात्र, बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतरही केवळ संबंधित व्यक्ती भाजपची असल्यामुळे त्यांना संरक्षण दिले जात असल्याचा आरोप शिवसेना (ठाकरे गट) आमदार वरुण सरदेसाई यांनी केला. भाजपचे नरेंद्र पवार यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे, नरेंद्र पवार हे भाजपचे आहे म्हणून त्यांना संरक्षण न देता तात्काळ अटक झाली पाहिजे, अशी मागणी सरदेसाई यांनी कल्याणमध्ये केली. Vo यावेळी कल्याण-डोंबिवली महापालिकेतील राजकीय परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केले. केडीएमसीमध्ये अद्याप विरोधी पक्षनेत्याची निवड झालेली नाही. तसेच नवनिर्वाचित नगरसेवकांच्या नियुक्तीबाबतही कोणताही ठोस निर्णय झालेला नसल्याचे त्यांनी म्हटले.दरम्यान, शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या राजकीय वादावरूनही सरदेसाई यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. “दोन्ही पक्षांमध्ये भांडण सुरू आहे; मग लोकांची कामे कधी होणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पक्षाच्या आढावा बैठकीसाठी वरुण सरदेसाई सध्या कल्याण-डोंबिवलीच्या दौऱ्यावर आहेत. बाईट वरुण सर्देसाई आमदार शिवसेना ठाकरे गट
0
0
Report
Advertisement

कृष्णा नदी से पानी उपास रोक: सांगली में खेती और पेयजल संकट की आशंका

Sangli, Maharashtra:सांगली फ्लॅश संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीतून पाणी उपसा बंदी आदेश लागू. शेतीसाठी पाणी उपसावर घालण्यात आली बंदी सांगलीच्या जलसंपदा विभागाकडे करण्यात आला आदेश जारी पिण्याच्या पाण्या व्यतिरिक्त इतर पाणी उपसा करण्यावर बंदी खाजगी उपसा सिंचन योजनांचे वीज पुरवठा खंडित करण्याचेही वीज वितरण कंपनीला आदेश. कृष्णा नदीसह जत,मिरज,वाळवा आणि शिराळा तालुक्यातल्या मध्यम प्रकल्पांतील पाणी उपसावर ही बंदी. कृष्णाकाठसह जिल्ह्यातील शेती पिके येणार धोक्यात आधीच पाऊसा अभावी संकटात सापडलेली शेती करपून जाण्याची शक्यता..
0
0
Report

सांगली के घरगुती गणपती डेको में चंद्रभागा प्रदूषण का संदेश दिखा

Sangli, Maharashtra:सांगली में घरगुती गणपती महोत्सव के माध्यम से नदी प्रदूषण का मुद्दा प्रस्तुत किया गया है। गणेश भक्त तुषार अंबी तुषार ने चंद्रभागा की व्यथा नामक डेकाव दिखाया है, जिसमें विठ्ठल-रखुमाई मंदिर, पुलिस स्टेशन, पूजे के सामान की दुकानों आदि की प्रतिकृतियाँ शामिल हैं और चंद्रभागा नदी में निर्माल्य फेंकना, देव-देवताओं के फोटो और पूजे का सामान नदी में विसर्जित करना प्रदूषण के कारण दिखाया गया है। प्रदूषण रोकने के लिए निर्माल्य कुंड, प्रतिमा और धार्मिक साहित्य संकलन की व्यवस्था तथा नागरिकों को क्या सावधानियाँ लेनी चाहिए, यह संदेश भी दिखाव में दिया गया है।
0
0
Report
Advertisement

खٹاو में इस परियोजना का तीसरा एवं चौथा चरण भूमिपूजन; मोदी उद्घाटन करेंगे

Satara, Maharashtra:सातारा - खटाव तालुक्यातील डिस्कळ येथे गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे-कटापूर उपसा सिंचन योजनेच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्याचा कामाचे भूमिपूजन कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे आणि जिल्हा परिषद अध्यक्ष प्रिया शिंदे यांच्या हस्ते पार पडला या योजनेचा पहिला व दुसऱ्या टप्प्याचे ३६ महिन्यांचे काम अवघ्या ११ महिन्यांत पूर्ण करून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचवण्याचा विक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने केला असल्याची माहिती आमदार महेश शिंदे यांनी दिली. आता या योजनेचा तिसरा टप्पा मुळे मोळ, मांजरवाडीसह संपूर्ण बुध गटातील सुमारे ९० टक्के परिसर सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे खटाव भागाचा दुष्काळाचा डाग कायमचा पुसला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.... विरोधकांच्या टीकेला शब्दांनी नव्हे तर प्रत्यक्ष विकासकामांमधून उत्तर दिले जात असल्याचे सांगत या संपूर्ण योजनेचे अंतिम लोकार्पण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
0
0
Report

