445001
यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
वashिम mein varsha ki kami se soyabean fasal barbaad; kisan ne rotavator se fasal nashat ki
Washim, Maharashtra:अँकर: पावसाने दडी मारल्याने अपुर्या पाण्यामुळे वाशिम जिल्ह्यात सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथील एका शेतकऱ्याने तब्बल आठ एकर क्षेत्रातील सोयाबीन पीक वाचण्याची शक्यता नसल्याने रोटावेटर फिरवून पीक नष्ट केले. डोळ्यांसमोर उभे पीक वाया गेल्याने शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. पावसाअभावी सोयाबीनची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी पीक करपून गेले आहे. त्यामधून उत्पादनाची अपेक्षा संपल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने पिकावर रोटावेटर फिरवावा लागत आहे. त्यामुळे शासन व प्रशासनाने या नुकसानीची तात्काळ पाहणी करून पंचनामा करावा आणि पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई व आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.0
0
Report
नाशिकरोड पुलिस ने सराईत अपराधी निखिल अंबोरे को पकड़ा: गावठी कट्टा-जीवंत काडतूस बरामद
Nashik, Maharashtra:*नाशिक ब्रेकिंग* - नाशिकरोड पोलिसांची सराईत गुन्हेगारावर मोठी कारवाई - सिन्नरफाटा परिसरात सापळा रचून सराईत गुन्हेगार निखिल अंबोरे पोलिसांच्या ताब्यात - पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई - अंगझडतीत आढळले गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस - निखिल अंबोरेविरोधात नाशिकरोडसह उपनगर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल - संशयिताकडून गावठी कट्टा, जिवंत काडतूस आणि दुचाकी जप्त - सराईत गुन्हेगाराकडून संभाव्य गुन्हा घडण्यापूर्वीच पोलिसांची कारवाई - नाशिकरोड पोलिसांच्या सतर्कतेमुळे संभाव्य गुन्हा टळल्याची माहिती - सण उत्सवाच्या काळात नाशिक पोलिसांची विशेष खबरदारी0
0
Report
नाशिक के बेलें घराने की 700 वर्ष पुरानी गौरी रेखाटन परंपरा
Nashik, Maharashtra:अष्टगंधाने रेखाटल्या जातात महालक्ष्मी.. नाशिकच्या बेळे घराण्याची 700 वर्षांची परंपरा.. बाईट- प्रेरणा बेळे..0
0
Report
Advertisement
शेतकऱ्याच्या संताप से संचेती पर सपकाळ का जोरदार निशाना
Buldhana, Maharashtra:मलकापूरमध्ये एका शेतकऱ्याचा संताप सध्या चर्चेत आलाय… भाजपचे आमदार चैनसुख संचेती यांच्याकडे आपली अडचण मांडताना शेतकऱ्याने थेट नाराजी व्यक्त केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. साहेब, आम्ही काय खराब आहोत का? आमची परिस्थिती आम्हालाच माहिती आहे… सारं तुमच्या हातात आहे, तुमच्या अधिकारात आहे, मग तुम्ही का नाही करत? असा सवाल या शेतकऱ्याने केल्याचं व्हिडीओमध्ये दिसतं. दरम्यान, आमदार संचेती यांनी शेतकऱ्याची अडचण ऐकून न घेता वाहन पुढे नेल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलाय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत संचेतींवर निशाणा साधलाय. सत्तेचा इतका अहंकार? ज्यांनी निवडून दिलं, त्यांच्याशीच हेकेखोरी? असा सवाल करत त्यांनी सत्ता अमर नसते, असा टोला लगावलाय.0
0
Report
महाराष्ट्र में मतदाता सूची घोटाले के आरोप, चुनाव आयोग से स्पष्ट जवाब की मांग
