icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

जालना में कपास के दाम 8500-8600 रुपये प्रति क्विंटल, किसान खुश

Jalna, Maharashtra:जालना :कापसाने गाठला 8 हजार 500 रुपयांचा टप्पा,जालन्यातील अनेक शेतकरी नाराज तर अनेकांना साठवून ठेवलेल्या कापसामुळे लॉटरी. अँकर : कापसाला आज ना उद्या चांगला भाव मिळेल या आशेपोटी जालन्यातील शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला मात्र साडेसहा ते 7 हजार रुपये दराने शेतकऱ्यांनी कापूस विक्री केली. मात्र शेतकऱ्यांनी कापूस विक्री करताच अमेरीका-ईस्त्राईल,ईराण युद्ध पेटलं .आणि क्रुड ऑईलचा देखील प्रश्न निर्माण झाला.त्यामुळे भारतात कापसाच्या भावात चांगलीच तेजी आली असून कापसाला प्रतिक्विंटलं 8 हजार 500 ते 8 हजार 600 रुपयांचा भाव शेतकṙ्यांच्या हातात पडतोय. त्यामुळे उशिरापर्यंत कापसाची साठवणूक करून भाववाढीच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी चांगलेच सुखावले आहेत.जालन्यातील शेकडो शेतकऱ्यांना भाववाढीचा फायदा झाला असून वाढीव दर पदरात पडल्यानं शेतकरीण आनंद व्यक्त केलाय. तर आधीच कापूस विकलेल्या शेतकऱ्यांनी मात्र नाराजी व्यक्त केलीय.
0
0
Report

कोल्हापुर दूध संघ के खिलाफ कार्रवाई; सुनवाई शुरू, अधिकारी बदले; किसानो ने किया जोरदार प्रदर्शन

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाशी संलग्न असलेल्या 1200 दूध संस्थांची अवसायन कारवाई प्रकरणी सुनावणी सुरू आहे. पण आज कोल्हापूर सहाय्यक निबंधक दुग्ध कार्यालयात सुनावणीसाठी उपस्थित राहिलेल्या दूध संस्था प्रतिनिधींची कोणतीच दखल घेतली नसल्याची तक्रार सुनावणीसाठी उपस्थित राहिलेल्या दूध संस्था प्रतिनिधींनी केली आहे. सुनावणी घेणाऱ्या अधिकाऱ्याची तातडीने बदली करण्यात आली, त्याचबरोबर ज्या अधिकाऱ्याची नियुक्ती झाली ते अधिकारी देखील ऑफिसमध्ये नाहीत, त्यामुळे ही सुनावणी घेऊन लेखी म्हणणे कोण सादर करून घेणार असा सवाल दूध संस्था प्रतिनिधींनी उपस्थित केला आहे. गोकुळ दूध संस्थेचा विस्तार वाढत आहे, वाढत असलेला विस्तार काही लोकांना बघवला जात नाही म्हणूनच दूध उत्पादक संस्थांना वेठीस धरण्याचे काम केले जात आहे असा आरोप दूध संस्था प्रतिनिधीनी केला आहे. त्याचबरोबर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सहाय्यक निबंधक दुग्ध ऑफिसच्या कारभाराविरोधात जोरदार निदर्शन केली.
0
0
Report

नांदेड–नाळेश्वर सड़क खराब, हादसों से मौतों का सिलसिला; ग्रामस्थ उपवास शुरू

Nanded-Waghala, Maharashtra:नांदेड ते नाळेश्वर हा 25 गावांना जोडणारा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा बनवण्यात आल्याने हा रस्ता दुचाकी वाहन धारकांसाठी मृत्यूचा सापळा बनलाय. दोन वर्षापूर्वी हा सात किलोमीटर लांबीचा रस्ता बनवण्यात आलाय. पण रस्त्याखाली योग्य प्रमाणात भराव टाकण्यात न आल्याने आणि निकृष्ट दर्जाचे सिमेंट वापरल्याने जागोजागी रस्त्याला तडे गेले आहेत. रस्त्याच्या मधोमध भेगा पडल्या आहेत. या भेगांमध्ये दुचाकीचे टायर फसून अपघात घडताहेत. दोन वर्षात या रस्त्यावर पाच दुचाकीस्वारांचा मृत्यू झालाय. पूर्णा, परभणीला जोडणारा हा रस्ता असल्याने मोठी वर्दळ या रस्त्यावर आहे. पण निकृष्ट दर्जाचा आणि छोटा रस्ता असल्याने दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. हा रस्ता नव्याने करून देण्याच्या मागणीसाठी एका ग्रामस्थाने आजपासुन आमरण उपोषण सुरु केले आहे.
0
0
Report
Advertisement

