445001
यवतमाळ : मंत्री संजय राठोडांमुळे दिग्रस मतदारसंघ बदनाम झाला
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेने पवन जयस्वाल यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी संजय राठोड यांनी केलेल्या गद्दारीचा बदला घेऊ असा निर्धार व्यक्त केला आहे. संजय राठोडांना उद्भवजीनी उमेदवारी दिली, पद दिले त्यापासून त्यांनी मोठी माया जमविली. त्यातून त्यांचे चारित्र्य खराब झाल्याने मतदारसंघाची बदनामी झाली, या मायेतूनच आर्थिक आमिषे दाखवून राठोडांनी जनतेला मूर्ख बनविले आणि मतदारसंघ भकास केला. अशी घणाघाती टीकाही पवन जयस्वाल यांनी केली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
चुडावा के इलाके में 14 वर्षीय लड़की चार माह से लापता, परिजनों ने अपहरण का आरोप
Parbhani, Maharashtra:पूर्णा तालुक्यातील चुडावा परिसरात राहणारी 14 वर्षीय मुलगी चार महिन्यापासून बेपत्ता असल्याची घटना समोर आली आहे नातेवाईकातील एका युवकांनी मुलीला फुस लावून पळून नेल्याचा आरोप कुटुंबियांनी केला असून चुडावा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल होऊन 14 दिवस होऊनही मुलीचा शोध लागत नसल्याने पोलिसाच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे प्रकरणात विशेष पथक नेमून मुलीचा शोध घेण्याची मागणी मुलीच्या कुटुंबीयांनी केली आहे..0
0
Report
जुन्नर में भारी बारिश ने धान की फसल तबाह, किसान सरकार से आर्थिक सहायता मांगते
Shirur, Maharashtra:मुसळधार पावसामुळे जुन्नरमध्ये भात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या जोरदार पावसामुळे भाताच्या रोपे वाहिले गेली आहेत आणि काही ठिकाणी शेतातील माती खरडून गेली आहे. पावसाच्या या लहरीपणामुळे आदिवासी शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून सरकारने पंचनामे करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.0
0
Report
हिंगोली के गांव में जलजीवन मिशन के अधूरे काम पर युवाओं ने मुफ्त टैंकर से पानी पहुँचाया
Hingoli, Maharashtra:हिंगोली के गाँव में जलजीवन मिशन के अधूरे काम के चलते महिलाओं को पानी के लिए भटकना पड़ रहा था। गाँव के युवाओं ने पहल करते हुए मुफ्त टैंकर से पानी की आपूर्ति शुरू कर दी है। अनिल देशमुख ने स्वखर्च से टैंकर उपलब्ध कराकर गाँव में पानी की आपूर्ति शुरू कर दी है, जिससे पानी के लिए भटकना रोकने में मदद मिली है।0
0
Report
Advertisement
कोकण से पश्चिम महाराष्ट्र के प्रमुख मार्ग बंद, दराड़ों के कारण यातायात ठप
Chendhare, Maharashtra:कोकणातून पश्चिम महाराष्ट्राची वाट बिकट ....... पश्चिम महाराष्ट्रात जाणारी वाहतूक ठप्प .......सर्व प्रकारची वाहतूक बंद .......सर्व घाट रस्त्यावर दरडी कोसळण्याचा धोका ......\n\nमागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका रायगड जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेला बसला आहे. कोकणातून पश्चिम महाराष्ट्रात जाणारे प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत. वारंवार कोसळणाऱ्या दरडी याचं प्रमुख कारण आहे. कोकणातून महाबळेश्वरकडे जाणारा आंबेनळी घाट रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकासाठी बंद आहे. तर वरंध घाट और ताम्हिणी घाटातून देखील वाहतूक बंद करण्यात आली आहे त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी.0
0
Report
शासकीय निधि जनता की नहीं, बाप का पैसा: सांसद विशाल पाटील का हमला