चिपळूण पुल के अधूरे काम से कोकणवासियों की मुंबई वापसी बाधित

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. चिपळूणच्या बहादूर शेख नाक्यावरील उड्डाणपुलाच्या अपुऱ्या कामाचा फटका मुंबईकडे जाणाऱ्या परतीचा प्रवास करणाऱ्या कोकण वासियांना बसतोय.. पाच दिवसांच्या गौरी गणपतीला निरोप देऊन परतीच्या प्रवासात वाहतूक कोंडीचे विघ्न.. चिपळूण पंचायत समिती येथील महामार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा.. जवळपास एक ते दीड किलोमीटरच्या रांगा.. जिथे आठ ते दहा तासांचा मुंबईत जाण्यासाठी प्रवास करावा लागतोय तिथे आता दोन ते तीन तासांचा विलंब होतोय.. याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी..
0
0
Report
Advertisement

संगमेश्वर रेलवे स्टेशन पर चार एक्सप्रेस ट्रेनों के ठहराव के लिए अनोखा प्रदर्शन

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. संगमेश्वरला चार एक्सप्रेस गाड्यांच्या थांब्यासाठी ‘उंदीरमामा’ मैदानात; रेल्वे स्थानकात अनोखे आंदोलन..\n\nसंगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर चार महत्त्वाच्या साप्ताहिक एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा, यासाठी गणपती बाप्पांचे वाहन असलेल्या ‘उंदीरमामा’चा वेश परिधान करून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. स्टेशन मास्तरांच्या तक्रार वहीत अधिकृत नोंद करून रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले..\n\nया चार गाड्यांना थांब्याची मागणी:\n1) बांद्रा–मडगाव एक्सप्रेस (10115/10116)\n2) श्री गंगानगर एक्सप्रेस (16311/16312)\n3) अजमेर–एर्नाकुलम एक्सप्रेस (12977/12978)\n4) जबलपूर–कोयंबतूर एक्सप्रेस (02197/02198)\n\nगणेशोत्सवानंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून संगमेश्वर परिसरातील प्रवाशांची संख्या मोठी आहे. या चारही गाड्यांना थांबा मिळाल्यास मुंबईसह उत्तर व दक्षिण भारताच्या प्रवासासाठी मोठी सोय होणार आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली असून या अनोख्या आंदोलनाची स्थानक परिसरात जोरदार चर्चा रंगली..
0
0
Report

रोहित पवार का मराठवाड़ा drought दौरा धाराशिव से शुरू, किसानों को मदद का भरोसा

Dharashiv, Maharashtra:धाराशिव रोहित पवार यांच्या मराठवाडा दुष्काळ पाहणी दौऱ्याची धाराशिवमधून सुरुवात धाराशिवच्या येरमाळा, तेरखेडा, मस्सा खंडेश्वरी, हावरगाव या गावात पाहणी, रोहित पवार थेट शेतीच्या बांधावर धाराशिव, बीड, लातूर जिल्ह्यात आज पाहणी करणार धाराशिवमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती, गेल्या दोन महिन्यांपासून पाऊस नाही, सोयाबीनची पिकं करपलेली पाणी पातळी कमी झाली असून जिल्हा फक्त आठ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तसेच पाणी पातळीत सात मीटरने घट झाली आहे. जिल्हाभरात आठही तालुक्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पवार यांनी दुधाळवाडी परिसरातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला, सरकारकडून मदत मिळवून देण्यासाठीच आलो असल्याचा दिलासा दिला.
0
0
Report