एक जून से सभी बस स्टेशन शौचालय यात्रियों के लिए मुफ्त, सरनाइक की घोषणा

SSehgal1h ago
Kolhapur, Maharashtra:Kop Pratap Sairnaik Visit प्रत्याप सरनाईक ने एक जून से राज्य के सभी बस स्टेशन परिसर के सुलभ शौचालय प्रवासियों के लिए मुफ्त करने की घोषणा की है. कोल्हापुर जिल्हा दौरे पर आए मंत्री सरनाईक ने दौरे के शुरुआती चरण में कोल्हापुर मध्यवर्ती बस स्टेशन परिसर के कैंटीन और शौचालयों की निरीक्षण की. इस मौके पर परिसर की स्वच्छता देखकर उन्होंने हैरानी व्यक्त की और बताया कि स्वच्छता बनाए रखना महत्वपूर्ण है. इसके अलावा, राज्य के कई एसटी कैंटीन में सामान्य यात्रियों के लिए 30 रुपए में चाय-नाश्ते की सुविधा के विज्ञापन के अनुरूप वास्तविकता नहीं दिख रही है, उन्होंने कहा. इसलिए सभी कैंटीनों में ‘30 रुपए में चाय-नाश्ता’ के बोर्ड लगाने के निर्देश उन्होंने अधिकारियों को दिये. इसके अलावा, बस स्टेशन परिसर के शौचालयों में यात्रियों से अधिक पैसे वसूलने की शिकायतें भी सामने आईं हैं, खासकर महिलाओं से भी पैसे लिए जाने की बात सामने आई. इस पृष्ठभूमि में, एक जून से राज्य के एसटी महामंडल की सभी शौचालयें यात्रियों के लिए पूरी तरह मुफ्त उपलब्ध कराने का निर्णय लिया गया है, प्रताप सरनाईक ने इसकी घोषणा की.
0
0
Report

देवरी जंगल में बाघ का हमला, चार लोग सुरक्षित बच गए

Bhandara, Maharashtra:देवरीच्या जंगलात थरार! वाघाचा हल्ला... म्हशीचा पंचनामा स्ववीच्छेदन करायला गेलेल्या डॉक्टरानवर वाघाचा हल्ला चार जण थोडक्यात बचावले! भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील अड्याळ येथील जंगल परिसरात सायंकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेत पट्टेदार वाघाने चार जणांवर अचानक धाव घेतल्याने मोठी खळबळ उडाली. सुदैवाने प्रसंगावधान राखल्यामुळे सर्वजण थोडक्यात बचावले. लाखनी तालुक्यातील देवरी परिसरात वाघाने एका म्हशीचा बळी घेतला होता, तर दुसरी म्हैस जखमी झाली होती. याबाबत गणेश मारवाडे देवरी यांनी वन विभागाच्या सूचनेनुसार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कळविले. त्यानुसार सायंकाळी सुमारे ६.३० वाजता पशुधन विकास अधिकारी, हे स्पॉटवर पोहोचले. शेतशिवारालगत मृत म्हशीचे छायाचित्रण सुरू असतानाच अचानक पट्टेदार वाघ समोर आला आणि चारही जणांवर धावून येण्याचा प्रयत्न केला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे काही क्षण भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र उपस्थितांनी मोठ्याने आरडाओरडा करत कुऱ्हाड दाखवत धैर्याने परिस्थितीचा सामना केला. त्यामुळे वाघ काही अंतरावर थांबला आणि सर्वजण तिथून पळून जाऊन जीव वाचवण्यात यशस्वी झाले. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0
0
Report

वाशीम में रक्तदान की जरूरत बढ़ी: लोग स्वेच्छा से रक्तदान करें

Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यात एकीकडे उन्हाळ्याचे तीव्र चटके वाढत असतानाच रक्तटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. रक्तदानाचे प्रमाण घटल्यामुळे शासकीय रक्तपेढीतील सध्या केवळ आठवडाभर पुरेल इतकंच रक्त उपलब्ध आहे. जिल्ह्यात दररोज सरासरी ३० ते ३५ रक्तपिशव्यांची गरज भासते. मात्र सध्यााच साठा अवघ्या ८० बॅगपर्यंत घसरल्याने आरोग्य यंत्रणेसमोर मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. विशेष म्हणजे ए, बी, एबी आणि ओ या सर्व रक्तगटांतील निगेट व्हटिव्ह गटांचा तीव्र तुटवडा जाणवत आहे.वाशीम जिल्ह्यात बॅलेसेमिया, सिकलसेलसह विविध आजारांनी ग्रस्त सुमारे १७० रुग्णांचे जीवन नियमित रक्तपुरवठ्यावर अवलंबून आहे. मात्र, रक्तदाते कमी होत असल्याने आणि रक्तदान शिबिरांचे आयोजन मर्यादित प्रमाणात होत असल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने नागरिकांना पुढे येत स्वेच्छेने रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि युवकांनी रक्तदान शिबिरे आयोजित करून या संकटावर मात करण्यासाठी सहकार्य करावे, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
0
0
Report
Advertisement