Sangli, Maharashtra:शासकीय निधी हा,जनतेचा नव्हे,तर आपल्या बापाचा पैसा आहे,अशी धारणा प्रशासनाची झाली,अशी टीका खासदार विशाल पाटलांनी केली आहे. सांगलीच्या मिरज पंचायत समितीच्या नूतून इमारत उद्घाटन समारंभाच्या वादावरून खासदार विशाल पाटलांनी मिरज पंचायत समितीच्या प्रशासनावर जोरदार निशाणा साधला आहे. शासनाच्या लोकांना एक सवय लागली आहे शासकीय निधी अजंतेचा नसून तो प्लिजरेने आपल्या बापाचा पैसा असल्याची धारणा त्यांच्या निर्माण झाली आहे,काही प्रशासकीय अधिकारी सत्तेचा संरक्षण मिळत असल्याच्या भावनेत आहेत.पण सत्ता कायम कोणाची नसते,मिरज तालुक्यात प्रशासकीय काळात मोठा भ्रष्टाचार झाला असून सत्ता बदलानंतर सर्व भ्रष्टाचाराची चौकशी होणार,असा इशारा देखील खासदार विशाल पाटलांनी दिला आहे.मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारत उद्घाटन सोहळ्याला सत्ताधारी महाविकास आघाडीच्या सभापती आणि उप सभापतींना विश्वासात घेतला नसल्याचा आरोप करत प्रशासनाच्या उद्घाटनापूर्वीच सत्ताधारी महाविकास आघाडीकडून नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले आहे,यावेळी आयोजित कार्यक्रमांमध्ये खासदार विशाल पाटील बोलत होते.0
0
Report
83 घंटे बाद मोशी कचरा डेपो हादसे की खोज पूरी: 9 मृत, 9 सुरक्षित
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड च्या मोशी मधल्या कचरा डेपो मध्ये कचऱ्याचा ढीग पडल्याने झालेल्या इमारत दुर्घटनेत अडकलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी सुरू झालेली शोध मोहीम तब्बल 83 तासांनी संपली. या घटनेत इमारती मध्ये अडकलेल्या 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.. घटनेच्या पाचव्या दिवशी रात्री एक वाजता अखेरचा मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश आलं... मोशी कचरा डेपो इथ 8 जुलैला झालेल्या दुर्घटनेत इमारती मध्ये 23 जण अडकले होते. त्यातील पहिल्या मजल्या वरील पाच जण स्वतः हून बाहेर पडले. तर 9 जणांना रेस्कु टीम ने बाहेर काढले. उरलेल्या 9 जणांचा शोध रेस्कु टीम कडून सुरु होता..9 तारखेला पहिला मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.. मात्र नंतर मात्र 10 तारखेला एक ही जण आढळून आला नाही.. नातेवाईकांचा आक्रोश लक्षात घेऊन अखेर बचाव कार्याचा वेग वाढवण्यात आला आणि जॉ कटरच्या सहाय्यानं इमारतीच्या स्लॅब ला बाजूला काढत इमारतीमध्ये जाण्याचा मार्ग करण्यात आला... अखेर 83 तासानंतर रात्री 1 वाजता अखेरचा मृतदेह आढळून आला आणि ही शोध मोहीम संपली....! मोशी दुर्घटना : ८३ तासांची शोधमोहीम... घटनाक्रम - ८ जुलै, दुपारी १.३० वाजता : मोशी कचरा डेपो 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा प्रचंड ढिगारा कोसळला. - दुर्घटनेवेळी २३ जण अडकले (इमारतीत २२, बाहेर कचऱ्याखाली १). - ५ जण स्वतः सुखरूप बाहेर पडले. - भारतीय सेना, एनडीआरएफ, पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीए अग्निशमन दल आणि पोलिसांनी संयुक्त बचावमोहीम सुरू केली. - ८ जुलै, रात्री : सोमनाथ शेळके, सचिन दावडगाव, दादासाहेब आर्डे, सुजाता शिंदे, रामप्रताप चव्हाण, रणवीर सिंग, विजय सपकाळ, भूषण पाटील यांच्यासह एकूण ९ जणांची सुखरूप सुटका. - १० जुलै (गुरुवार) : भावेश वाणी यांचा मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढला. - ११ जुलै (शनिवार) : दुर्घटनाग्रस्त इमारतीचा काँक्रीटचा भाग तोडून आत प्रवेशाचा मार्ग तयार करण्यात आला. - ११ जुलै, दुपार ते रात्री : अक्षय सावंत (३५), सुनील कोरके (४०), सन्नी माने (३९), महेश कुंभार (३३), नागेश गायकवाड (२६), रणजीत पाटील (२२) आणि राहुल गायकवाड यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. भावेश वाणी याचा मृतदेह ९ तारखेला काढण्यात आला होता..! - १२ जुलै, पहाटे १ वाजता : इमारतीबाहेरील कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकलेले वामन कसबे यांचा मृतदेह सापडला. - दुर्घटनेतील एकूण मृतांचा आकडा ९, तर ९ जणांची सुखरूप सुटका. ५ जण स्वतः हून बाहेर पडले...! - भारतीय सेना, एनडीआरएफच्या दोन तुकड्यांतील ९० जवान, डॉग स्क्वॉड, जेसीबी, पोकलेन, डंपर आणि अत्याधुनिक उपकरणांच्या मदतीने ८३ तास अखंड शोधमोहीम राबविण्यात आली. - १२ जुलै, पहाटे : सर्व बेपत्ता व्यक्तींचा शोध पूर्ण झाल्यानंतर ८३ तासांची शोधमोहीम संपली..!0
0
Report
Advertisement
