445001
यवतमाळ : मंत्री संजय राठोडांमुळे दिग्रस मतदारसंघ बदनाम झाला
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेने पवन जयस्वाल यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी संजय राठोड यांनी केलेल्या गद्दारीचा बदला घेऊ असा निर्धार व्यक्त केला आहे. संजय राठोडांना उद्भवजीनी उमेदवारी दिली, पद दिले त्यापासून त्यांनी मोठी माया जमविली. त्यातून त्यांचे चारित्र्य खराब झाल्याने मतदारसंघाची बदनामी झाली, या मायेतूनच आर्थिक आमिषे दाखवून राठोडांनी जनतेला मूर्ख बनविले आणि मतदारसंघ भकास केला. अशी घणाघाती टीकाही पवन जयस्वाल यांनी केली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
लातूर में युवक पर बर्बरतापूर्ण हमला: पानी मांगने पर बदसुलूकी, मामला दर्ज
Latur, Maharashtra:लातूर जिले के निलंगा तहसील के अम्बुलगा बुद्रुक में मानवीयता को कलंकित करने वाली सनसनीखेज घटना सामने आई है। पुराने विवाद के कारण एक युवक पर जीवघेणा हमला कर उसे बेरहमी से मारा गया। इतना ही नहीं, उसका जबरदस्ती अर्धवट टक्कल कर दिया गया और पानी मांगने पर उसके चेहरे पर लघुशंका कर डालने के आरोप भी लगाए गए। इस अमानवीय घटना से इलाके में आक्रोश फैल गया है; औराद शहाजानी पुलिस ने मामला दर्ज किया है।0
0
Report
कराड में बिबटों का दहशत, रात में बाइक चालक घायल
Satara, Maharashtra:कराड, सातारा - कराड तालुक्यात बिबट्याचा वावर मानवी वस्तीत वाढला असून रात्री एका बिबट्याने कराड- ढेबेवाडी मार्गावरील विंग फाटा येथे दुचाकीवर झडप घेतली. यामध्ये दुचाकीस्वार खाली पडून जखमी झाला आहे. दरम्यान बिबट्या सुध्दा जखमी झाला असून काही वेळात त्याने घटनास्थळावरून पळ काढला आहे. दुसरीकडे कराड तालुक्यातीलच तासवडे एमआयडीसीत पुन्हा एकदा बिबट्याचा वावर आढळून आला असून बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. गेल्या चार महिन्यांत एमआयडीसीत बिबट्या शिरण्याची ही तिसरी घटना असल्याने उद्योजक आणि कामगार वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर खटाव तालुक्यातही बिबट्याची दहशत पहायला मिळत आहे. जयराम स्वामींच्या वडगावमध्ये वडजाई मंदिर परिसरात दूध गाडी चालकाला रस्त्याकडेला बिबट्या दिसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.0
0
Report
सोलापूर में राजकारण पर राजेंद्र राऊत का धैर्यशील मोहिते पाटील पर जोरदार प्रहार
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - राज्यातील राजकारण केलेल्या माणसांकडे जिल्ह्यात फिरायला एक माणूस शिल्लक नाही, मा. आ. राजेंद्र राऊतांचा खा. धैर्यशील मोहिते पाटलांवर जोरदार प्रहार - विधान परिषद निवडणुकांची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरूच - खा. धैर्यशील मोहिते पाटील यांनी आमचाच उमेदवार निवडून येणार असा ठाम विश्वास व्यक्त केल्यानंतर माजी आ.राजेंद्र राऊतांची जोरदार टीका - राज्याचे राजकारण केलेल्या माणसांकडे जिल्ह्यात फिरायला एक माणूस शिल्लक नसल्याचे सांगत मा. राजेंद्र राऊतांचा जोरदार प्रहार - सोळा मतांनी आम्ही सुरुवात केली होती 16 मतांनीच आमचा विजय होईल असा आत्मविश्वास खा.धैर्यशील मोहिते पाटलांनी केला होता व्यक्त - अशा पद्धतीचा चुकीचा कॉन्फिडन्स ठेवल्यामुळे मोहिते पाटलांची दुर्दैवी अवस्था झाल्याचा राजेंद्र राऊतांचा दावा बाईट - धैर्यशील मोहिते पाटील ( खासदार, राष्ट्रवादी SP ) बाईट - राजेंद्र राऊत ( विधानपरिषद उमेदवार तथा माजी आमदार )0
0
Report
Advertisement
पुणे में गावठी दारू से 22 मौत, पुलिस विरोधी अभियान तेज कर दिया
Yeola, Maharashtra:पुणे जिल्ह्यात गावठी दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या पोलीस प्रशासनाने राज्यभरात हातभट्टी द्वारे बनवल्या जाणाऱ्या गावठी दारू विरोधात मोहीम उघडली आहे दरम्यान येवला तालुका पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या द्वारे राजापूर ममदापूर वन्यजीव संवर्धन क्षेत्रालगत आज्ञास्थळी मारलेल्या छाप्यामध्ये गावठी दारू बनवण्याचा अड्डा पोलिसांनी उध्वस्त केला आहे येथील सर्व साहित्य पोलिसांनी घटनास्थळी नष्ट केला असून आरोपींचा सध्या शोध घेतला जात आहे0
0
Report