Hindi headline

Chandvad, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात दुष्काळग्रस्त म्हणून ओळख असलेल्या निमोण गावाने यंदा पाणीटंचाईवर यशस्वी मात केली आहे डिसेंबर महिन्याच्या शेवटी टँकरद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या या गावाने आता टँकरमुक्त गावांच्या यादीत स्थान मिळवले आहे गावच्या सरपंच डॉ. स्वाती देवरे आणि ग्रामपंचायत सदस्यांनी योग्य नियोजन करत विविध स्वयंभू उपक्रम राबवले ग्रामपंचायत आणि ‘राहा फाउंडेशन, मुंबई’ यांच्या संयुक्त प्रयत्नातून एक एकर क्षेत्रावर साठवण तळे उभारण्यात आले या तळ्यात सुमारे सव्वा कोटी लिटर पाण्याची साठवण करण्यात आली असून हा साठा चार महिन्यांसाठी पुरणार असून तसेच गावातील दोन विहिरींच्या माध्यमातून दर चार दिवसांनी नळावाटे पाणीपुरवठा केला जात आहे ज्यामुळे ग्रामस्थांची पाण्याची गरज भागवली जात आहे निमोण गाव टँकरमुक्त झाल्याने शासनाचा देखील मोठा आर्थिक फायदा झाला असून दरमहा सुमारे दीड लाख रुपये खर्च वाचत आहे चार महिन्यांत एकूण सहा लाख रुपयांची शासनाची बचत झाली आहे.
0
0
Report
Advertisement

शिर्डी पुलिस के समक्ष दीपक लोंढे और अशोक खरात पर जांच शुरू

Shirdi, Maharashtra:दिपक लोंढे शिर्डी पोलिस ठाण्यात हजर. भोंदू अशोक खरात प्रकरणात चौकशीसाठी हजर. एक तासांपासून दीपक लोंढे याची शिर्डी पोलिसांकडून चौकशी सुरू. अशोक खरातसह दिपक केसरकर यांचे निकटवर्तीय असल्याचा लोंढे यांच्यावर आरोप. अशोक खरात नॉमिनी असणारी समता पतसंस्थेत दिपक लोंढे आणि पत्नीच्या नावे चार खाती. खात्यांवरून कोट्यवधींच्या व्यवहार. तर खरात पती पत्नीच्या राष्ट्रीयकृत बँकेतील खात्यांवर लोंढे यांची देवाणघेवाण झाल्याचा पोलिसांना संशय. शिर्डी पोलिसांकडून दिपक लोंढेंची चौकशी सुरू. लोंढे यांच्या जबाबातून काय खुलासे होणार याकडे लक्ष...
0
0
Report

कोल्हापुर में तीन बस स्टेशनों का उद्घाटन, परिवहन मंत्री सरनाईक ने स्थिति का गहरा आकलन

