445001
यवतमाळ : मंत्री संजय राठोडांमुळे दिग्रस मतदारसंघ बदनाम झाला
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेने पवन जयस्वाल यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी संजय राठोड यांनी केलेल्या गद्दारीचा बदला घेऊ असा निर्धार व्यक्त केला आहे. संजय राठोडांना उद्भवजीनी उमेदवारी दिली, पद दिले त्यापासून त्यांनी मोठी माया जमविली. त्यातून त्यांचे चारित्र्य खराब झाल्याने मतदारसंघाची बदनामी झाली, या मायेतूनच आर्थिक आमिषे दाखवून राठोडांनी जनतेला मूर्ख बनविले आणि मतदारसंघ भकास केला. अशी घणाघाती टीकाही पवन जयस्वाल यांनी केली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
रायगड़ लोकसभा में शिवसेना भगवा फड़केगी, रामदास कदम ने सुनील तटकरे को दी चुनौती
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रायगड लोकसभेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार.. रामदास कदम रामदास कदम यांचा सुनील तटकरेंना पुन्हा टोला... अँकर राजकारणातून यावेळची मोठी बातमी समोर येत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोकणात राजकीय घडामोडींना वेग आला असून, खेडमध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. खेडमध्ये शिवसेना उबाठाचे तालुकाप्रमुख दत्ताराम भिलारे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदेच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. ज्येष्ठ नेते रामदास कदम आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. केवळ शिवसेनाच नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनीही यावेळी 'धनुष्यबाण' हाती घेतला आहे. या कार्यक्रमात बोलताना रामदास कदम यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला. "रायगड लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचाच भगवा फडकणार" असे विधान करत त्यांनी थेट सुनील तटकरे यांना आव्हान दिले आहे. खेड तालुक्यातील या मोठ्या फेरबदलामुळे आगामी निवडणुकांपूर्वी शिंदे गटाला मोठा 'बूस्टर' मिळाला असून, रायगडमधील राजकीय समीकरणे आता पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.0
0
Report
नांदेड गैंगवार: तीन की मौत, चार गिरफ्तार
Nanded-Waghala, Maharashtra:नांदेड शहरात काल मध्य रात्रीनंतर झालेल्या गँग वॉर मध्ये तिघांचा मृत्यू झाला. जखमी असलेल्या एकाला रुग्णालयात दाखल करत असताना त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. साई लाला आणि अर्जितसिंह चव्हाण या दोन गँग मध्ये हे टोळीयुद्ध झाले. हे सर्व रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर एम पी डी ए अंतर्गतही गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे मयत अर्जितसिंह चव्हाण हा महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10 मधून उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार होता. अर्जितसिंह चव्हाण आणि त्याचे दोन ई-स्क्वेअर मधून धुरंधर चित्रपट पाहून बुलेट वर निघाले होते. त्यांना गाठण्यासाठी साई लाला गँगचे सदस्य दबा धरून होते. चित्रपट पाहून थोडे अंतरावर आले असता त्यांना गाठून हल्ला करण्यात आला. तलवार, चाकू दोन्ही गँगमध्ये हाणामारी झाली. त्या मध्ये अर्जितसिंह चव्हाण आणि सय्यद आवेज या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमीना विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले होते. रुग्णालयात अर्जितीसिंह चव्हाण याचा भाऊ आणि वडील आले होते. रुग्णालयात जखमी महम्मद आवेज याला दाखल करत असताना अर्जितसिंह चव्हाण याच्या भावाने आवेज वर चाकूने वार केले. यात अवेज चा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केलीये. या गँग वॉर च्या घटनेमुळे नांदेड शहरात खळबळ उडालीये.0
0
Report
हिंजवड़ी IT पार्क में आरएमसी ट्रक से सीमेंट गिरने से सड़क पर हादसों का खतरा
Pimpri-Chinchwad, Maharashtra:आरएमसी ट्रक मधील सीमेंट-कांक्रीट लिकेज के कारण हिंजवड़ी परिसर की सड़क पर दुर्घटना का खतरा बढ़ गया है. हिंजवड़ी IT पार्क परिसर में आरएमसी ट्रक चालक बेजबाबदार तरीके से ट्रक चला रहे हैं, जिससे ट्रक के चाकों के नीचे कई निष्पाप नागरिक घायल या मौत की स्थिति में आ सकते थे. अभी फिर एक बार आरएमसी ट्रक चालक की बेजबाबदारी सामने आ रही है. हिंजवड़ी IT पार्क फेस थ्री क्षेत्र में एक आरएमसी टैंकर से मुख्य सड़क पर सीमेंट-कांक्रीट गिरते वीडियो वायरल हो रहा है. सड़क पर गिरने वाले सीमेंट से रस्ते पर गिरने और दुर्घटना होने की संभावना बढ़ने लगी है. ऐसे में हिंजवड़ी यातायात पुलिस यह देखेगी कि आरएमसी ट्रक के खिलाफ क्या-क्या कानूनी कार्रवाई होती है — सभी की नजर अब उसी पर है.0
0
Report
Advertisement
समता पतसंस्थे में एक दिन में 100 खाते: अशोक खरात पर बड़ा घोटाला आरोप