अमरावती में मानसून देर से आने से किसान चिंतित, बुवाई प्रभावित
Amravati, Maharashtra:अमरावती जिल्ह्यात पावसाची दांडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला असून जिल्ह्यातील पेरण्या खोडबल्याचं पाहायला मिळत आहे. आतापर्यंत केवळ १८०० हेक्टरच शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या असून यावर्षी ६ लाख ५० हजार هेक्टर वर पेरणीचे क्षेत्र अपेक्षित अडीच लाख हेक्टरवर सोयाबीन पिक अडीच लाख हेक्टर कपाशीच क्षेत्र असणार तर एक लाख वीस हजार तुरीचा नियोजन असल्याचा अंदाज आहे. अद्याप मान्सूनचा पाऊस आला नसल्यामुळे पेरण्या थांबल्या असून मान्सूनचा पाऊस येत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असे आव्हान जिल्हा कृषी अधीक्षक राहुल सातपुते यांनी केले आहे. २४ ते २५ जून नंतर महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होईल असा कृषी विभागाचा अंदाज असून ७० ते १०० मिलिमीटर पाऊस पडेपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असेही आव्हान कृषी विभागामार्फत करण्यात आल्या दरम्यान पाऊस लांबल्याने मोठ्या प्रमाणात उकाळा वाढला असून नागरिक उखाड्याने हैराण झाल्याचा पाहायला मिळत आहे.0
0
Report
NTA ने नीट री-एंट्री परीक्षा के लिए प्रवेश पत्र जारी किए, अबुधाबी केंद्र पर विवाद
Nagpur, Maharashtra:पेपर फुटी चे आरोपानंतर वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठीची नीट ची फेरपरीक्षा उद्या होणार आहे... तिच्यासाठी सर्व परीक्षार्थींना NTA कडून प्रवेश पत्र देण्यात आले आहे... नागपूरात मात्र अब्दुल्ला नावाच्या परीक्षार्थीने नागपूरसह जवळील शहरपर्याय परीक्षा केंद्रासाठी निवडले असताना त्याला यूएई मधील अबुधाबी परीक्षा केंद्र प्रवेश पत्रावर देण्यात आले आहे... संबंधित विद्यार्थी आणि त्याच्या पालकांनी या संदर्भात एनटीएच्या हेल्पलाइनवर तक्रार करत परीक्षा केंद्र बदलून देण्याची मागणी केल्याची माहिती आहे... परीक्षा केंद्र बदलून न मिळाल्यास अब्दुल्ला परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे。0
0
Report
Advertisement
सोलापुर हवाईअड्डे के सूखे घास में पांच महीनों में चार बार आग
Solapur, Maharashtra:सोलापुर हवाईअड्डे के परिसर के सूखे घास में पिछले पांच महीनों में चार बार आग लग चुकी है. गुरुवार रात लगभग 11 बजे आग लगी थी. बार-बार हो रही इन घटनाओं से हवाईअड्डे के क्षेत्र में अग्नि सुरक्षा व्यवस्था पर सवाल उठ रहे हैं. संबंधित अधिकारियों ने सोलापुरवासियों की ओर से गंभीर दखल लेने की मांग की है.0
0
Report
सेनगांव पुलिस ने जुआ अड्डे पर छापा मारा, 1.78 लाख का माल जब्त; 8 आरोपी गिरफ्तार
Hingoli, Maharashtra:हिंगोलीच्या सेनगाव पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध व्यवसाय वाढल्याने पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली आहे पानकनेरगाव येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकत 1 लाख 78 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याप्रकरणी आठ जणांवर सेनगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.0
0
Report
यवला धोखाधड़ी मामला: करोड़ों रुपये की ठगी में आरोपी गिरफ्तार, 24 जून तक पुलिस कोठडी
Yeola, Maharashtra:अर्ध्या किमतीत मोबाईल आणि सोनं देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. येवला तालुक्यातील नगरसुलचा सुप्रसाद प्रमोद दीक्षित याला पुण्यातून सिनेस्टाईल कारवाई करत अटक करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ताब्यात घेतले. आज येवला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला 24 जूनपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नाशिक, पुणे आणि संभाजीनगर सह अनेक ठिकाणी कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा संशय असून या प्रकरणातील आणखी धक्कादायक खुलासे तपासातून समोर येण्याची शक्यता आहे0
0
Report
Advertisement
छत्रपति संभाजीनगर जिला परिषद ने 90 स्कूलों में कक्षा वृद्धि मंजूर की
