445001
यवतमाळ : मंत्री संजय राठोडांमुळे दिग्रस मतदारसंघ बदनाम झाला
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेने पवन जयस्वाल यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी संजय राठोड यांनी केलेल्या गद्दारीचा बदला घेऊ असा निर्धार व्यक्त केला आहे. संजय राठोडांना उद्भवजीनी उमेदवारी दिली, पद दिले त्यापासून त्यांनी मोठी माया जमविली. त्यातून त्यांचे चारित्र्य खराब झाल्याने मतदारसंघाची बदनामी झाली, या मायेतूनच आर्थिक आमिषे दाखवून राठोडांनी जनतेला मूर्ख बनविले आणि मतदारसंघ भकास केला. अशी घणाघाती टीकाही पवन जयस्वाल यांनी केली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
यवतमाळ से पंढरपूर: विठ्ठल-रुक्मिणी दर्शन को सायकलवारी में भक्तिभाव की धारा
Yavatmal, Maharashtra:विठ्ठल नामाचा अखंड गजर, टाळ-मृदंगाचा निनाद, रिंगणातील भक्तिभाव आणि सायकलच्या चाकांचा वेग… अशा भक्तिमय वातावरणात क्रीडाभारती सायकलिंग ग्रुपची ‘पंढरपूर सायकलवारी’ यवतमाळ येथून श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे उत्साहात रवाना झाली. सलग चौथ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या सायकलवारीने शहरातील नागरिकांमध्ये भक्ती, शिस्त आणि सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी संदेश दिला. शिवतीर्थ येथून प्रारंभ झालेल्या ह्या सायकलवारीचे नागरिकांनी “माऊली… माऊली…”, “ग्यानबा तुकाराम…” आणि “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम!” या जयघोषात उत्स्फूर्त स्वागत केले. “राज्यावरील अलनिनोचे संकट पूर्णपणे दूर होवो, राज्यात भरपूर व समाधानकारक पाऊस पडो, जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी बांधवांच्या शेतात भरघोस पीक येवो आणि यवतमाळ जिल्ह्यासह राज्यातील समस्त जनतेला सुखी, समाधानी व निरोगी ठेव,” अशी प्रार्थना विठ्ठलाच्या चरणी करण्याची विनंती भाजप नेते देवानंद पवार यांनी यावेळी वारकारी बांधवांना केली.0
0
Report
सातारा में भारी बारिश, कृष्णा नदी जलस्तर बढ़ा; मर्ढे गांव का संपर्क टूटा
Satara, Maharashtra:सातारा:सातारा जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. सध्या कृष्णा नदीच्या पाणीपातळीतही वाढ झाल्यामुळे मर्ढे गावच्या छोट्या पुलावरून पाणी गेल्यामुळे गावाकडे जाणारा संपर्क तुटला आहे. जिल्हा प्रशासनाने या भागात कोणीही पाण्यातून प्रवास करू नये असे आवाहन केले आहे.0
0
Report
बदलापुर में उल्हास नदी खतरे की सीमा पार, प्रशासन ने राहत शुरू की
Ambernath, Maharashtra:बदलापुरात उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली उल्हास नदीच्या पाण्याची पातळी 17.50 मीटरवर बदलापूर नगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज 12 हजार लोकांच्या निवासाची व्यवस्था बदलापूर नगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज झालीये. आपात्कालीन स्थिती उद्भवल्यास जवळपास 12 हजार लोकांच्या निवासाची आणि जेवणाची व्यवस्था पालिकेमार्फत करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी दिलीय. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार यांनी..0
0
Report
Advertisement
निफाड क्षेत्र में भारी बारिश से किसानों के चेहरों पर खुशी, बुवाई फिर शुरू होगी
Niphad, Maharashtra:गेल्या दोन दिवसांपासून निफाड सह परिसरामध्ये सतत संतधार सुरू असून निफाड तालुक्यातील, गोळेगाव, गोंदेगाव, भरवस मुखेड, वाकद शिरवाडे, या गावांमध्ये पेरण्या खोळंबल्या होत्या मात्र सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेत शिवारात पाणी साचले असून शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे या पावसामुळे आता रखडलेल्या पेरण्या पुन्हा सुरू होणार आहे0
0
Report
वारणा नदी में जलस्तर बढ़ा, बाढ़ जैसे हालात; खेतों में फसलें डूबीं