Shirdi, Maharashtra:भोंदू अशोक खरात याचे अनेक कारनामे आणी गोरखधंदे आता समोर येत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील समता नागरी पतसंस्थेत एकाच दिवशी विविध लोकांच्या नावाने राहाता येथील एकाच शाखेत 100 खाते उघडली गेली आणी विशेष म्हणजे हे सर्व खाते हा भोंदू अशोक खरात ऑपरेट करत होता.. गेल्या काही वर्षांत तब्बल 60 कोटीपेक्षा जास्त रकमेचे व्यवहार या खात्यावरून करण्यात आले असून भोंदू खरातने आपल्या सानिध्यात असणा-या लोकांच्या नावे हे खाते परस्पर उघडली असल्याच आता शिर्डी पोलीसांच्या तपासातून समोर येतंय यामुळे समता पतसंस्थेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही वेळातच समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोयते हे माध्यमांशी संवाद साधणार आहेत...ते काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..0
0
Report
दत्ता मेघे की श्रद्धांजलि सभा: मंत्रियों समेत कई नेता मौजूद
Nagpur, Maharashtra:नागपूर दिवंगत ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांची श्रद्धांजली सभा होत आहे.. जामठा येथे सर्वपक्षीय नेते उपस्थित आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेस नेते नाना पटोले, विलास मुत्तेमवार, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख, काँग्रेस नेते रणजीत देशमुख यासह अनेक नेते उपस्थित0
0
Report
अंजनगाव खेळोबा गांव में बाहरी लोगों के कारण विवाद, ग्रामस्थों ने शांति बनाए रखी
Solapur, Maharashtra:Sol Rajan Patil 121 Live U Anc: सोलापूर जिल्ह्यातील अंजनगाव खेलोबा इथं बाहेरच्या लोकांनी येवून वाद वाढविला, पण गावातील ग्रामस्थ हे अतिशय समजूतदार आहेत, त्यामुळे गावात निर्माण झालेला वाद मिटला आहे अशी प्रतिक्रिया माजी आमदार राजन पाटील यांनी दिलीय. तर गावातील सरपंच प्रदीप चौगुले यांनी देखील बाहेरच्या लोकांमुळेच गावातील सलोखा बिघडला असा आरोप केला. यावेळी गावातील सलोखा संदर्भात बोलताना त्यांना अश्रू आणावर झाले. माजी आमदार राजन पाटील आणि गावचे सरपंच प्रदीप चौगुले यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.0
0
Report
Advertisement
अमरावती के मोर्शी में आंधी-बारिश से संतरे और गेहूं समेत फसलें बर्बाद
Amravati, Maharashtra:अमरावतीच्या मोर्शी तालुक्याला अवकाळी पावसासह गारपिटीचा फटका; वादळी वाऱ्याने संत्र्याची झाडे पडली ऊन-मळून, गहू, कांदा आणि संत्राच नुकसान अमरावती जिल्ह्यात काल मध्यरात्री मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली असून मोर्शी तालुक्याला मोठ्या प्रमाणात गारपिटीचा फटका बसला आहे. मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली या वादळी वाऱ्यामुळे संत्रा बागेतील संत्र्याची झाडे ऊन-मळून पडली असून शेतात काढून ठेवलेला गहू उन्हाळी कांदा आणि संत्रा च नुकसान झालं आहे. दरम्यान अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे बळीराजा पुन्हा हवालदिल झाला असून सरकारकडे मदतीची आस लावून बसला आहे.0
0
Report
रेड्स ऐप से नागपुर के अज्ञात शव की पहचान सिर्फ दो घंटे में
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रत्नागिरी पोलिसांच्या 'रेडस् ॲप'चा डंका!.. नागपुरातील 'त्या' अज्ञात मृतदेहाची ओळख अवघ्या दोन तासांत पटली... अँकर तंत्रज्ञानाच्या जोरावर गुन्हेतपासाला वेग देणाऱ्या रत्नागिरी पोलिसांच्या 'रेडस् ॲप' (REDS App) ने पुन्हा एकदा आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे.या ॲपच्या मदतीने नागपूर पोलिसांनी एका अज्ञात मृतदेहाची ओळख अवघ्या दोन तासांत पटवून गुन्हे तपासात मोठी यश मिळवले आहे.. नागपूरच्या वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका जंगलात विद्रूप अवस्थेत मृतदेह सापडला होता.ज्याची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या कल्पकतेतून तयार झालेल्या 'रेडस् ॲप'ची मदत घेतली गेली.यातील एआय तंत्रज्ञानाद्वारे विद्रूप चेहऱ्याचे डिजिटल पुनर्निर्माण करण्यात आले.. या प्रक्रियेनंतर तयार झालेल्या अचूक छायाचित्रामुळे त्या व्यक्तीची ओळख पटली.. रत्नागिरी पोलिसांचे हे तंत्रज्ञान आता महाराष्ट्र पोलीस दलासाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरताना दिसत आहे.. रत्नागिरी पोलिसांच्या या तांत्रिक यशाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे..0
0
Report
रत्नागिरी के परशुराम घाट पर कार दुर्घटना, नाशिक के पर्यटक की मौत, तीन घायल
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. परशुराम घाटात कारचा भीषण अपघात; नाशिकच्या पर्यटकाचा मृत्यू, तिघे गंभीर! रत्नागिरी जिल्ह्यातून एक मोठी आणि दुर्दैवी बातमी समोर येत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात मध्यरात्री एका कारचा भीषण अपघात झाला आहे..पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे जात असताना, चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि कार थेट रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. या अपघातात नाशिकच्या रोहित संतोष भालेकर या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. कारमधील इतर तिघेजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर चिपळूणच्या लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. नाशिकमधील कांची येथील हे सर्व पर्यटक कारने गणपतीपुळ्याला जात होते. परशुराम घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य राबवले.. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.0
