445001
यवतमाळ : मंत्री संजय राठोडांमुळे दिग्रस मतदारसंघ बदनाम झाला
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेने पवन जयस्वाल यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी संजय राठोड यांनी केलेल्या गद्दारीचा बदला घेऊ असा निर्धार व्यक्त केला आहे. संजय राठोडांना उद्भवजीनी उमेदवारी दिली, पद दिले त्यापासून त्यांनी मोठी माया जमविली. त्यातून त्यांचे चारित्र्य खराब झाल्याने मतदारसंघाची बदनामी झाली, या मायेतूनच आर्थिक आमिषे दाखवून राठोडांनी जनतेला मूर्ख बनविले आणि मतदारसंघ भकास केला. अशी घणाघाती टीकाही पवन जयस्वाल यांनी केली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
सोलापुर कृषि उपज मंडी में किसानों का हंगामा, प्याज की नीलामी बंद
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : सोलापुरात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा गोंधळ, कांद्याचा लिलाव पाडला बंद - संतप्त शेतकऱ्यांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजारातील कांद्याचा लिलाव बंद पाडला - कांद्याला भाव मिळत नाही, कांदा चोरी, सुविधांचा अभाव यामुळे शेतकरी आक्रमक - बाजार समितीतील कांद्याचे सर्व लिलाव पूर्णपणे बंद पाडण्यात आले - बाजार समिती प्रशासन तसेच आडत व्यापारी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम आकारतात - मात्र त्या प्रमाणात शेतकऱ्यांना सुविधा दिल्या जात नाहीत त्यामुळे शेतकरी संतप्त - रोज सकाळी 10 वाजता सुरु होणारे लिलाल अद्यापही ठप्प आहेत0
0
Report
यवला तालुक्यात बादलों ने किया मौसम बदला, कांदा उत्पादक चिंतित—ओलावृष्टि की आशंका
Yeola, Maharashtra:अँकर : ऐन उन्हाळ्याच्या काळात येवला तालुक्यात सध्या ढगाळ वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आज सकाळपासूनच आकाश पूर्णतः ढगांनी व्यापलेले दिसत आहे, दरम्यान, काल रात्री काही ठिकाणी हलक्या सरीही कोसळल्या. या अवकाळी सरींमुळे आधीच काढून ठेवलेल्या कांद्याला ओलावा लागू नये, यासाठी शेतकरी अनेक ठिकाणी कांद्यावर ताडपत्री किंवा इतर आच्छादन घालून त्याचे संरक्षण केले जात आहे.0
0
Report
अकोला में बालू माफियाओं का बढ़ता आतंक; ट्रैक्टर चालक पर पुलिस ने केस दर्ज किया
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यात वाळू माफियांचा वाढता सुळसुळाट व्हिडिओ व्हायरल अकोला जिल्ह्यातील विविध नदीपात्रांमध्ये अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याचे वारंवार समोर येत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी वाळू माफिया अधिक सक्रिय होत असल्याचे दिसून येते. काही दिवसांपूर्वी म्हैसंग परिसरातील पूर्णा नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळू वाहतूक केली जात असताना एका पोलिस कर्मचाऱ्याने ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रॅक्टर चालकाने पोलिसांच्या इशाऱ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत भरधाव ट्रॅक्टर पुढे नेला. एवढेच नाही तर संबंधित चालकाने पोलिस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. ट्रॅक्टरचा वेग आणि चालकाची आक्रमकता पाहता पोलिस कर्मचाऱ्याला माघार घ्यावी लागली. दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस प्रशासनाने तातडीने दखल घेत संबंधित ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात अवैध वाळू उत्खननाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.0
0
Report
Advertisement
तूफान-जैसा वादळ: जरुड में बड़े पैमाने पर नुकसान, बेघर लोगों की शिकायत
Amravati, Maharashtra:काल रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे वरूड तालुक्यातील जरुड या गावात खूप मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले असून काही लोक बेघर झाले आहेत. या नुकसानीत काहींच्या घरावरील छत्रे उडून गेले तर काहींच्या घराच्या भिंती उन्मळून पडल्या तसेच काल रात्री वरूड अमरावती हायवे वर झाडे पडल्यामुळे काही वेळे पर्यंत वाहतूक विस्कळीत झाली होती. झालेल्या घटनेचा त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे. सुदैवाने यामध्ये जीवित हानी झालेली नसली तरी आर्थिक नुकसान मात्र मोठ्या प्रमाणावर झाले आहे.0
0
Report
प्राजक्त तनपुरे की बैठक शुरू, कार्यकर्ताओं से चर्चा पर भविष्य की भूमिका तय होगी
