445001
यवतमाळ : मंत्री संजय राठोडांमुळे दिग्रस मतदारसंघ बदनाम झाला
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेने पवन जयस्वाल यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी संजय राठोड यांनी केलेल्या गद्दारीचा बदला घेऊ असा निर्धार व्यक्त केला आहे. संजय राठोडांना उद्भवजीनी उमेदवारी दिली, पद दिले त्यापासून त्यांनी मोठी माया जमविली. त्यातून त्यांचे चारित्र्य खराब झाल्याने मतदारसंघाची बदनामी झाली, या मायेतूनच आर्थिक आमिषे दाखवून राठोडांनी जनतेला मूर्ख बनविले आणि मतदारसंघ भकास केला. अशी घणाघाती टीकाही पवन जयस्वाल यांनी केली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
चिपळूण मच्छी मार्केट में जलस्तर बढ़ने से अलर्ट, नागरिक सतर्क
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. चिपळूणच्या मच्छी मार्केटमध्ये वाशिष्टीचे पाणी.. बाजार पुलावरून बाजारपेठेकडे जाणारा मार्ग बंद.. चिपळूण मध्ये पावसाची संततधार सुरूच.. प्रशासन अलर्ट मोड वरती.. चिपळूणची वाशिष्टी नदी इशारा पातळीवर.. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना.. च Chipळूणच्या मच्छी मार्केट मधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी0
0
Report
चिपळूण में वाशिष्ठी नदी का जलस्तर बढ़ा, बाजारों में पानी घुसा, अलर्ट जारी
Ratnagiri, Maharashtra:चिपळूणच्या वाशिष्ठीची पाणी पातळी वाढली.. इशारा पातळीच्या वर.. नदीपात्रावर पाणी आल्यामुळे बाजारपेठेतील दुकानांमध्ये पाणी.. व्यापाऱ्यांची धांदल उडाली असून दुकानातला माल हलवण्याची गडबड.. चिपळूणातील अंतर्गत रस्ते पाण्याखाली.. प्रशासन अलर्ट मोड वरती.. चिपळूण शहरातील वाशिष्टीच्या बाजार पुलावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी..0
0
Report
मनमाड में एक महीने बाद भारी बारिश, खरीफ की फसलें खुशहाल
Nashik, Maharashtra:मनमाड ( नाशिक ) - अखेर एक महिन्या नंतर मनमाड शहर परिसरात पावसाने लावली दमदार हHJेरी... अखेर तब्बल एक महिन्याच्या विश्रांती नंतर आज पावसाने मनमाड शहर परिसरासह ग्रामीण भागात हजेरी लावली. सायंकाळी पावसाचे आगमन झाल्यानंतर सुमारे एक तास दमदार पाऊस झाला. चांगला पाऊस झाल्यामुळे खरीपाच्या पेरणीला वेग येणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले0
0
Report
Advertisement
नवी मुंबई: RBI कॉलनी मेट्रो स्टेशन के पास दरड़ गिरने से हादसा, कोई घायल नहीं
Navi Mumbai, Maharashtra:सीबीडी सेक्टर 5 RBI कॉलनी मेट्रो स्टेशन जवळ दरड कोसळली, यात सुदैवाने कोणी जखमी झाले नसून मेट्रो मार्गाची हानी झाली नाही; आपत्कालीन यंत्रणा घटना स्थळी दाखल होऊन दरड हटविण्याचे काम सुरू केले आहे; सतत पडत असलेल्या पावसामुळे ही दुर्घटना घडली आहे; नवी महाराष्ट्रा मुंबई0
0
Report
अंबरनाथ में 50 साल पुराना पेड़ गिरा, भारी नुकसान, जानहानि नहीं
Ambernath, Maharashtra:अंबरनाथमध्ये ५० वर्षे जुने झाड कोसळले. वाहनांचे मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली. संतत धार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे अंबरनाथ येथील वर्षा कॉम्प्लेक्सजवळ सुमारे ५० वर्षे जुने असलेले एक अवाढव्य झाड अचानक मुख्य रस्त्यावर कोसळले. या दुर्घटनेत रस्त्याकडेला पार्क केलेल्या वाहनांचे प्रचंड नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.0
0
Report
रिकामी इमारत के स्लैब के गिरने से मुंबई में राहगीर की मौत, दो घायल
Navi Mumbai, Maharashtra:रिकामी इमारत के स्लैब के गिरने से मुंबई में राहगीर की मौत, दो घायल. नवी मुंबई वाशी जुहूगांव सेक्टर-11 में गीता आर्केड, चार मंजिला पुरानी इमारत का स्लैब गिर गया. सड़क पर गुजर रहे एक व्यक्ति की मौत हो गई और अन्य दो लोग घायल हुए हैं. मौके पर पुलिस, फायर ब्रिगेड और नगर निगम का स्टाफ पहुंचकर राहत कार्य में जुट गया.0