Sangli, Maharashtra:स्लग- वारणा खोऱ्यात पाऊसाची संततधार.. अनेक छोटे बंधारे पाण्याखाली,वारणेचे पात्र बाहेर पडल्याने नदीला पूरसदृश परिस्थिती.. अँकर - सांगलीच्या शिराळा व वाळवा तालुक्यातील वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे.त्यामुळे वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. वारणा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे,काही ठिकाणी वारणा नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून,चिकुर्डे ,मांगले येथील वारणा नदीवरील छोटा बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे.तर ऐतवडे खुर्द येथील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा वारणा नदीवरील मुख्य पुलाला पाणी अगदी घासून वाहत आहे,त्याच बरोबर वारणा नदी काठच्या शेतात पाणी घुसले आहे,त्यामुळे भुईमूग,सोयाबीन, ऊस, भात, या शेती पिकाला मोठा फटका बसला आहे. तर बंधारयाचे दरवाजे न काढल्याने पाणी शेतात घुसल्याचे शेतकरयांनी केला आहे.0
0
Report
वाशीम में मार्वेल गवत से वन्यजीवन के लिए सालभर भोजन उपलब्ध
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यातील काटेपूर्णा अभयारण्यात तृणभक्षी वन्यप्राण्यांसाठी नैसर्गिक अधिवास समृद्ध करण्याच्या उद्देशाने कुरण विकास मोहिमेला सुरुवात झाली आहे. या उपक्रमाअंतर्गत हरण,चिटळ, सांबर यांचे प्रमुख खाद्य असलेल्या 'मार्वेल' गवताची लागवड करण्यात येत आहे. तसेच केना, कुंदा आणि मार्वेल या स्थानिक गवत प्रजातींची बीज निर्मितीही केली जाणार आहे.या उपक्रमामुळे तृणभक्षी वन्यप्राण्यांना वर्षभर खाद्य उपलब्ध होऊन जंगलातील नैसर्गिक अन्नसाखळी अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे.0
0
Report
Advertisement
पानी में डूबा मोरया गोसावी गणेश मंदिर: चिंचवड में भारी बारिश का असर
Pimpri-Chinchwad, Maharashtra:चिंचवड के मोरया गोसावी गणेश मंदिर पूरी तरह पानी में डूब गया है। पिछले कुछ दिनों से भारी बारिश के कारण पवना नदी का तट उफान पर है और मंदिर पानी के ऊपर आ गया है। भक्त दर्शन के लिए आने से बच रहे हैं और मंदिर प्रशासन ने सावधानी बरतने को कहा है।0
0
Report
अमरावती जेल में कैदियों के बीच भारी मारामारी, तीन घायल
Amravati, Maharashtra:अमरावती मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये तुफान मारामारी झाली; तीन कैदी गंभीर जखमी, दोघांची प्रकृती गंभीर. ही घटना 4 जुलैच्या पहाटे बॅरेक क्रमांक 57/26 मध्ये घडली असून न्यायालयीन बंदी जमील खान बिस्मिल्ला खान यांनी इतर तीन कैद्यांवर काठीने हल्ला केल्याचा आरोप आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या कैद्यांवर उपचार सुरू आहेत. फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी समोर आल्या असून कारागृहात कैद्यांमधील वाद आणि हिंसक घटना वारंवार घडत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.0
0
Report
लोणावळा में रिकॉर्ड बारिश: 24 घंटे में 625 mm बरसात, मौसम बदला
Varsoli, Maharashtra:पर्यटन नगरी लोणावळ्यामध्ये विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 625 मिलीमीटर पावस बरसलाय. यंदाच्या मोसमातील सर्वाधिक पावसाची नोंद झालीये. मात्र यावर्षी आत्तापर्यंत 1715 मिलीमीटर पावस झालाय. गेल्या वर्षी आजच्या दिवसापर्यंत तब्बल 2502 मिलीमीटर इतका पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे दडी मारलेल्या पावसाने जोरदार परसात 24 तासांमध्ये मागील सर्व विक्रम मोडले आहे.0
0
Report
Advertisement
भारी वर्षा से पुणे-मुंबई महामार्ग और लोहमार्ग पूरी तरह बंद, यातायात ठप्प
Varsoli, Maharashtra:पुणे और मुंबईकडे प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. अतिवृष्टीमुळे पुण्याकडे आणि मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प आहे. नव्यानं खुला करण्यात आलेल्या कनेक्टिंग लिंकवर दरड कोसळली है. आधीच्या एक्सप्रेस हायवे वर अमृतांजन पुलाजवळ आणि खालापूर टोल नाक्याजवळ पाणीचं पाणी साचलेलं आहे. तसेच जुन्या पुणे-मुंबई महार्गावर ही दरड कोसळलेली आहे. त्यामुळं पुणे आणि मुंबई महामार्गावरुन प्रवास करणं आज अशक्य आहे. दुसरीकडे पुणे-मुंबई लोहमार्गावर ठाकूरवाडी परिसरात दरड कोसळलेली आहे. यामुळं हा पर्याय ही चाकरमान्यांसाठी बंद आहे. महामार्ग आणि लोहमार्ग हे दोन्ही मार्ग आज वाहतुकीसाठी बंद करण्यात आलंय. त्यामुळं पुणे आणि मुंबई प्रवास करणाऱ्यांनी घराबाहेर न पडण्याचा सल्ला प्रशासनाने दिलाय.0
0
Report
नाशिक के येवला में बारिश ने किसानों की फसलें डगमगाईं, दुबारा बुवाई की आशंका