Nagpur, Maharashtra:नागपूर - विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेता (On SIR) महाराष्ट्र में एसआयआर-2026 प्रक्रिया के अनअकाउंटेबल मतदाताओं के बारे में पारदर्शक जानकारी की मांग निर्वाचन आयोग से कर चुके हैं। आयोग की सूची के अनुसार राज्य में स्थलांतरित, मृत, दुबार नामजद मतदाताओं सहित लगभग 2 करोड़ 66 लाख 88 हजार 478 मतदाता ऐसे हैं जिनके बारे में प्रश्न उठते हैं। इस अनुमान से 21% मतदाता अंतिम सूची से बाहर होने के कयास हैं, जिनमें 76 लाख 130 मतदाता स्थलांतरित दिखाये गये, 45 लाख 520 मतदाता गैरहाज़र दिखाये गये। विसंगतियाँ 62 लाख 48 हजार 281 मतदाताओं में पाई जाती हैं; इस तरह कुल मिलाकर लगभग 2 करोड़ 10 लाख 88 हजार मतदाता एक घर से दूसरे घर तक जाने का उल्लेख बना रहे हैं। आयोग ने ट्विटर पर बताया कि अल्पसंख्यक बहुभाग वाले 37 निर्वाचन क्षेत्रों में मतदाताओं की बड़ोतरी देखने को मिली, जो मुस्लिम बहुल, एसी, एसटी क्षेत्रों में है। आयोग का विश्लेषण कहता है कि वह मुख्य मतदाताओं के समुदाय को न देखते हुए अन्य क्षेत्रों से भी मतदाता घटे हैं, और मुस्लिम मतदाताओं के बहुसंख्यक होने वाले क्षेत्रों पर भी प्रश्न उठते हैं। सरकार समर्थक निर्वाचन क्षेत्रों में गिरावट नहीं है, विरोधी क्षेत्रों में कमी दिखती है—76 लाख मतदाता इस तरह कैसे स्थलांतरित हो सकते हैं, इस पर आयोग के पास स्पष्ट जवाब नहीं। स्थलांतरित शब्द का सही माने में इस्तेमाल कौन सा है, यह भी स्पष्ट नहीं है; अगर चंद्रपूर के मतदाता नागपुर चले गए तो महाराष्ट्र से बाहर का स्थलांतरण कैसे माना गया? अन्य राज्यों के लोग महाराष्ट्र में ही रहते हैं, फिर भी इसे स्थलांतरण क्यों कहा गया? इन आँकड़ों के आधार पर विरोधी दलों के मतदाताओं की संख्या गिनते हुए आयोग को स्पष्ट प्रक्रिया बतानी होगी और अंतिम सूची की पारदर्शी पडताल कैसे होगी, इस पर आवश्यक विवरण जनता को देना चाहिए। बीएलओ (मतदाता निगरानी समिति) घर-घर जाना था, पर वे जा नहीं पाए; 76 लाख 76 हजार मतदाता महाराष्ट्र से स्थलांतरित कैसे हो सकते हैं, यह भी आयोग को स्पष्ट करना होगा। कुल मिलाकर यह आँकड़ा 3 करोड़ 30 लाख तक पहुँच सकता है, जो लोकतंत्र के लिए चुनौती है। जनता से यह भी अपेक्षा है कि मतदान का अधिकार अबाधित रहे, और मतदाताओं के विरुद्ध किसी प्रकार की घोल-घाल मिलान प्रक्रिया से बचा जाए। (भायखळा जमीन) महानगरपालिके के दुकानों के संबंध में प्रशासनिक कदम उठ रहे हैं, और बिल्डर द्वारा प्रशासनिक दबाव लेने वाले आरोप भी उठ रहे हैं; इस संदर्भ में स्पष्ट भूमिका और तफ्तीश की मांग है। (मनोज जरांगे कंत्राट) पुरावशेष और प्रमाण बताये जाते हैं; निर्माण कार्य और सिंचाई विभाग के कामों के वितरण में गड़बड़ियाँ दिख रही हैं। (दुष्काळ) सोयाबीन और कपास उत्पादक किसान संकट में हैं; तात्कालिक उपाय की मांग तेज हो रही है। (शरद पवार CM पत्र) कृषि के संदर्भ में अनुभवी सुझावों को सरकार को गंभीरता से लेना चाहिए। (शिंदे पंतप्रधान जाहिरात) मोदी के नजदीकी नेता और देश की राजनीति पर नया दृश्य सामने आ रहा है। (राज्य दुष्काळ) मराठवाडा समेत सभी क्षेत्रों में मोर्चा निकालने की तैयारी है। (ट्रम्प tariff) तेल और डीज़ल की कीमतों पर अंतरराष्ट्रीय निर्णयों का असर दिख रहा है, प्यारे समर्थकों के लिए भी नीति-निर्णय आवश्यक है।0
0
Report
यवतमाल में गर्मी से कार में चार साल के बच्चे की दर्दनाक मौत
Yavatmal, Maharashtra:घरашेजारी उभे असलेल्या कारमध्ये अडकल्याने चार वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील चिखल वर्धा येथे घडली आहे. अंश सुरज केळझरकर असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. घरापुढे खेळणारा अंश दिसत नसल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला, शोधाशोध सुरू झाल्यानंतर अंश कारमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. बाहेर कडाक्याचे ऊन असल्याने कारमध्ये अडकलेल्या अंशची प्रकृती गंभीर झाली होती. त्याला तातडीने घाटंजी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक तपासणीनंतर त्याला पुढील उपचारासाठी यवतमाळ शासकीय रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. यवतमाळ येथे उपचार सुरू असतानाच अंशचा मृत्यू झाला.0