Kolhapur, Maharashtra:कोल्हापुर के तीन ठिकाणी हमने बस स्थानक के उद्घाटन करने वाले हैं। प्रमुख द्वारा प्रत्येक निगरानी में प्रत्येक स्थान पर क्या-क्या कमी हैं.. बसों की संख्या कितनी है.. बसों की कितनी जरूरत है इसकी जानकारी परिवहन मंत्री के रूप में हम ले रहे हैं.. कोल्हापुर की प्रगति बढ़त चालली आहे. यहाँ बस सेवा अधिक होनी आवश्यक है. उपलब्ध डिपो उच्च गुणवत्ता का बनाने को हमारा कर्तव्य समझते हैं. एसटी महामंडळ नुकसान में ही आता रहा है. नुकसान कैसे भरना है इसका प्रयास है... एसटी ना फायदा.. न असर... इस सिद्धान्त पर चलने की भूमिका राज्य सरकार की. देश के किसी भी ST महामंडळ लाभ में नहीं हैं क्योंकि उन्हें जनता को सेवा देनी होती है. लेकिन नुकसान ना बढ़े और ST ना फायदा.. न तत्त्व पर चलते रहें यह हमारा प्रयास. ज्या बालासाहेबांच्या नामावर त्यांना महापौर पद मिळाले. अब वे विपक्ष नेता के रूप में काम कर रहे हैं.. ऐसी पद्धति से सभागृह में चर्चा करते समय वे ऐसे बोलेंगे तो हर शिवसैनिक को उनका विरोध करना चाहिए. महापौर और सभी सदस्योंने उन्हें जवाब दिया है. अंत में जिसका खाने चाहिये वो मीठा अगर गलत वक्तव्य के लिए है तो उसका विरोध जरूरी है. रिक्षा परमिट भाषिक विवाद यह भाषिक विवाद आदि कुछ उत्पन्न नहीं हुआ है.. महाराष्ट्र में जिसे व्यापार करना है. महाराष्ट्र का रिक्षा चलाना है तो उसे मराठी आना ही चाहिए. महाराष्ट्र का परिवहन मंत्री होने के नाते नहीं बल्कि राज्य के नागरिक के रूप में जो अधिकार सरकार ने दिए हैं, उसके अनुसार यह उचित है. रिक्षा के बैच देते समय उस ड्राइवर से फॉर्म भरवाया जाता है, जिसमें स्पष्ट रूप से मराठी बोलना आवश्यक है ऐसा स्पष्ट लिखा है.
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी में भीषण गर्मी से जल भंडार घटे, जलसाठे संकट में

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. उन्हाचा 'ताप',पाण्याची 'वाफ'.. जिल्ह्याची चिंता वाढली! संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात सध्या उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून त्याचा थेट परिणाम आता जलसाठ्यांवर होऊ लागला आहे.. वाढत्या उष्णतेमुळे धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन अत्यंत वेगाने होत आहे.. यापुढे तापमानात वाढ अधिकच होणार असल्याने जलसाठे अधिक वेगाने आटू लागण्याची शक्यता वाढली आहे.. जिल्ह्यात एकूण 46 लघु प्रकल्प आहेत..गेल्या वर्षी याच कालावधीपर्यंत या लघु प्रकल्पांमध्ये 41.52 टक्के इतका उपयुक्त पाण्याच्या साठा होता,मात्र यंदा तापमान वाढले असल्याने या सर्व लघु प्रकल्पांमध्ये यंदा 36.94 टक्के पाणीसाठा आहे.. वाढते तापमान पाहता यंदा अधिक घट होण्याची शक्यता आहे तर मध्यम प्रकल्पांमध्ये सध्या 58 टक्के पाणीसाठा आहे.. वाढते तापमान पाहता यंदा अधिक घट होण्याची शक्यता आहे..
0
0
Report

परंडा तहसील में अवैध बालू माफियाओं पर बड़ा राडा, तहसीलदार को धमकी

Dharashiv, Maharashtra:परंडा तहसील कार्यालयात वाळू माफियांवरून राडा, तहसीलदारांना थेट जीवे मारण्याची धमकी. धाराशिव जिल्ह्यातील परंडा तहसील कार्यालयाच्या आवारात अवैध वाळू प्रकरणावरून मोठा राडा झाला आहे. तक्रारदाराने थेट तहसीलदार निलेश काकडे यांची गाडी अडवून “आत्ताच कारवाई करा, नाहीतर जीवे मारून टाकीन” अशी धमकी दिल्याचा गंभीर आरोप आहे. यावेळी तक्रारदार आणि तहसीलदार यांच्यात जोरदार बाचाबाची झाली असून, या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.दरम्यान, या प्रकारानंतर महसूल विभाग आक्रमक झाला असून, आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करत कामबंद आंदोलन सुरू केलं आहे. एमपीडीए कायद्यांतर्गत तात्काळ अटक न झाल्यास बेमुदत आंदोलनाचा इशाराही महसूल संघटनेने दिला आहे. या प्रकरणी तहसीलदारांच्या तक्रारीवरून परंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
0
0
Report

अलीबाग: नाबालिग छात्रा के साथ स्कूल वैन चालक पर विनयभंग, पॉक्सो तहत मामला दर्ज

Chendhare, Maharashtra:अलिबाग तालुक्यातील मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी स्कूल व्हॅन चालकाविरोधात ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. इयत्ता नववीत शिकणारी विद्यार्थिनी रोजप्रमाणे व्हॅनने शाळेत जात असताना चालकाने तिच्याशी अश्लील वर्तन करत विनयभंग केला. मांडवा सागरी पोलिसांनी तक्रारीची गंभीर दखल घेत आरोपी चालकाविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top