Yeola, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील मराठवाड्या येणारा येवला तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागात पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. जून महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसाच्या भरोशावर शेतकऱ्यांनी मुग, बाजरी आणि मक्याची पेरणी केली होती. पिके चांगली उगवल्यानंतर मात्र पावसाने ओढ दिल्याने अनेक ठिकाणी पिके करपू लागली आहेत. पुढील आठ दिवसांत दमदार पाऊस झाला नाही, तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या संदर्भात थेट शेतकऱ्यांच्या बांधावरून आढावा घेतला आहे0
0
Report
घर में लटकी पैंट से सांप ने डसा, 12 साल के बच्चे की हालत बिगड़ी; डॉ आनंद बेंदले ने बचाई जान
Chandrapur, Maharashtra:टायटल:--- घरात खुंटीला टांगलेल्या पँटमध्ये शिरला विंचू, दंश करताच 12 वर्षीय मुलाचा बीपी शून्यावर, चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या विहीरगाव येथील घटना, आधी गावातच गावठी उपचार केल्याने प्रकृती खालावली, चंद्रपूरच्या डॉ. आनंद बेंदले यांनी शर्थीचे प्रयत्न करून वाचविले प्राण अँकर:-- घरात खुंटीला टांगलेली पँट अंगात घातल्यावर आत दडून असलेल्या विंचवाने दंश करताच 12 वर्षीय मुलाचा बीपी शून्यावर आला. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या विहीरगावची घटना पालकांसाठी धडा ठरली आहे. त्याचे 3 दिवस अतिदക്ഷता विभागात उपचार करण्यात आले. यात चंद्रपूरच्या डॉ. आनंद बेंदले यांनी शर्थीचे प्रयत्न करून मुलाचे प्राण वाचविले. या मुलाचे नाव अनुप ईश्वर ढोणे असे आहे. पावसाळ्याच्या दिवसात विंचू आणि साप यांच्या बाबतीत अधिक काळजी घेण्याची गरज घटनेच्या निमित्ताने व्यक्त झाली. विशेष म्हणजे मुलाच्या पालकांनी प्रकृती अत्यवस्थ होईपर्यंत त्याच्यावर गावातच गावठी उपचार केले. त्यामुळे मुलाची तब्येत आणखी खालावली. मात्र आता चंद्रपुरात डॉ. बेंदले यांच्या इस्पितळात प्रकृती सुधारत आहे. बाईट १) डॉ. आनंद बेंदले, तज्ञ चिकित्सक0
0
Report
Advertisement
मोहाड़ी शहर में रात के समय स्ट्रीट लाइट बंद, नागरिक अंधकार से जूझ रहे
Bhandara, Maharashtra:मोहाडी शहरात रात्रीला पथदिवे बंद.... नागरिकांना करावा लागतो काळोख अंधाराचा सामना.... भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी शहरात रात्रीच्या वेळी काळोख अंधार पाहायला मिळत आहे.. आता सद्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहे.. सरपटणारे प्राणी रस्त्यावर येत असतात. त्यातच मोहाडी नगर पंचायतीने शहरात पथदिवे लावली आहे.. मात्र ऐन पावसाळ्यात रात्रीला शहरातील लाईट बंद असल्याने नागरिकांना काळोख अंधाराचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नगर पंचायत कधी पथदिवे सुरू करते याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे....0
0
Report
वाशीम में वन्य प्राणियों का हैदोस: रानडुक्कर, नीलगाय और माकड़ ने फसलें बर्बाद कीं
Washim, Maharashtra:वाशीम: जिल्ह्यातील तांदळी शेवई शिवारात वन्य प्राण्यांचा हैदोस वाढला आहे. पेरणीनंतर रानडुक्कर, नीलगाय आणि माकडांकडून माती उकरून सोयाबीन व तूरचे बियाणे फस्त केले जात असल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा पेरणीचे संकट ओढवले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देऊन वन्य प्राणीांचा तातडीने बंदोबस्त करावा, असं मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.0
0
Report
भंडारा के मांडेड़ गांव में 16 वर्षीय नाबालिग पर बिबटिए का हमला, हालत गंभीर
Bhandara, Maharashtra:शेतात शेळ्या चारणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बिबट्याचा हल्ला, भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील मांदेड गावाच्या शिवारामध्ये शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बिबट्याने अचानक हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. नाला परिसरामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने हा हल्ला केला असून, या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. पूजा मेश्राम (वय १६, रा. मांदेड) असे बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलीचे नाव है.0
0
Report
Advertisement
