icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

गोकुळ चुनावों में आबिटकर का बड़ा दावा: महायुती मजबूत, समर्थक उत्साहित

Kolhapur, Maharashtra:आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर बाईट मुद्दे राज्यातील लोकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळत आहेत त्यामुळे लोक समाधानी आहेत प्रकाश आबिटकर ऑन गोकुळ जिल्ह्यातील सर्व निवडणुका यापूर्वी महायुती म्हणून लढल्या आहेत गोकुळची निवडणूक सुद्धा महायुती म्हणूनच लढवली जाईल असाच मतप्रवाह जिल्ह्यातील आणि राज्यातील नेत्यांचा आहे, पुढच्या आठवड्याभरात पात्र अपात्र संस्थांची यादी येईल, संस्थांचा निकाल लागेल आणि यानंतरच आम्ही महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जाऊ प्रकाश आबिटकर ऑन अदृश्य शक्ती गोकुळची निवडणूक अजून सुरू व्हायची आहे, ज्या त्या लोकांकडून अशा ऍक्टिव्हिटीज सुरू असतात त्याचा तो भाग असेल, अदृश्य शक्ती बद्दल जे बोलले असतील त्यांनाच त्याची कल्पना असेल प्रकाश आबिटकर ऑन एकनाथ शिंदे कॉल माजी सर्वांना विनंती आहे लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना आमचा सर्वांशी संपर्क येतो, अनेक लोक आपल्याला संपर्क करत असतात याचा अर्थ त्या घटनाक्रमाशी आमचा संबंध जोडणे चुकीचं आहे फोटो काढण्यासाठी नमस्कार करण्यासाठी आग्रह धरतात त्यांच्या भावना दुखवू शकत नाही, कालच मी माध्यमांना सांगितलं असे अनेक अशोक खरात आहेत ज्यांच्यापासून लोकप्रतिनिधी, माध्यमांनी सावध राहिले पाहिजे लोकांनी नतमस्तक कोणासमोर व्हावं तर देवासमोर व्हावं, देवाचा अवतार असल्याचा भास करणाऱ्या माणसासमोर काय करावे याच्या संबंधीची स्पष्टता घ्यायला हवी अनेक लोकप्रतिनिधी म्हणून संपर्कात येत असतात, त्यातलाच हा भाग असेल अनेक लोकांना भेटणारा अनाथांचा नाथ अशी त्यांची प्रतिमा आहे, चुकीच्या गोष्टीच्या समर्थन उपमुख्यमंत्री शिंदे कधीच करणार नाहीत खरात संबंधी चौकशी सुरू आहे यात कठोर कारवाई केली जाईल, आता याला फाटे फोडण्यात अर्थ नाही, या प्रकरणात गोळ्या देणाऱ्यांवर ही कारवाई होणार आहे जे चुकीचे असेल त्यावर नक्कीच कारवाई होईल प्रकाश आबिटकर ऑन गर्भलिंग निदान कायदा गेल्या वर्षभरामध्ये PCPNDT ज्याप्रमाणे सुधारणा केल्या, माहिती देणाऱ्यांना एक लाख रुपये वाढवले, पूर्वी दहा हजार मिळत नव्हते काल सुद्धा राज्याच्या सभागृहात याबाबत चर्चा झाली, ज्या हॉस्पिटलने यात भाग घेतला त्यांना डी रजिस्टर करण्याचा निर्णय घेतला आहे गर्भलिंग निदान करणाऱ्या हॉस्पिटलची डॉक्टरची आम्ही गैर करणार नाही, असे प्रकार करणाऱ्या हॉस्पिटल आणि डॉक्टरवर मकोका कारवाई करता येईल का याचाही शासन गंभीरपणे विचार करत आहे राज्यात PCPNDT ॲक्ट कठोरपणे राबवणे सरकारची जबाबदारी आहे, पुढच्या काळात याचं कामकाज दिसेल, प्रकाश आबिटकर ऑन बिद्री गर्भलिंग निदान या प्रकरणात सर्वांवर कठोर कारवाई होणार, याची नियमावली त्याप्रमाणे काम होईल, यात सहभागी व्यक्तींवरही कारवाई होणार आहे,अशा प्रकरणात प्रबोधनाची गरज आहे तालुका आणि जिल्हास्तरावरील सर्व कमिटीच्या मी बैठक घेत आहे, त्यामुळे या प्रकरणांना गती येईल, राज्यात अशा घटना घडल्यानंतर पुरोगामी महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होत आहे प्रकाश आबिटकर ऑन संजय राऊत ज्यांनी आरोप केला आहे त्यांच्याकडूनच स्पष्टता यावी, त्यांना काहीतरी माहिती असेल, महाराष्ट्रात शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात इतके लोक शिवसेनेत दाखल होत आहेत, त्यामुळे महाराष्ट्र शिवसेनामय होईल अशा पद्धतीचे काम शिंदे साहेबांकडून सुरू आहे संजय राऊत यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यापेक्षा पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आम्हाला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जबाबदारी दिली आहे प्रकाश आबिटकर ऑन रवी राणा प्रत्येक व्यक्तीला आपल्या पक्षासाठी चांगलं काम करण्याचा अधिकार आहे, राणा यांनी भाजपबाबत वक्तव्य केलं असेल मात्र महाराष्ट्रात शिवसेनेचे जे काम सुरू आहे, त्यामुळे शिवसेना मजबूत नेतृत्व असणारा पक्ष महाराष्ट्रात दिसतोय, आणि अजूनही शिवसेना गतीने पुढे जाईल
0
0
Report