0
Report
Advertisement
कल्याण खाड़ी किनारे निवासियों को नोटिस, संभावित बाढ़ की चेतावनी जारी
Kalyan, Maharashtra:कल्याणच्या खाडी किनारी राहणाऱ्या नागरिकांना आणि तबेला मालकांना नोटिसा. ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे उल्हासनदीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे कल्याण खाडीच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाली. संभाव्य पूरस्थितीचा धोका लक्षात घेऊन कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सतर्क झाली असून खाडी किनारी राहणाऱ्या, रेतीबंदर, गोविंदवाडी परिसरातील नागरिकांना तसेच तबेले मालकांना पालिकेने नोटीसा बजावल्या आहेत.0
0
Report
जीर्णोद्धार के बाद मंदिर खुले, भक्तों के लिए प्राणप्रतिष्ठा के साथ दर्शन शुरू
Pandharpur, Maharashtra:श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिर जतन व संवर्धन विकास आराखड्यांतर्गत जीर्णोद्धार व संवर्धनाची कामे पूर्ण झालेल्या श्री व्यंकटेश मंदिर, श्री महालक्ष्मी मंदिर, श्री काशी अन्नपूर्णा मंदिर तसेच कचेरीजवळील श्री मारुती मंदिर येथील मूर्तीं की प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली. त्यानंतर ही सर्व मंदिरे भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्यात आली असून, मंदिरांतील नित्योपचार पूर्ववत सुरू करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. जतन व संवर्धन विकास आराखड्यांतर्गत करण्यात आलेल्या संवर्धन व जीर्णोद्धाराच्या कामांमुळे श्री व्यंकटेश मंदिर, श्री महालक्ष्मी मंदिर, श्री काशी अन्नपूर्णा मंदिर तसेच कचेरीजवळील श्री मारुती मंदिर यांचे मूळ वास्तुशिल्पीय आणि धार्मिक स्वरूप जतन करून पुनर्स्थापित करण्यात आले आहे.0
0
Report
पंढरपूर आषाढी वारी: प्लास्टिक मुक्त वारी के लिए कड़ा अभियान
Pandharpur, Maharashtra:Anchor - पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये यंदा प्लास्टिक मुक्त वारी हे अभियान राबवले जाणार असून याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. पंढरपुरातील चंद्रभागा नदी परिसरातील वाळवंट नदीच्या पश्चिमेकडील दहा घाट ठिकाणी जागोजागी स्वच्छतेचे मोठे कुंड ठेवले जाणार असून यामध्ये प्लास्टिक तसेच कचरा वारकऱ्यांनी टाकावा अशी जनजागृती केली जाणार आहे. तसेच आषाढी वारीसाठी आलेल्या भाविकांनी प्लास्टिकचा वापर टाळावा यासाठी जनजागृती करून प्लास्टिक मुक्त वारी स्वच्छ वारी हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवणार असल्याचं पालकमंत्री गोरे यांनी सांगितलं0
0
Report
Advertisement
उद्धव ठाकरे के बयान पर राजनीति गर्म, हिंदू भोले नहीं मूर्ख नहीं—2024 सवाल
Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग, मंत्री नितेश राणे ऑन उद्धव ठाकरे ( हिंदू भोळे पण मूर्ख नाहीत ) --- उद्धव ठाकरे बरोबर बोललेत, हिंदू भोळे आहेत परन्तु मूर्ख नाहीत म्हणून तर त्यांना सत्तेवरून हाकलवून दिलं ना बहरूपिया कोण आहे हे हिंदूंना माहीत आहे. वोट जिहादच्या नावाने आपले खासदार कोणी निवडून दिले हे हिंदूंना माहीत आहे. समस्त हिंदू समाज विचारपूर्वक लोकांना जवळ करतो आणि दूरही करतो. हा अनुभव उद्धवजीना 2024 मध्ये आलाय. ऑन शिवसेना संपवण्याचा डाव ----- राम मंदिराचा विषयाच्या निमित्ताने हिंदू समाजाची बदनामी करण्याची सुपारी महाविकास आघाडीच्या आणि इंडिया अलायन्सच्या लोकांनी घेतलीय. पाकिस्तान मध्ये बसलेले अब्बा त्यांना सुपाऱ्या देत आहेत म्हणून त्यांना हिंदू समाजाची बदनामी करायची आहे. हे लोक कधीही हज यात्रे बद्दल बोलताना दिसत नाहीत. हज यात्रेत काय चालत महिलाबद्दल कशा आणि काय काय घटना घडतात, उद्धवजीना सांगेन की कधीतरी हज यात्रेची माहिती द्या नेहमी आमच्या धर्माची देवदेवतांची बदनामी करण्यासाठी आणि पाकिस्तान मध्ये बसलेल्या आपल्या अब्बाला खुश करण्यासाठी हे इंडिया अलायन्स चे लोक का पुढे येतात. हिम्मत असेल तर हज यात्रे बद्दल बोला0