0
Report
Advertisement
अकोले में पेसा क्रिया समिति के मांगों पर दो दिन से उपोषण
Shirdi, Maharashtra:Anc - आदिवासी पेसा कृती समितीच्या विविध मागण्यांसाठी अकोले पंचायत समितीसमोर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दोन दिवसापासून उपोषण सुरू केलं आहे... पेसा अंतर्गत कार्यरत आणि कार्यमुक्त कर्मचाऱ्यांना त्याच पदावर आणि त्याच जागी तात्काळ सेवेत कायम सामावून घेण्यात यावं, अशी प्रमुख मागणी आहे. यासोबतच अकोले तालुक्यातील पश्चिम भागातील घोषित करण्यात आलेली ४८ गावांची इको सेन्सिटिव्ह झोनमधून तात्काळ वगळण्याची मागणीही करण्यात आली आहे.. याच मागणीसाठी मंत्री झीरवळ आणि स्थानिक आमदार लहामटे यांनी मंत्रालयाच्या जाळीवर ठिय्या करून आंदोलन केले होते...0
0
Report
Kolhapur की रूईकर कॉलोनी में 1111 द्रोणों से 18 फुट गणेश मूर्ति बना दी
Kolhapur, Maharashtra:Kolhapur की रूईकर कॉलोनी में अक्षय मित्र मंडल ने इस साल 1111 द्रोणों का उपयोग कर 18 फुट ऊँची गणेश मूर्ति बनायी है। हैदराबाद से Prakash Anna ने मूर्ति का बेस तैयार किया, फिर मंडल के कार्यकर्ताओं ने लगभग 15 दिनों तक मेहनत कर मूर्ति पर द्रोण चढ़वाये। पर्यावरण नुकसान न हो इसलिए मंडल द्वारा हर साल पर्यावरणपूरक गणेश मूर्ति की प्रतिष्ठापना की जाती है। खास बात यह है कि गणेशोत्सव के बाद वही द्रोण निकालकर भक्तों को प्रसाद वितरित किया जाएगा। इससे पहले भी मंडळ ने कागद और लकड़ी आदि से गणेश मूर्तियाँ बनायीं हैं। सामाजिक उपक्रमों में भी मंडळ का सक्रिय योगदान रहा है। प्रतिनिधि प्रताप नाईक ने इसका अवलोकन किया।0
0
Report
कोकण में गौरी पूजा के साथ टिपरी नृत्य: महिलाओं की अनोखी परंपरा
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- कोकणात घुमु लागले महिलांच्या टिपरी नृत्याचे सूर माहेरवाशीण करते गौरी आणि गणपतीची अनोख्या पद्धतीने आराधना संगमेश्वर तालुक्यातील घोडवली सम्राटवाडी मधील महिलांच्या टिपरी नृत्याची झलक खास झी २४ तास च्या प्रेक्षकांसाठी कोकणात गौरी पुजनाचा दिवस महिलांसाठी घेवून येते पर्वणी कुणबी महिलांच्या माध्यमातून ही परंपरा अनेक गावात गणपती उत्सवात जाते जोपासली गणपतीसमोर गौरी जागवण्याती कोकणातली परंपरा कोकणातल्या ग्रामीण भागातल्या प्रत्येक घरात गौरी आगमनापासून पूजनाच्या दिवसापर्यंत टिपरी नृत्याचा खेळ रंगतो0
0
Report
Advertisement
नाशिक: टमॅटर की फसल मंदी, प्रति कारेट 250-300 रुपये, किसानों को नुकसान
Chandvad, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या टोमॅटो लागवड करण्यात येते मात्र यंदा नाशिकच्या पूर्व परिसरात जेमतेम पाण्यावर टोमॅटोची लागवड केली होती मात्र सध्या चांदवड पिंपळगाव बाजार समितीमध्ये टोमॅटोला 250 ते 300 रुपये कॅरेटला दर मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे त्यातही मजुरी गाडी भाडे व इतर लेबर खर्च असून या दरामध्ये टोमॅटो विक्रीसाठी पर्वत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.0
0
Report
नाशिक के कांदा बाजार में अच्छी दर से किसान उम्मीद करते सरकार से मदद