गोकुळ चुनाव: महायुती में नेतृत्व विभाजन और सत्ता की बेचैनी

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे गोकुळची सत्ता मिळावी यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या सर्वच नेत्यांनी कंबर कसली आहे. असं असलं तरी ही सत्ता कशी मिळवायची या संदर्भात मात्र महायुतीच्या नेत्यांमध्येच मतभिन्नता असल्याचं दिसून येत आहे.. गोकुळचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि सत्ताधारी संचालक गोकुळची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करत आहेत.. तर दुसरीकडे भाजप नेते उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि शिवसेना नेते आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी गोकुळची निवडणूक महायुती म्हणूनच लढणार अशी भूमिका व्यक्त केली आहे. महायुती मधील नेत्यांमध्ये गोकुळच्या सत्ता समीकरणासंदर्भात मत भिन्नता असल्याने नेमकं गोकुळच्या राजकारणात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
0
0
Report
Advertisement

चंद्रशेखर बावनकुळे ने बच्चू पर तंज: चुनाव जीतने के लिए लाचार होना गलत

Amravati, Maharashtra:निवडणुका जिंकण्या करिता एवढी लाचारी करणे योग्य नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची बच्चू कडून वर बोचरी टीका अँकर :- आमदार प्रवीण तायडे यांच्या चुलत भावाला जीवे मारण्याचा बच्चू कडू यांनी कट आरोप करत भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी चांदूर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे अमरावतीचा राजकारणात मोठी खळबळ उडाली असून यावर अमरावतीचे पालकमंत्री व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत बच्चू कडू यांच्यावर खोचक व टीका केली आहे निवडणुका जिंकण्यासाठी एवढी लाचारी करणे योग्य नसून हे लाचारीचे लक्षण असल्याचे बावनकुळे यांनी म्हटल आहे. निवडणुका जिंकण्यासाठी आमदार होण्याकरिता एवढी लाचारी पाळणे हे योग्य नाही हे लाचार पणाचा लक्षण आहे हे लोकशाहीमध्ये मान्य नाही राजकारणामध्ये निवडणूक येतात जातात निवडून आल्यावर त्यांना मारणे किंवा त्यांचा कट करणे त्यांच्या भावा विरोधात षडयंत्र रचणे जीवनाशी मारणे हे योग्य नाही पोलिसात तक्रार झाली नसती तर हा प्लॅन त्यांनी सक्सेस केला असता आणि त्यांच्या भावाचा आणि त्यांचा जीव गेला असता असे बावनकुळे यांनी म्हटले आहे. बाईट :- चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री
0
0
Report

चंद्रपुर के जिल्हाधिकारी पद पर वसुमना पंत की नियुक्ति, आज पदभार ग्रहण

Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूरच्या जिल्हाधिकारीपदी वसुमना पंत रुजू ,आज स्वीकारली पदाची सूत्रे भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2017 बॅचच्या असलेल्या वसुमना पंत यांनी आज चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदाची सूत्रे हाती घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, उपजिल्हाधिकारी शुभम दांडेकर यांनी नूतन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सन 2017 मध्ये नागरी सेवेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी नंदुरबार येथे उपविभागीय दंडाधिकारी तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी म्हणून कारकीर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी वाशीम जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले. याशिवाय फलोत्पादन संचालक तसेच वनामती संचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. नागपूर महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून तसेच नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांनी सांभाळला आहे. पंत जिल्ह्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी असतील。
0
0
Report
Advertisement

