icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प में 3.81 लाख पर्यटक, राज्य पर्यटन में अग्रणी

Chandrapur, Maharashtra:टायटल:-- वर्षभरात ३.८१ लाख पर्यटकांची ताडोबा व्याघ्रसफारी, पर्यटनात पुन्हा एकदा राज्यात ठरले अव्वल, ३५ कोटींचा मिळविला महसूल अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात मागील वर्षभरात ३ लाख ८१ हजार पर्यटकांनी हजेरी लावली. या वाढत्या पर्यटकांच्या संख्येमुळे प्रकल्पाला सुमारे ३५ कोटी रुपयांचा महसूल मिळाला असून राज्यात प्रकल्प व्याघ्रपर्यटनात अव्वल ठरले आहे. हमखास व्याघ्रदर्शनासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प हा देशातील सर्वोत्तम प्रकल्पांपैकी एक आहे. जैविक विविधता, नैसर्गिक वारसा आणि घनदाट जंगलांनी व्याप्त असलेल्या या प्रकल्पाला राष्ट्रीयच नव्हतर,आंतरराष्ट्रीयस्तरावर महत्वाचे स्थान आहे. मागील वर्षभरात बफर व कोअर क्षेत्र मिळून ३ लाख ८१ हजार ८१० पर्यटकांनी हजेरी लावली. यात कोअर झोनमधील १ लाख १७हजार ९५३, तर बफर झोनमधील २ लाख ६३ हजार ८५७ पर्यटकांचा समावेश आहे. २०२४-२५मध्ये याच प्रकल्पात ३ लाख ६७ हजार ४ पर्यटकांनी हजेरी लावली होती. यातून प्रकल्पाला एकूण ३६ कोटी ७२ लाख ८ हजार ८७० रुपयांचा महसूल मिळाला. यंदा ३ लाख ८१ हजार ८१० पर्यटकांनी ताडोबा प्रकल्पात सफारी केली आहे.  आता पर्यटकांनी ताडोबासह पेंच, नवेगाव-नागझिरा, मेळघाट व बोर व्याघ्र प्रकल्पांनाही पसंती दर्शविली आहे.
0
0
Report

गैस संकट के बीच अकोला में संभाजी ब्रिगेड का नाली गैस प्रदर्शन

Akola, Maharashtra:Anchor : सर्वसामान्य नागरिकांना गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी सध्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर अकोल्यात संभाजी ब्रिगेडच्या वतीने एक अनोखे आंदोलन करण्यात आले. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कार्यकर्त्यांनी नालीतून गॅस काढण्याचा प्रतीकात्मक उपक्रम राबवला.अमेरिका, इजरायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम भारतातही जाणवत असून, गॅस टंचाईची समस्या अधिक तीव्र झाली आहे.शहरी भागात नागरिकांना तब्बल २५ दिवसांनी, तर ग्रामीण भागात ४५ दिवसांनी गॅस सिलेंडर मिळत असल्याचे सांगितले जात आहे.गॅस मिळवण्यासाठी विविध एजन्सीसमोर नागरिकांची मोठी गर्दी होत असून, रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांना काम सोडून तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने तात्काळ गॅस पुरवठा सुरळीत करावा, तसेच एजन्सीसमोर उभ्या असलेल्या नागरिकांसाठी उन्हापासून संरक्षणाची व्यवस्था करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.यावेळी सरकारच्या निषेधार्थ नालीतून गॅस सिलेंडरमध्ये गॅस भरल्याचा प्रतीकात्मक प्रयत्न करत अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले.
0
0
Report