Ahilyanagar, Maharashtra:प्राजक्त तनपुरे यांची कार्यकर्त्यांसोबत बैठक सुरू... दिवसभर मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी करणार बैठक... बैठकीनंतर काय भूमिका घ्यायची हा निर्णय घेणार... निष्ठा , तत्व याबद्दल प्राजक्त तनपुरे यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलतांना माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे केले स्पष्ट शरद पवार पक्षाच्या उमेदवाराच्या बॅनरवर प्राजक्त तनपुरेंचा फोटो, मी पक्ष सोडलेला नाही त्यामुळे माझा फोटो त्यांनी वापरला असेल असं प्राजक्त तनपुरे यांचं म्हणणं...0
0
Report
पहले ही दिन रेलवे सेवाएं बाधित, डोंबिवली से कल्याण जाने वाली लोकल डब्बा फिसला
Kalyan, Maharashtra:आठवड्याच्या पहिल्या दिवशीच रेल्वे विस्कळीत. चाकरमान्यांचे हाल. कळवा कारशेड वरून निघालेली कल्याण ला जाणारी लोकल डोंबिवली स्थानकावरून कल्याणच्या दिशेने निघाल्यानंतरच लोकल रेल्वेचा डबा रुलावरून घसरल्याने वाहतूक विस्कळीत झालेली आहे रेल्वे प्रशासनाकडून युद्ध पातळी पातळीवर काम सुरू आहे सकाळी आठ वाजता डोंबिवली स्टेशन वरती आल्यानंतर रुलावरून डबा घसरल्याने वाहतूक विस्कळीत झालेली आहे. मुंबई त्याचप्रमाणे कल्याणच्या दोन टीम घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि युद्ध पातळीवरती काम सुरू आहे मात्र काम केव्हा पूर्ण होणार हे अद्याप अजून पर्यंत रेल्वे प्रशासना सांगण्यात आलेले नाही मात्र काल डोंबिवली आणि ठाणे यादरम्यान दहा तासाचा मेगाब्लॉक घेण्यात आले होते आणि या मेगाब्लॉकमध्ये डोंबिवली स्थानकातील प्लॅटफॉर्म नंबर एक वरती रुलाखालचे स्लीपर बदलण्याचे काम देखील हाती घेण्यात आलेले होते दहा तासाचा मेगाब्लॉक घेऊन सुद्धा अशा प्रकारचे घटना घडत असतील तर याबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे याचा आढावा घेतल्या आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी0
0
Report
Advertisement
चिपळुण में एलोंदवाड़ी बाँध बनकर तैयार, पानी और खेती को नई दिशा
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. चिपळूणच्या विकासाला नवे पंख.. एलोंदवाडी धरण प्रकल्प अंतिम टप्प्यात!.. शिरवली येथील गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला एलोंदवाडी धरण प्रकल्प आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.या एका प्रकल्पामुळे परिसरातील १५ ते २० गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे.".. या धरणाचे काम सध्या ८० ते ८५ टक्के पूर्ण झाले असून, प्रशासनाने उर्वरित कामालाही वेग दिला आहे.. ७५० मीटर लांबी आणि ४५ मीटर उंची असलेल्या या भव्य प्रकल्पासाठी साधारण २५० कोटी रुपये खर्च केले जात आहेत... या धरणाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ पिण्याचे पाणीच नाही,तर शेतीसाठी देखील याचा मोठा उपयोग होणार आहे... इतकेच नव्हे,तर भविष्यात या धरणाच्या पाण्यावर विद्युत निर्मिती करण्याचीही प्रशासनाची योजना आहे." या वर्षाअखेरपर्यंत हे धरण पूर्ण होऊन चिपळूणच्या विकासाला नवी गती मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.0
0
Report
80 फुट गहरी खाई में फंसे कोल्हे को वन विभाग ने सुरक्षित बाहर निकाला
Sangli, Maharashtra:संगलीच्या मिरज तालुक्यातील सोनी येते पाण्याच्या शोधात तहानलेला कोल्हा ८० फूट पायऱ्या नसलेल्या विहिरीत पडला होता. सोनी येथील एका शेतात ओढ्यालगत असलेल्या ८० फूट खोल पायऱ्या नसलेल्या विहिरीत कोल्हा असल्याचे आढळले होते, शेतकरयाला ही बाब निदर्शनास येताच वन विभागाला याची माहीती दिली,यानंतर वन विभागाने चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर कोल्ह्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले आहे. विहिरीच्या काठावर सुटका होताच कोल्ह्याने रानात धूम ठोकली.0
0
Report
अंधश्रद्धा निर्मूलन कानून के लागू करने के मसले पर मुंबई हाई कोर्ट में सुनवाई
Kolhapur, Maharashtra:अंधश्रद्धा निर्मूलन कानून के लागू करने के मसले पर मुंबई हाई कोर्ट के कोल्हापूर सर्किट बेंच में today सुनवाई होने वाली है. इस कानून के अमल में लाने के लिए 12 वर्षों से राज्य सरकार ने नियम (Rules) नहीं बनाए, इसलिए याचिका दायर की गई है.0
0
Report
Advertisement
उंबर्डा बाजार के अवैध ईंट भट्टे, लोगों की सेहत पर गंभीर असर—कार्यवाही की मांग