शिर्डी में बड़ा घोटाला: नामकर्ण आवारे के नाम पर खाते बनवाने की जांच शुरू

Shirdi, Maharashtra:Shirdi News Flash Big Breaking नामकर्ण आवारेची शिर्डी पोलीसांकडून चौकशी सुरू... नामकर्ण आवारे हा भोंदू खरातच्या जवळचा... भोंदू खरातने नामकर्ण आवारे आणि परिवारातील सदस्यांच्या नावे समता पतसंस्थेच्या राहता शाखेत उघडले 6/7 खाते... 2021 पासून 1 कोटी 20 लाखांचा या खात्यातून व्यवहार... मी खाते उघडायला कधी आलोच नाही... कुठला व्यवहारही मी केला नाही... खाते उघडताना माझी सही नाही... नामकर्ण आवारेची अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांना तपासादरम्यान माहिती... भोंदू खरातचे शिर्डी, राहतासह जिल्ह्यातील अनेक पतसंस्थेत मित्र आणि नातेवाईकांच्या नावे खाते असल्याची पोलीसांना मिळालीय माहीती.. शिर्डी पोलीसांकडून वेगाने तपास सुरू... शेतकऱ्याची जमीन फसवणूक प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे... आणखी बड्या चेहऱ्यांच्या नावे समता पतसंस्थेत खरात याने खाते उघडले असल्याची माहिती समोर येण्याची शक्यता... विश्वासनीय सूत्रांची माहिती...
0
0
Report

जयंत पाटलांच्या जीत पर गोपीचंद पडळकर की टिप्पणी ने राजनीति गरमाई

Sangli, Maharashtra:सांगली जिला परिषद अध्यक्ष व सभापति चुनाव में विजय से जयंत पाटलांना असुरी आनंद हुआ—गोपीचंद पडळकर की टिप्पणी है. अँकर: सांगली जिला परिषद अध्यक्ष व सभापति निर्वाचन में विजय होने के कारण जयंत पाटलांना असुरी आनंद हुआ, ऐसी टिप्पणी भाजपा विधायक गोपीचंद पडळकर ने की है. साथ ही गोपीचंद पडळकर के विरोध में किसी को राज्यपाल या विधायक बनाए जाने का भाव जयंत पाटलांनी महसूस किया है. ऐसे तंज के साथ, जयंत पाटलांचा एक ही एजेंडा है: गोपीचंद पडळकर को आडवना और उनके विरोध में लड़ना; पर हम आगे बढ़े नहीं, ठोसे देकर आगे बढ़ रहे हैं, इसलिए अब मुझे और ठोसे देने का अवसर मिला है—यह इशारा भी गोपीचंद पडळकर ने जयंत पाटलांना दिया है.
0
0
Report

येरमाला यात्रा में ट्रैफिक जाम: सोलापुर-धुले मार्ग पर लंबी गाड़ियों की कतार

Dharashiv, Maharashtra:धाराशिव येरमाळा यात्रेत वाहतूक व्यवस्था विस्कळीत हायवेवर लांबच लांब वाहनाच्या रांगा सोलापूर धुळे महामार्ग दोन्ही साईटला आठ ते दहा किलोमीटर वाहनांच्या रांगा जड वाहनांना प्रवेश दिल्याने सोलापूर धुळे महामार्ग झाला जाम धुळे सोलापूर हायवे जाम झाल्याने रखरखत्या उन्हात पायी भाविक येमाळ्याच्या दिशेने येरमाळा यात्रेतील आज पालखी सोहळ्याचा मुख्य दिवस पंधरा लाखाच्या आसपास भाविक येरमळ्यात दाखल महाराष्ट्रसह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून भाविक येरमळ्यात ठिकठिकाणी वाहतूक विस्कळीत,
0
0
Report
Advertisement