Chandvad, Maharashtra:लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला चांगला दर मिळत असल्याने कमी पावसातही अल्प पाण्यावर चांदवड तालुक्यात लाल कांदा लागवडीला वेग आला आहे कांदा लागवडीपासून काढणीपर्यंत एकरी ७० ते ८० हजार रुपये खर्च येतो कांद्याच्या उत्पन्नावर शेतकऱ्यांचे कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि पुढील पिकांचे नियोजन अवलंबून असते त्यामुळे सध्या मिळणारे चांगले दर कायम राहावेत आणि शेतकऱ्यांना योग्य नफा मिळावा, यासाठी शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी कांदा लागवड करणारी महिला कांदा उत्पादक शेतकरी करत आहे0
0
Report
गौरी स्थापना पर चमत्कार: वाशीम के शेलूबाजार में प्राचीन गुफा जैसी सजावट
Washim, Maharashtra:गौरीच्या आगमनाने घराघरांत भक्ती आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार येथील बेद्रे दाम्पत्याने यंदाही गौरी स्थापनेसाठी अनोखा देखावा साकारलाय. पांडुरंग आणि जयश्री बेद्रे यांनी यंदा चक्क प्राचीन गुफेची प्रतिकृती उभारत त्यामध्ये गौरीमातेची आकर्षक स्थापना केली आहे. गुफेची रचना आणि सजावट नागरिकांचं लक्ष वेधून घेत आहे. दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पना साकारण्याची बेद्रे दाम्पत्याची परंपरा आहे. यापूर्वी त्यांनी गोवर्धन पर्वत, सूर्य-चंद्रासह अंतराळ, ग्रह-नक्षत्रं आणि अमरनाथ गुहा अशा संकल्पना साकारल्या आहेत. यंदाच्या प्राचीन गुफेच्या देखाव्यालाही परिसरातून कौतुकाची दाद मिळतेय。0
0
Report
Advertisement
काराड में बिबटिया के बछड़े का रेस्क्यू: तीन घंटे बाद सुरक्षित बचाव
Satara, Maharashtra:साताऱ्यातील मलकापूर शहरात बिबट्याच्या बछड्याने चांगलीच खळबळ उडवून दिली...आगाशिवनगर येथील इंद्रप्रस्थ कॉलनीत बिबट्याचा बछडा आढळून आल्याने नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. बछड्याला रेस्क्यू करण्यासाठी कराड वन विभागाचे तब्बल तीन तास प्रयत्न सुरू होते. अखेर एका बंद असलेल्या भेळच्या गाडीत लपलेल्या बिबट्याच्या बछड्याला वन विभागाने सुरक्षितपणे रेस्क्यू केलं. बछडा सापडल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.0
0
Report
अमित ठाकरे ने रिक्षा से नवी मुंबई में गणपति दर्शन कराया
Navi Mumbai, Maharashtra:अमित ठाकरे यांनी रिक्षातून प्रवास करून केले नवी मुंबईत गणपती दर्शन. नवी मुंबई मनसेचा महाराष्ट्र सैनिक अजय त्रिलोटकर याची मनसेचा झेंडा ,चिन्ह राजसाहेब यांचा फोटो असलेली रिक्षा पाहून मनसे नेते अमित ठाकरे यांना मोह आवरला नाही ... त्यांनी तात्काळ आपल्या गाडीतून उतरून रिक्षात बसण्याचा आग्रह केला ... आणि नवी मुंबई मध्ये मंडळांचे गणपती दर्शन चक्क रिक्षातून प्रवास करून केले ... नवी मुंबईकरांना अमित ठाकरे यांचा हा साधेपणा आवडला .. तर अनेकांनी याचे कौतुक केले ... या महाराष्ट्र सैनिकाला राजसाहेबांना भेटवणार हा शब्द देऊनच अमित ठाकरे यांनी रिक्षा चालकाचा निरोप घेतला ...0
0
Report
गणेश विसर्जन के दौरान भाग्यश्री की मौजूदगी पर सबकी निगाहें
Sangli, Maharashtra:गणपती पंचायतन संस्थानच्या श्रीचे आज पार पडणार विसर्जन..अभिनेत्री भाग्यश्री उपस्थिती राहणार का,याकडे लक्ष.. सांगलीच्या मानाचा आणि गणपती पंचायतन संस्थांच्या गणपतीची आज विसर्जन पार पडणार आहे.शाही मिरवणुकीने गणेश विसर्जन होणार आहे,या मिरवणुकीत विजयसिंहराजे पटवर्धन,राणी राजलक्ष्मी आणि युवराज अदित्यराजे पटवर्धन यांच्या प्रमुख उपस्थिती ही गणेश विसर्जन पार पडणार आहे.गणेश प्रतिष्ठापनेच्या दिवशी आरतीवरून अभिनेत्री भाग्यश्री आणि पटवर्धन कुटुंबातला वाद चव्हाट्यावर आला होता,त्यामुळे उद्याच्या होणाऱ्या विसर्जन मिरवणुकीमध्ये अभिनेत्री भाग्यश्री उपस्थित राहणार का ? याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले.0
0
Report
Advertisement