अंजनगाव खेळोबा में शिवाजी महाराज के पुतले को लेकर मराठा-धनगर तनाव बढ़ा

Pandharpur, Maharashtra:মাডھا तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यावरून मराठा आणि धनगर समाजात सुरू झालेला वाद दगड फेक लाठी चार्ज पर्यंत गेला. आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानचे बाळराजे पाटील यांनी पुतळा बसवला ती जागा खेलोबा देवस्थानची नाही. जरी असली तरी त्यांनी विरोध करू नये. त्यांच्या मुळे आज मंदिरावरील कळस सुरक्षित आहे. आम्ही आज पर्यंत 600 पुतळे परवानगी शिवाय बसवले. या पुढे ही असेच पुतळे बसवणार. जर हाकेने पुन्हा विरोध केला तर रस्त्यावर कपडे फाटे पर्यंत मारू असा इशारा दिला आहे
0
0
Report
Advertisement
0
0
Report

शिर्डी में हनुमान जयंती पर 125 किलो दगड़ी गोटा उठाने की स्पर्धा

Shirdi, Maharashtra:Anc - हनुमान जयंती निमित्त शिर्डी येथे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. शक्ती आणि भक्तीचे प्रतीक असलेल्या बजरंगबलींचा जयघोष करत अनेक तरुणांनी पारंपरिक बजरंग गोटा उचलण्याच्या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. दरवर्षीप्रमाणे यंदाही 125 किलो वजनाचा दगडी गोटा उचलण्याची स्पर्धा साईमंदिर परिसरातील हनुमान मंदिरात आयोजित करण्यात आली होती. सकाळी आरतीनंतर स्पर्धेला सुरुवात झाली आणि “जय बजरंगबली”च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. अनेक तरुणांनी हा गोटा उचलून आपल्या शक्तीचे प्रदर्शन केले. या स्पर्धेनंतर पारंपरिक जोर स्पर्धेचंही आयोजन करण्यात आलं असून भाविकांनी या कार्यक्रमाचा उत्साहात आनंद घेतला..
0
0
Report

अकोला के कोथळी बुद्रुक में वानर सेना को महाप्रसाद: अनोखी परंपरा

Akola, Maharashtra:हनुमान जन्मोत्सवानिमित्त संपूर्ण अकोला जिल्ह्यात विविध हनुमान मंदिरांमध्ये भक्तिभावाने महाप्रसादाचे आयोजन झाले. मात्र, अकोला जिल्ह्यातील कोथळी बुद्रुक येथे एक वेगळी आणि भावस्पर्शी परंपरा पाहायला मिळाली. निसर्गरम्य, घनदाट वृक्षांच्या सान्निध्यात वसलेल्या अवघ्या मुंगसाजी माऊली संस्थान परिसरात वानर सेनेलाच महाप्रसादाचे आमंत्रण देण्यात आले. निसर्गामय वातावरणात हनुमान मंदिरात मोठ्या संख्येने भाविक दर्शनाला येतात, परंतु वन प्राण्यांप्रतिज्ञा आणि वानरांची शिस्त भावी आनंदी झाले आहे. पुजारी Ramdas Maharaj यांनी या परंपरेला कायम ठेवत शंभरहून अधिक ताटांमध्ये विविध खाद्यपदार्थांची तयारी केली. परिसरात वास्तव्यास असलेल्या माकडांना आमंत्रण देण्यात आलं आणि पाहता पाहता मोठ्या संख्येने माकडं येथे दाखल झाली. विशिष्ट म्हणजे या माकडांनीही कोणताही गोंधळ न करता शिस्तबद्ध पद्धतीने एका रांगेत बसून महाप्रसादाचा आस्वाद घेतल्याचे दृश्य पाहायला मिळाले. मानव आणि निसर्ग यांच्यातील सहअस्तित्वाचा सुंदर संदेश देणारी ही परंपरा परिसरातील नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोथळी बुद्रुक येथे साजरी होणारी ही अनोखी परंपरा केवळ धार्मिक नव्हे, तर मानव आणि निसर्ग यांच्यातील नात्याची जाणीव करून देणारी आहे.
0
0
Report
Advertisement