0
Report
वाशीम में रामरक्षा महाआरती: दान चोरी के विरोध में कार्रवाई की मांग
Washim, Maharashtra:अयोध्येतील श्रीराम मंदिरातील दान चोरी प्रकरणाच्या निषेधार्थ ठाकरे शिवसेनेच्या वतीने वाशिम शहरातील श्रीराम मंदिरात रामरक्षा महाआरती घेण्यात आली.यावेळी रामरक्षेचे सामूहिक पठण करून आरोपींना तात्काळ अटक व कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.कार्यक्रमाला ठाकरेच्या शिवसेना पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.0
0
Report
ताथवडे घाट पर भारी बारिश से दराड़ गिरा, चालक की मौत
Satara, Maharashtra:सातारा जिल्ह्यातील फलटण–पुसेगाव मार्गावरील ताथवडे घाटात मुसळधार पावसामुळे दरड कोसळून भीषण अपघात झाला. सैल झालेला मोठा दगड चारचाकी वाहनाच्या समोरील काचेवर कोसळल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. मृत चालकाची ओळख योगेश पोपट जगताप (रा. आंबे खुर्द, ता. बारामती) अशी झाली आहे. दगड कोसळल्यानंतर वाहनावरील नियंत्रण सुटून ते रस्त्यालगतच्या दिशादर्शक फलकावर आदळले. हे वाहन बाहेर काढण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून घाटमार्गावर सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.0
0
Report
Advertisement
तैयार रहें: भुसे ने कहा समय आए तो बिना पूछे दे दूँगा त्यागपत्र
Nashik, Maharashtra:मालेगाव ( नाशिक ) विशाल मोरे - समय आया तो किसी को बिना पूछे राजीनामा दे दूँगा - शिक्षणमंत्री दादा भुसे - TET परीक्षा पेपर पर शिक्षण मंत्री के राजीनामे की मांग के बीच कुछ दिनों पहले उनके घर पर वंचित बहुजन आघाडी की सम्यक विद्यार्थी संघटना के द्वारा मोर्चा निकाला गया था. इसके संदर्भ में मंत्री भुसे ने आज रेस्टहाउस में उनसे मुलाकात की और कहा, समय आया तो किसी को बिना पूछे मैं राजीनामा दे दूँगा.0
0
Report
भीषण बारिश में नालों की सफाई नहीं, अनेक घरों में पानी घुसा; विधायक ने किया निरीक्षण
Kalyan, Maharashtra:आमदारच म्हणतात नालेसफाई झाली नाही घरांमध्ये पाणी साचलेल्या ठिकाणी शिवसेना आमदारांनी केली पाहणी शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी या ठिकाणी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. महापालिकेने नालेसफाई केली नसल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप आमदारांनी केला .दरम्यान अधिकाऱ्यांनी काम केलं नाही तर त्यांच्यावर आयुक्तांनी कारवाई करावी अशी मागणी आमदारांनी केलीय. कल्याण ग्रामीण आमदार0
0
Report
मुंबई-गोवा महामार्ग पर बाढ़ से यातायात ठप्प, हजारों यात्री फँसे
Chendhare, Maharashtra:मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा. दहा तासांहून अधिक काळ वाहतूक ठप्प. हजारो प्रवासी महामार्गावर अडकून पडले आहेत. रायगड जिल्ह्यातील सुकेळी गावाच्या हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर पुराचे पाणी साचल्याने महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी, दहा तासांहून अधिक काळ हजारो प्रवासी वाहनांसह महामार्गावर अडकून पडले आहेत. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना सुमारे 8 ते 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. रात्र होत असल्याने अडकलेल्या प्रवाशांची चिंता वाढली असून, वाहतूक सुरळीत होण्याची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे.0
0
Report
Advertisement