0
Report
Advertisement
संगमनेर तालुक्यात अल्पवयीन बालिका पर एसिड हमला: आरोपी की तलाश जारी, इनाम 2 लाख
Shirdi, Maharashtra:संगमनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला प्रकरण... 20 दिवस उलटूनही आरोपी सापडेना... पोलिसांकडून संशयीत आरोपीचे स्केच जारी... तर आरोपीची माहिती देणाऱ्यास 2 लाखांचे बक्षीस जाहीर... अहिल्यानगर पोलिस दलाकडून 2 लाखांचे बक्षीस जाहीर... तर आरोपीच्या शोधासाठी 10 पथके... संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे घडली होती अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ल्याची घटना... पिडित मुलीवर झाली प्लास्टिक सर्जरी, मात्र अद्यापही प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू...0
0
Report
सातारा: जिल्हा परिषद अध्यक्ष चयन के दौरान पुलिस ने पत्रकारों को रोका
Satara, Maharashtra:सातारा - आज देखील जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी सातारा पोलिसांची आडमुट भूमिका पहायला मिळत आहे. सभापती पदाचा वृत्तंकनासाठी जाणाऱ्या पत्रकारांना जिल्हा परिषदेच्या इमारती पर्यंत देखील जाऊ दिले जात नाही. मागे 20 मार्च ला देखील जिल्हा परिषद अध्यक्ष ,उपाध्यक्ष निवडी वेळी देखील याच पद्धतीने पोलिसांनी आडमुठ भूमिका घेतल्यामुळे मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना पोलिसांकडून धक्काबुक्की झाली होती. वास्तविक पाहता वृत्तांकना पासून पोलिसांनी पत्रकारांना रोखने इतपत योग्य आहे असा सवाल उपस्थित केला जातो आहे. याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी...0
0
Report
वाशीम में मौसम बदलाव से स्वास्थ्य पर असर, सर्दी-खांसी जैसी बीमारी बढ़ीं
Washim, Maharashtra:वाशीम: हवामानातील सततच्या बदलांचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर स्पष्टपणे दिसून येत आहे. दिवसा वाढणारा उकाडा आणि सकाळ-sंध्याकाळ जाणवणारा गारवा यामुळे अनेक नागरिक आजारी पडत आहेत. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, घसा खवखवणे अशा आजारांच्या तक्रारींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. परिणामी, शासकीय तसेच खासगी रुग्णालयांच्या ओपीडीमध्ये रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.0
0
Report
Advertisement
नाशिक के येवला में आंधी-बारिश से खेत बर्बाद, सरकार से मुआवजे की मांग
Yeola, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील जळगाव नेऊर परिसरात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले आहे. या अवकाळी हवामानामुळे शेतकऱ्यांची उन्हाळ बाजरी, मका पिके अक्षरशः जमीनदोस्त झाली असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. अचानक आलेल्या पावसाने व जोरदार वाऱ्याने पिके आडवी झाली. शासनाने त्वरित पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकरी करत आहे.0
0
Report
वाशीम में गारपिट से टरबूज व कांदों की फसलें भारी नुकसान
Washim, Maharashtra:वाशीम जिले में काल झालेल्या गारपिटाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. वाशीम तालुक्यातील केकत उमरा येथील शेतशिवारात बिजवाई कांदासह टरबूज पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विक्रीसाठी तयार असलेली टरबूज पिके गारांच्या तडाख्याने फुटली असून, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आधीच वाढलेला उत्पादन खर्च आणि बाजारातील अनिश्चित दर यामुळे शेतकरी अडचणीत असताना या गारपिटिने संकट अधिकच गडद केले असून प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे.0
0
Report
बीड़ के केज क्षेत्र में गारपात के साथ आंधी-बारिश, तेलंगाना में भी तूफानी मौसम
Beed, Maharashtra:बीड: केज परिसरात गारपीट तर, तेलगाव मध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी ANC - बीडमध्ये पुन्हा अवकाळी पावसाने झोडपले आहे. केज परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झालाय. त्याचबरोबर तेलगाव परिसरातही वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची धांदल उडालेली दिसून आलीय. गेल्या काही दिवसात होत असलेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेले अनेक पिकं गेल्याचं पाहायला मिळाले.प्रामुख्याने यामध्ये आंबा,गहू ज्वारी यास भाजीपाल्याचाही समावेश आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय.0
0
Report
Advertisement