ईश्वरपुर नगरपरिषद में सत्ता बदली; जयंत पाटल को धक्का, मलगुडे का नगराध्यक्ष पद रद्द
Sangli, Maharashtra:सांगली ब्रेकिंग आमदार जयंत पाटलांना धक्का ईश्वरपूर नगराध्यक्षांचं पद करण्यात आलं रद्द लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुडे यांचा नगराध्यक्ष पद रद्द जिल्हाधिकारी मैनाक घोष यांच्याकडून करण्यात आली,मलगुंडे यांच्यावर अपात्रतेची कारवाई अतिक्रमण व बांधकाम अनियमित प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर जिल्हाधिकाऱ्यांनी दिला निर्णय जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली ईश्वरपूर नगरपरिषदवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची आहे सत्ता नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आनंदराव मलगुंडे यांचा झाला होता विजय. मलगुंडेंच्या नगराध्यक्ष पद रद्द मुळे जयंत पाटलांना मोठा धक्का शिवसेना शिंदे पक्षाचे घनश्याम उर्फ जयकुमार जाधव यांनी दाखल केली होती तक्रार0
0
Report
कांदिवली-चारकोप में जय श्रीराम की गूंज, आदित्य ठाकरे की महाआरती
Mumbai, Maharashtra:कांदिवली आणि चारकोप परिसर आज जय श्रीरामच्या घोषणांनी दुमदुमून गेला आहे. शिवसेना (ठाकरे गट) तर्फे राम मंदिर आणि हनुमान मंदिरात रामरक्षा महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीराम मंदिर लुटीविरोधात तसेच "रामद्रोह आणि हिंदूद्रोह म्हणजेच देशद्रोह" असा संदेश देत या महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. चारकोप येथील हनुमान मंदिरात सुरू असलेल्या या महाआरतीला शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती लावली असून त्यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडत आहेत. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक, पदाधिकारी आणि रामभक्तांनी सहभाग नोंदवला आहे. मंदिर परिसर भगवामय झाला असून जय श्रीरामच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे.0
0
Report
सिंधुदुर्ग में संदेश पारकर को भावी सांसद कहे जाने पर राजनैतिक हंगामा
Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग में कणकवली नगरपालिका अध्यक्ष संदेश पारकर को भावी सांसद के रूप में उल्लेख किया गया। कणकवली शहर में banners लगाए गए। शहर विकास आघाडी के उम्मीदवार और विधायक निलेश राणे के सहयोग से कणकवली नगरपालिका अध्यक्ष पद पर विराजमान संदेश पारकर के जन्मदिन के अवसर पर कणकवली शहर में banner-bazi हुई। कणकवली स्थित नरडवे नाका चौक पर भावी सांसद संदेश पारकर को जन्मदिन की शुभकामनाएं दी गईं। याच संदेश पारकर के कारण राणे भाइयों और भाजपा व शिंदे सेने में द्वेष बनता बताया गया। भावी सांसद के उल्लेख पर कई लोगों के भुवय उचं उठी। कणकवली नगरपालिका अध्यक्ष संदेश पारकर के भावी सांसद उल्लेख की सिंधुदुर्ग जिले के राजनीतिक वर्तुळ में चर्चा रंग गई है।0
0
Report
Advertisement
इंदापुर में पालखी यात्रा के दौरान कृषि मंत्री ने समीक्षा बैठक, सुविधाओं पर निर्देश
Rui, Maharashtra:पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री भरणेंनी घेतली इंदापुरात आढावा बैठक.... संत तुकोबारायांच्या पालखीसह मानाच्या पाच पालख्यांचा मार्ग इंदापुरातूनच.... संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे सर्वाधिक चार मुक्काम इंदापूर तालुक्यात..... Anchor _ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासह मिळून पाच मानाच्या पालख्या इंदापूर तालук्यातून जातात. तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे इंदापूर तालुक्यात सर्वाधिक चार मुक्काम आहेत या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज इंदापूर मधील प्रशासकीय भावनात विविध प्रशासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत मंत्री भरणे यांनी वारकऱ्यांना आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविण्यासह प्रत्येक खात्याने सतर्क राहून वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी अशा तक्त सूचना दिल्या आहेत.0