अवकाळी बारिश से कोल्हापुर में फसलें बर्बाद, किसान नाराज

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यात पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी ज्वारीचे पीक काढून शेतात वाळत घातले होते, पण अवकाळी पावसामुळे या ज्वारीचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे ज्वारी काळी पडत असल्यामुळे या ज्वारीला म्हणावी तशी किंमत मिळणार नाही.. त्यामुळेच कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत. इतकच नाही तर फुल शेती देखील या अवकाळी पावसामुळे संकटात सापडली आहे. सरकारने झालेल्या नुकसानीचा पंचनामा तातडीने करून मोबदला द्यावा अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
0
0
Report

अशोक खरात के गोरधंधे से किसानों में भारी चिंता, फर्जी कंपनियों से धोखा

Shirdi, Maharashtra:अशोक खरातचा आणखी एक गोरखधंदा... बनावट फार्मर प्रोड्यूसर कंपन्या दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक... केंद्र सरकारच्या नाफेड मार्फत खरेदी केला जातो शेतमाल... खरातने अधिका-यांसोबत असलेल्या संबधातून स्थापन केल्या बनावट कंपन्या.. व्यंकटेश फार्मर प्रोड्यूसर कंपनीचा खरात आणी त्याची पत्नी संचालक.. आणखी 15 ते 16 कंपन्यात खरातची भागीदारी.. शेतकऱ्यांचा कांदा, मका खरेदी करण्याच्या नावाखाली फसवणूक... श्रीरामपूर येथील स्वतंत्र भारत पक्षाचे निलेश शेडगे यांची पोलीसात तक्रार... खरातसह सहभागी अधिकाऱ्यांची इडी चौकशी करत कारवाईची मागणी...
0
0
Report

संगमनेर में महिलाओं को हनुमान रथ खींचने की परंपरा: ब्रिटिश काल से चली आ रही धरोहर

Shirdi, Maharashtra:अहमदनगर जिले के संगमनेर शहर में हनुमान जन्मोत्सव के मौके पर रथ ओढ़ाने का मान महिलाओं को दिया गया है, और यह परंपरा ब्रिटिश काल से चली आ रही है। 1929 में रथयात्रा के दौरान पुलिस के विरुद्ध महिलाएं रथ खींचने लगीं; तब से यह क्रम आज तक जारी है। रथयात्रा के अवसर पर पुलिस का विशेष सम्मान दिखाई देता है; झंडा लगाकर रथ उसी परखी पर खींचने की अनुमति दी जाती है। संगमनेर की इस रथयात्रा में महिलाएं आगे बढ़कर ‘बलभीम हनुमान की जय’ के नारों के साथ रथ खींचती हैं और इसे जारी रखना ऐतिहासिक और सामाजिक रूप से महत्व का माना गया है।
0
0
Report
Advertisement

सोनाली बेंद्रे और पति के खिलाफ कोर्ट में दावा दर्ज

Varsoli, Maharashtra:Anchor: मावळ तालुक्यातील उकसान येथील शेतजमिनीच्या वादावरून बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि त्यांचे पती गोल्डी बेहल अडचणीत सापडले आहेत. स्थानिक शेतकरी चंद्रकांत शिंदे यांनी वडगाव मावळ येथील दिवाणी न्यायालयात दावा दाखल करत संबंधित जमीन ही वडिलोपार्जित कुळ हक्काची असल्याचा दावा केला आहे. कुलकायद्यानुसार 1957 पूर्वीपासून ताब्यात असलेल्या 30 गुंठे जमिनीवर हक्क असताना, खोट्या कागदपत्रांच्या आधारे हा हक्क डावलून जमीन विकत घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तसेच, संबंधित जागेवर बेकायदेशीर बांधकामाचा प्रयत्न आणि कुटुंबीयांना दमदाटी केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी आधी पोलिसांत तक्रारी दाखल झाल्या होत्या, मात्र हे प्रकरण दिवाणी स्वरूपाचे असल्याने न्यायालयात दाद मागण्यात आली. सध्या न्यायालयात मनाई आदेशांची मागणी करण्यात आली असून, पुढील सुनावणी 20 एप्रिल रोजी होणार आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे मावळ तालुक्यातील उकसान गावात एकच खळबळ उडाली आहे... बाईट: वनराज शिंदे, फिर्यादी वकील (file no.03) त्याचवेळी सोनाली बेंद्रे यांचे वकील राजू शिंदे यांनी हे आरोप फेटाळून लावले असून फिर्यादी शेतकरी हे प्रसिद्धी साठी आणि पैसे उकळण्यासाठी सिनेनटारका सोनाली बेंद्रे आणि त्यांचे पती गोल्डी बहल यांची बदनामी करण्याचा डाव आखत आहे...
0
0
Report