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या शाळांकडून वर्गवाढीसाठी प्रस्ताव मागवले होते. त्यानुसार प्राप्त प्रस्तावाची छाननी करून तब्बल ९० शाळांना वर्गवाढ करण्यास मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मंजुरी दिली आहे. शालेय शिक्षण विभागाने यावर्षी विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शिक्षणाधिकारी यांनी गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांनी सूचना दिल्यात. त्यात आवश्यक त्याठिकाणी शाळांना वर्गवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी शाळांकडून प्रस्तावही मागवले. त्यानुसार प्राप्त प्रस्तावांचा छाननी करण्यात आली. पात्र ठरलेल्या ९० शाळांमध्ये वर्गवाढीस मंजुरी दिली. त्यामध्ये चौथीपर्यंत असलेल्या २६ शाळांना पाचवीचा वर्ग असेल. त्याशिवाय ८ शाळांमध्ये सहावीचा वर्ग, ३ शाळांमध्ये सातवीचा, २८ शाळांमध्ये आठवीचा, १९ शाळांमध्ये ९ वीचा आणि सहा शाळांमध्ये दहावीचा वर्ग वाढवण्यात आला.0
0
Report
लातूर में कोयता गैंग की दहशत: दिन में महिला-बच्चे पर हमला CCTV में कैद
Latur, Maharashtra:लातूर शहरात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत पाहायला मिळाली आहे. बार्शी रोडवरील वसवाडी परिसरात काही तरुणांनी भरदिवसा धिंगाणा घालता एका महिला आणि लहान मुलावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात महिला आणि मुलगा जखमी झाले असून संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे लातूरमध्ये गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिलाय का, असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.0
0
Report
मराठवाड़े में मॉनसून देरी: किसानों के पेराई सीजन पर संकट
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:जून महिना निम्मा उलटून गेल्यानंतरही मराठवाड्यात पावसाने हजेरी लावलेली नाही. धाराशिव वगळता उर्वरित मराठवाड्याला पावसाची प्रतीक्षा आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात केवळ १७.४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात ७ जूनच्या आसपास मान्सूनचे आगमन होते. त्यापूर्वी २५ मेनंतर रोहिणी नक्षत्रात पूर्व मौसमी पावसाच्या सरी हजेरी लावतात. त्यामुळे मराठवाड्यात पेरण्यांना सुरुवात होते. या वर्षी मात्र मराठवाड्यात अद्याप पावसाचे आगमन झालेले नाही. यामुळे मराठवाड्यात पेरण्या होऊ शकलेल्या नाहीये जून महिना संपायला आला पेरण्या कधी करायचा असा प्रश्न बळीराजाला सतावतोय..0
0
Report
Advertisement
नाशिक शहर में जलकटौती: आज पानी आपूर्ति बंद, कल कम दबाव में चलेगी
Nashik, Maharashtra:आजपासून नाशिक शहरात पाणी कपात लागू संपूर्ण शहरात आज पाणीपुरवठा राहणार बंद तर उद्या कमी दाबाने होणार पाणीपुरवठा मान्सून लांबल्याने शहरात एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा झाला आहे निर्णय 31 ऑगस्ट पर्यंत पुरवण्याचा आहे प्रशासनासमोर आवाहन शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर, मुकणे आणि दारणा धरणांतील पाणीसाठा घटल्याने महापालिकेचा पाणी कपातीचा निर्णय शहरातील विहिरी आटल्याने खासगी टँकरची मागणी वाढली0
0
Report
खड़क माळेगाव में किसान पर बिबटिये हमला; बाबुराव आहेर घायल, दो बिबटे पकड़े—बंदोबस्त की मांग.
Niphad, Maharashtra:खडक माळेगाव येथे गवत कापत असलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याचा अचानक हल्ला शेतकरी बाबुराव गंगाराम आहेर हे गंभीर जखमी जखमी शेतकऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू खडक माळेगाव परिसरात आत्तापर्यंत दोन बिबटे जेरबंद करण्यात वन विभागाला यश परिसरात बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा अशी मागणी0
0
Report
वेरूळ शिक्षक सुरेश बोरसे की मौत: CID जांच की मांग, 8 आरोपी जमानत पर
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:वेरूळ येथील शिक्षक सुरेश बोरसे यांच्या पोलिसांच्या मारहाणीत झालेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची राज्य शासनाने दखल घेतली आहे, गृह विभागाने या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी सर्व ८ आरोपींना २४ तासांत कोर्टातून जामीन मिळला. बोरसेंच्या कुटुंबीयांनी सीआयडी तपासाची मागणी केली होती. त्यानंतर राज्य सरकारने आता हा निर्णय घेतला आहे..0
0
Report
Advertisement