उड्डाणपुल उद्घाटन पत्रिका से एकनाथ शिंदे का नाम हटाने पर शिवसेना विरोध

Navi Mumbai, Maharashtra:उड्डाणपुलाची उदघाटन पत्रिका और कोनशीले वरून एकनाथ शिंदे यांचं नाव डावलले, संतप्त शिवसैनिकांनी निषेध आंदोलन करत उड्डाणपुलावर लावले एकनाथ शिंदे यांच नाव असलेली निमंत्रण पत्रिका. नवी मुंबईतील पामबीच मार्गावरून सायन पनवेल महामार्गाला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे उदघाटन वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले मात्र कोनशीलेवर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव नसल्याने शिवसेना आक्रमक झालेय. आज शिवसेना नगरसेवक साहिल चौगुले यांनी उड्डाणपुलाजवळ एकनाथ शिंदे यांचं नाव असलेली निमंत्रण पत्रिका लावत जोरदार घोषणाबाजी केली. नवी मुंबई महापालिकेतर्फे जाणूनबुजून एकनाथ शिंदे यांचं नाव वगळण्यात येत असून यासंदर्भात महापौरांना पत्र लिहून जाब विचारण्यात येणार आहे. यासोबतच महापालिकेने एकनाथ शिंदे यांच्या नावासह कोनशीला न लावल्यास स्वखर्चाने शिवसेना कायमस्वरूपी फलक लावेल असा इशारा यावेळी नगरसेवक साहिल चौगुले यांनी दिलाय. बाईट - साहिल चोगुले - शिवसेना नेते
0
0
Report

गोपीचंद पडळकर ने शिवाजी महाराज पुतले पर जातिवाद के आरोप पर आंदोलनकारियों को घेरा

Sangli, Maharashtra:सोलापूरच्या अंजनगावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून सुरू असलेल्या वादा प्रकरणी भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी टीका केली आहे. रात्रीच्या वेळी पुतळा बसवण्याची गरज काय? असा सवाल करत सुरुवाती शिवाजी महाराज ही आमची अस्मिता आहे. त्यांच्या पुतळ्याला आमचा विरोध नाही, पण त्या ठिकाणी ज्या पद्धतीने जातीवाद केला जात आहे, त्याला विरोध असून यामध्ये राजकारण केलं जात आहे, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. खिळोबा देवस्थानच्या आवारात पुतळा बसवणे कदापि सहन केले जाणार नाही, अन्य जागेत बसवावे, शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात जवाबदारी माझ्यावर द्या, वाजता गाजत पुतळा बसवतो, पण राज्यात ज्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात, त्यावेळी महाराष्ट्रातील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जातो, असा आरोप करत आंदोलकांच्यावर टीका करताना गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली असून शिवराळ भाषेत गोपीचंद पडळकर यांनी राडा करणाऱ्या आंदोलकांवर टीका केली आहे.
0
0
Report
Advertisement

निफाड क्षेत्र में आंधी-आकस्मिक बरसात से फसलों को बड़ा नुकसान, किसान परेशान

Niphad, Maharashtra:नाशिकच्या निफाड तालुक्यातील रुई, धानोरे, खेडले झुंगे, कोळगाव, कानदळ, देवगाव, शिरवाडे वाकद, नांदगावसह परिसरातील गावांमध्ये काल गुरुवार रोजी दुपारी सुमारे तीन वाजेच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने मुसळधार हजेरी लावली. पावसाच्या सुरुवातीला झालेल्या गारपिटीमुळे काढणीच्या अवस्थेत असलेल्या शेती पिकांना मोठा फटका बसला आहे या अवकाळी पावसामुळे द्राक्ष, कांदा, गहू आणि मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे हाता तोंडाशी आलेला घास हिरावल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे शासनाने तातडीने पंचनामे करून उत्पादन खर्चाच्या तुलनेत नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे
0
0
Report

दिपक केसरकर ने संजय राउत पर आरोप, ठाकरे गुट के दावों पर नया मोड़

Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग आमदार दिपक केसरकर मतदार संघ आंदोलन ( ठाकरे गट) हा सगळा राजकीय डाव आहे. मला बदनाम करायचं आहे. माझी खरात सोबत केवळ ओळख होती बाकी त्यांच्या प्रकरणाशी काही संबंध नाही. संजय राऊत यांचा महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा मनसूबा होता. तो उधळला गेल्याचा राग असल्यामुळे संजय राऊत माझ्यावर आरोप करत आहेत. दिपक केसरकर यांचा संजय राऊतांवर गंभीर आरोप... खरात प्रकरणावरून संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवर दिपक केसरकर यांनी उत्तर देताना आरोप केलाय. शिवसेनेत संघर्ष झाला तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांची मी बाजू मांडली होती. त्यामुळे त्यांचे मनसुबे उधळले गेले होते त्याचा ते राग काढत आहेत असा आरोप दिपक केसरकर यांनी केला आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top