ब्राह्मणगाव में किसानों ने विधायक दिलीप बोरसे के खिलाफ घेराव किया

Malegaon, Maharashtra:*विशाल मोरे, बागलाण (नाशिक)* - ब्राह्मणगाव जहाँ शेतकऱ्यांचा आमदार दिलीप बोरसे यांना घेराव घातला आहे, गिरणा डावा कालवा विस्तारीकरण व अस्तरीकरणास तीव्र विरोध दर्शवला गेला. - पाणी मिळाल्याशिवाय काम होऊ देणार नाही, शेतकऱ्यांचा इशारा ठामपणे. - रावळगाव MIDC साठी पाणी वळविण्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला, संताप व्यक्त केला. - मी शेतकऱ्यांसोबत असल्याची आमदार बोरसे यांची भूमिका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन देण्यात आले. - आवश्यकती पडल्यास शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरू, अशी स्पष्ट भूमिका बोरसे यांनी मांडली आहे. Anc - बागलाण तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे शेतकऱ्यांनी आमदार दिलीप बोरसे यांना घेराव घालत नार-पार गिरणा नदी जोड प्रकल्पांतर्गत गिरणा डावा कालवा विस्तारीकरण व अस्तरीकरणाच्या कामास तीव्र विरोध दर्शविला आहे..पाणी उपलब्ध होत नाही तोपर्यंत काम होऊ देऊ नये, अशी ठाम भूमिका ब्राह्मणगाव, लखमापूर, आरई, नवी शेमळी, जुनी शेमळी आणि ठेंगोडा येथील शेतकऱ्यांनी घेतली आहे. दरम्यान, रावळगाव MIDC साठी ५०० दशलक्ष घनफूट पाणी वळविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी करत संताप व्यक्त केला. यावेळी आमदार दिलीप बोरसे यांनी मी शेतकऱ्यांसोबत असल्याचे सांगत त्यांच्या भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले. तसेच वेळ पडल्यास शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरू, अशी स्पष्ट भूमिका देखील आमदार बोरसे यांनी मांडली आहे..
0
0
Report
Advertisement

अमरावती में हनुमान जयंती पर कांग्रेस की विशाल शोभायात्रा, नेताओं ने ढोल बजाकर उत्साह जताया

Amravati, Maharashtra:हनुमान जयंती निमित्ताने अमरावती शहर में काँग्रेस की भव्य शोभायात्रा का आयोजन किया गया। ढोल पथक विविध महापुरुषों की झलकियाँ और युवाओं का प्रचंड उत्साह इस मिरवणूक की खास विशेषता थी। काँग्रेस सांसद बळवंत वानखडे और काँग्रेस नेता व माजी मंत्री यशोमती ठाकूर की उपस्थिति रही। बळवंत वानखडे और यशोमती ठाकूर ने ढोल बजाकर जल्लोष व्यक्त किया, जबकि ठाकुर ने गला और ताळ के साथ हरिनाम के गजार में फुगड़ी खेलते दिखे। हनुमान के रूप में आकर्षित करने वाला बहुरूपी इस मिरवणुका में केरळ से भी शामिल व्यक्ति मौजूद था। अमरावती शहर के साथ अकोला, वर्धा, नागपूर जिले के ढोल पथक भी इस शोभायात्रा का हिस्सा बने। अंबा गेट के पुराने शहर के आझाद हिंद मंडळ के प्रांगण से भव्य शोभायात्रा निकलकर अमरावती के राजकमल चौक पर हनुमान आरती और हनुमान चालीसा का पाठ भी हुआ।
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top