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यातील उंबर्डा बाजार परिसरात विनापरवाना सुरू असलेल्या वीटभट्ट्यांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत.दगडीकोळसा जळल्याने हवेत सल्फर डायऑक्साइड,कार्बन मोनोऑक्साइड आणि नायट्रोजन ऑक्साइडसारखे घातक वायू पसरत असून, डोळ्यांची जळजळ,श्वसनाचे आजार व त्वचारोग वाढल्याच्या तक्रारी येत आहेत. लहान मुले व ज्येष्ठ नागरिक अधिक प्रभावित होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. नियमभंग करून सुरू असलेल्या भट्ट्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने स्थानिकांनी तातडीने कारवाईची मागणी केली आहे.0
0
Report
येवला में नारियल के पेड़ पर बिजली गिरने से आग, जान बची
Yeola, Maharashtra:येवला ब्रेक येवल्यात वीज कोसळून नारळाच्या झाडाला लागली आग.... पहाटेच्या सुमारास वादळी वारे व विजांचा कडकडाट.... येवला तालुक्यातील शेवगे येथे बाळासाहेब झांबरे या शेतकऱ्यांच्या घराशेजारी असलेल्या नारळाच्या झाडावर वीज कोसळल्याने नारळाच्या झाडाला लागली आग सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही....0
0
Report
पेण तालुक्यात भीषण पानी की किल्लत: 18 गाँव, 29 बस्तियाँ पानी को तरस रहीं
Chendhare, Maharashtra:अँकर रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात सध्या भीषण पाणीटंचाईचं गंभीर चित्र पाहायला मिळत आहे. खारेपाट विभागातील तब्बल 18 गावे आणि 29 वाड्या पाण्यासाठी अक्षरशः तहानलेल्या असून ग्रामस्थांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. जलजीवन मिशनसारख्या महत्त्वाच्या योजनांचा बोजवारा उडाल्याने या योजना देखील गावकऱ्यांची तहान भागवण्यात अपयशी ठरल्या आहेत. ऐन उन्हाळ्यात गावांमध्ये पाच-पाच दिवसांनी पाणीपुरवठा केला जात असला तरी तो अत्यंत अपुरा आहे. त्यामुळे नागरिकांना घराशेजारी पाण्याचे पिंप साठवून ठेवावे लागत आहेत. इतकंच नव्हे तर भांडी घासण्यासाठीही दूषित पाण्याचा वापर करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. या गंभीर परिस्थितीमुळे लोकप्रतिनिधींविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असून त्यांनी संताप व्यक्त केला आहे.0
0
Report
Advertisement
यवतमाल के रालेगांव में लड़कियों की बिक्री और धर्मांतरण मामले पर बंद की घोषणा
Yavatmal, Maharashtra:यवतमाल के रालेगांव में लड़कियों की बिक्री और धर्मांतरण मामले पर बंद की घोषणा। रालेगांव के क्रांतिक चौक पर हिंदुत्ववादी कार्यकर्ताओं की सभा होने वाली है और सभी व्यापारी प्रतिष्ठान बंद रखने का आह्वान किया गया है। ये परिस्थिती का आढावा लिया गया है.0
0
Report
स्कूलों में शालेय सामग्री एक दुकान से खरीदने के दबाव पर शिक्षा विभाग की चेतावनी
Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यात काही खासगी शाळांकडून विद्यार्थ्यांना ठरावीक दुकानांतूनच शालेय साहित्य खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याच्या तक्रारीनंतर शिक्षण विभाग सतर्क झाला आहे.शिक्षणाधिकारी संजय ससाने यांनी स्पष्ट केले आहे की, वह्या, पुस्तके, गणवेश किंवा इतर साहित्य विशिष्ट दुकानातून घेण्याची सक्ती केल्यास संबंधित शाळांवर कठोर कारवाई करण्यात येईल. नवीन शैक्षणिक सत्र सुरू होताच बाजारात खरेदीची गर्दी वाढली असताना, ‘फिक्स दुकान’ पद्धतीविरोधात परिपत्रक काढून सक्तीला नकार देण्यात आला आहे. या निर्णयामुळे पालक व विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून, शाळांच्या मनमानीवर आता लगाम बसणार का याकडे लक्ष लागले आहे.0
0
Report
कोयना प्रकल्प ने 1956 मेगावॉट की क्षमता को पार कर इतिहास रचा
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीजिल्ह्यातील पोफळी येथील कोयना प्रकल्पाने सध्या पूर्ण क्षमतेने वीज खेचली जात आहे. या प्रकल्पाची अधिकृत क्षमता 1956 मेगावॅट असताना, प्रत्यक्षात तब्बल 2005 मेगावॅट विक्रमी वीजनिर्मिती करण्यात आली आहे. प्रकल्पाच्या इतिहासात पहिल्यांदाच क्षमतेपेक्षा जास्त वीज निर्माण झाली. अवघ्या सव्वा तासात 49 मेगावॅट अतिरिक्त वीज तयार करून प्रकल्पाने आपली ताकद सिद्ध केली आहे. विजेची मागणी वाढलेली असताना ही कामगिरी झाल्याने पोफळी वीज संकुलात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चक्क केक कापून हा आनंद साजरा केला. या विक्रमामुळे कोयना प्रकल्प केवळ राज्याची गरजच भागवत नाही, तर तो तांत्रिकदृष्ट्या किती सक्षम आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.0
0
Report
Advertisement