0
Report
श्रीरामपुर में दुपहर चाकू से हत्या, होटल मालिकों पर हमला; एक की मौत
Shirdi, Maharashtra:श्रीरामपुर येथे भर दुपारी चाकू भोसकून हॉटेल मालिकाची हत्या... शहरातील नेवासा रोडवरील लक्ष्मीनारायण हॉटेल येथील घटना... जेवणासाठी आलेल्या तिघांनी वाद घालत दोघा हॉटेल मालकांवर धारदार शस्त्राने केला हल्ला... आकाश शेखर दुबय्या मयत युवकाचे नाव तर कुणाल दुबय्या किरकोळ जखमी... जखमींना तातडीने साखर कामगार रुग्णालयात करण्यात आले होते दाखल... उपचारा दरम्यान आकाश दुबय्या याचा मृत्यू... घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधिक्षक वाकचौरे आणि शहर पोलिस घटनास्थळी दाखल... तपासाची चक्रे वेगाने फिरवत श्रीरामपूर शहर पोलिसांनी घेतले तिघा हल्लेखोरांना ताब्यात.... ओमकार डफळ, सुरेश जाधव आणि यश जाधव पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे.... मारहाणीत एक हल्लेखोर देखील जखमी... भरदिवसा हॉटेल व्यवसायिकाची हत्या झाल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण.... गेल्या 11 दिवसात श्रीरामपूरात प्राणघातक हल्ल्याची 4 थी घटना....0
0
Report
शिंदे गुट के विधायक दराडे: महाजन से बातचीत पर स्पष्टता नहीं, पर स्थिति साफ
Yeola, Maharashtra:शिवसेना शिंदे गटाचे शिक्षक आमदार किशोर दराडे ऑन गिरीश महाजन टू द पॉईंट मुलाखत वक्तव्य मंत्री महोदय काय बोलले हे मला सांगता येणार नाही... युतीचे सरकार होते पक्षाच्या लोकांचा सपोर्ट होता त्यानंतर उमेदवारी फायनल झाली.... कोण काय बोलतो हे मला सांगता येणार नाही.... शिंदे साहेबांशी न बोलता गिरीश महाजन थेट माझ्याशी बोलले असते तर मी त्यांना स्वखुशीने सांगितले असते कोणताही उमेदवार द्या.. ही कल्पना मी स्वीकारली असती.... महायुतीच्या नेत्यांनी पराभव केला की नाही हे बोलणे कठीण आहे मात्र पराभव झाला हे नक्की....0
0
Report
Advertisement
इंदापुर में पालकी तळ और अश्व मैदान की तैयारी पर कृषि मंत्री भरणे ने समीक्षा
Rui, Maharashtra:कृषिमंत्री भारणेंकडून इंदापुरात पालकी तळाची पाहणी.... अश्वांच रिंगण पार पडणाऱ्या मैदानाचाही घेतला आढावा....Anchor _जगद्गुरु श्री संत तुकोबारायांचा पालखी सोहळा 18 जुलै रोजी इंदापूर शहरात मुक्कामी आहे.इंदापूर मध्ये तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वांचं दुसरं गोल रिंगण पार पडणार आहे. त्या मैदानाची आणि पालखी तळाच्या तयारीची कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पाहणी केली आहे.यावेळी नगराध्यक्ष भरत शहा आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.0
0
Report
ठाणे TDCC बैंक में कथोरे गट की सत्ता, अरुण पाटील अध्यक्ष
Ambernath, Maharashtra:ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर किसन कथोरे गटाचं वर्चस्व टीडीसीसी बँकेच्या अध्यक्षपदी अरुण पाटील यांची निवड विजयानंतर कथोरे समर्थकांचा जल्लोष0
0
Report
नांदेड पुल हादसे पर शिवेंद्रराजे भोसले का बड़ा दावा: 100% कार्रवाई होगी
Latur, Maharashtra:नांदेड पूल दुर्घटनेवर बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा दावा... 'एकटाच पूल कसा पडला ? हि तर अधिकाऱ्यांची लपवाछपवी... दोषी अधिकारी आणि कंत्राटदारांवर १०० टक्के कारवाई होणार.... नांदेड जिल्ह्यात भूकंपामुळे पूल कोसळल्या प्रकरणावर आता राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मोठे वक्तव्य केले आहे. भूकंप झाला असता इतरही ठिकाणी पडझड झाली पाहिजे होती. मग एकटाच पूल कसा कोसळला ? ही अधिकाऱ्यांची लपवाछपवी आहे. संबंधित काम दर्जेदार झाले नव्हते, हे आम्ही मान्य करतो. या प्रकरणाला जबाबदार असलेल्या अधिकारी आणि कंत्राटदारांवर शंभर टक्के कारवाई केली जाईल अशी स्पष्ट प्रतिक्रिया मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.0
0
Report
Advertisement