शिरडी में विके पाटील के बयानों से किसान-दुष्काळ पर राजनीति गरम

Shirdi, Maharashtra:मंत्री राधाकृष्ण विखे पाटील बाईट... ऑन नILA विखे स्विडन खासदार... मनस्वी आनंद झाला.. पहिल्यापासूनच निला अॅक्टीव राहिलीय.. स्विडनच्या पंतप्रधानांचे सल्लागार म्हणूनही तीने काम केले.. बंधु अशोक पाटील यांनी मेहनतीने मुलांचे शिक्षण पूर्ण केले.. सुजाण नागरिक होण्याची शिकवणही त्यांनी दिली... त्याचा परीणाम आज ती स्विडनची खासदार झालीय.. मी तिला काही सल्ला देण्याची गरजच नाही... आपल्याकडची आणी तीकडची कार्यपद्धत वेगळी... आपल्याकडे व्यकातीद्वेशाने भरलेलं वातावरण आहे.. त्यामुळे सामाजिक आणी राजकीय जिवनात काम करताना मोठी आव्हाने आहेत... निलाकडून मला मोठ्या अपेक्षा आहेत आणी तिला शुभेच्छाही आहेत... ऑन दुष्काळ परीस्थीती... मुख्यमंत्रीांनी स्वतः जाहीर केलंय.. एनडीआरएफच्या नाॉर्मपेक्षा जास्त मदत करण्याची सरकारची भुमीका.. चार पाच दिवसात आढावा घेणं होईल.. विरोधक दुष्काळाचेही राजकारण करत आहेत हे दुर्दैव.. त्यांच्याकडे कोणताही मुद्दा शिल्लक राहीला नाही... त्यांच्याकडे लोकांचा आणी मुद्दयाचा दुष्काळ आहे... त्यामुळे दुष्काळावर राजकारण करायचं एव्हढंच माध्यम राहीलंय... राधाकृष्ण विखे पाटलांची विरोधकांवर टिका... ऑन बाळासाहेब थोरात मागणी... बाळासाहेब स्वतः कृषीमंत्री राहीलेले आहेत... त्यांना कार्यपद्धत माहीत आहे.. त्यांच्या भावना चुकीच्या नाहीत मात्र कार्यपद्धती नुसार निर्णय घ्यावा लागणार.. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे.. राजकारण करण्यापेक्षा आज सर्वांनी शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज... ऑन साखर कारखाना गळीत हंगाम... आज कारखाना गळीत हंगामाची औपचारिक सुरूवात.. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात कारखाना सुरू होणार... पाऊस नसल्याने चित्र विदारक आहे.. पिकाला वाढ नाही आणी उत्पादनही घडलंय.. यावर्षी पावसाची तीव्रता जास्त असल्याने दुष्काळ जाहीर करण्याची वेळ... पुढच्या वर्षीसाठी ऊसाच्या लागवड होणार नाहीत.. यावर्षी कसेबसे कारखाने चालतील.. मात्र उद्याच्या काळात खाजगी आणी सहकारी कारखानदारीपुढे मोठे आव्हान...
0
0
Report
Advertisement

आदिवासी मंत्री के निर्देश: अफवाह फैलाने वालों पर कड़ी कार्रवाई

Akola, Maharashtra:अकोळयातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या डॉ. आर. के. ठाकरे सभागृहात अमरावती विभागाच्या पीक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत आदिवासी मंत्र्यांनी दुष्काळ जाहीर केल्याची खोटी वृत्तवाहिनीवर आणि सोशल मीडियावर दाखवण्यात आली. या चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये व नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. त्यामुळे सभागृहात यावर तीव्र संताप व्यक्त करत अशा खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याची आक्रमक मागणी आदिवासी मंत्री उईके यांच्याकडून करण्यात आली. या गंभीर प्रकरणाची दखल घेत कृषीमंत्र्यांनी तातडीने ही मागणी मान्य केली. तसेच, संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत अधिकृत निर्देश स्पष्ट करण्यात आले असून, अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
0
0
Report

वाशीम में सौर कृषि पंप: फॉर्म भरने के बाद भी कनेक्शन नहीं, किसान नाराज़

Washim, Maharashtra:अँकर:‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेतून पंप मिळावा, यासाठी वाशिम जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी अर्ज करून शासनाचे आवश्यक शुल्कही भरले आहे. मात्र,शुल्क भरून पाच ते सहा महिने उलटूनही अनेक शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाची जोडणी मिळालेली नाही.पावसाचा अनियमितपणा आणि खरीप पिकांना पाण्याची गरज असताना पंप मिळेल,या अपेक्षेने शेतकऱ्यांनी अर्ज केले होते.मात्र,अनेक महिने प्रतीक्षा करूनही जोडणी न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.पैसे भरूनही पंप कधी मिळणार असा सवाल उपस्थित होत असल्याचे प्रलंबित अर्जांची तातडीने पडताळणी करून पात्र शेतकऱ्यांना पंपाची जोडणी देण्याची मागणी केली जात आहे.
0
0
Report

दुष्काळ से जूझते किसान की डीपी पर मौत, महावितरण पर सवाल

Hingoli, Maharashtra:अँकर -हिंगोली जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे पिकांना पाणी देण्यासाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू सेनगाव तालुक्यातील पारडी पोहकर येथे खंडित वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी विद्युत डीपीवर गेलेल्या शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत झाला आहे.. पावसाअभावी पिके सुकून जात महावितरणच्या कर्मचाऱ्यांना अनेकदा कल्पना देऊनही दुरुस्ती केली जात नसल्याने शेतकऱ्यांनी स्वतमहावितरण कर्मचाऱ्यांच्या परवानगीने खंडित झालेला विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी विद्युत डीपीवर जाऊन विद्युत दुरुस्ती करू लागला होता.. मात्र महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे पारडी पोहकर येथील महादेव पोहकर या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.. महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला असल्याचा आरोप गावकऱ्यांकडून करण्यात येत असून दुष्काळामुळे पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्याला आपला जीव गमावावा लागला आहे....
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top