445001
यवतमाळ : मंत्री संजय राठोडांमुळे दिग्रस मतदारसंघ बदनाम झाला
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेने पवन जयस्वाल यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी संजय राठोड यांनी केलेल्या गद्दारीचा बदला घेऊ असा निर्धार व्यक्त केला आहे. संजय राठोडांना उद्भवजीनी उमेदवारी दिली, पद दिले त्यापासून त्यांनी मोठी माया जमविली. त्यातून त्यांचे चारित्र्य खराब झाल्याने मतदारसंघाची बदनामी झाली, या मायेतूनच आर्थिक आमिषे दाखवून राठोडांनी जनतेला मूर्ख बनविले आणि मतदारसंघ भकास केला. अशी घणाघाती टीकाही पवन जयस्वाल यांनी केली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नाशिक विधान परिषद चुनाव: प्रसाद हीरे की बगावत महायुती में तिरंगी लड़ाई
Nashik, Maharashtra:नाशिक (मालेगाव) - भाजप नेते प्रसाद हिरे यांची बंडखोरी... प्रसाद हिरे यांना हिरे कुटुंबाचा वारसा... महायुतीच्या उमेदवारांमध्ये रंगणार तिरंगी लढत... भाजपचे निष्ठावान मतदार माझ्यासोबत आहे... 400 पेक्षा जास्त मतांनी विजयी होऊ असे त्यांनी दावा केला... प्रसाद हिरे यांनी दिलेला दावा... बंडखोरी भाजपच्या उमेदवारांशी नाही... शिंदे सेनेच्या उमेदवार मतदारांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी... नाव न घेता नरेंद्र दराडेंवर केला आरोप... नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुتيमध्येच बंडखोरी पहायला मिळत आहे. भाजप नेते व माजी मंत्री दिवंगत डॉ.बळीराम हिरे यांचे चिरंजीव प्रसाद हिरे यांची उमेदवारीही कायम असल्याने महायुतीच्या उमेदवारांमध्ये तिरंगी लढत रंगणार आहे. उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील राजकारणात हिरे कुटुंबियांचे नाव आहे. प्रसाद हिरे यांची उमेदवारी कायम राहिल्याने या निवडणुकीत वेगळाच ट्विस्ट आला आहे. हिरे यांनी मतदारांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केलीय. आपणास हिरे कुटुंबीयांचा वारसा आहे. भाजपचे निष्ठावान मतदार माझ्यासोबत आहे. शिवसेनेच्या काही मतदारांचा मला छुपा पाठिंबा आहे. आपण 400 पेक्षा जास्त मतांनी विजयी होऊ असा दावाही त्यांनी केलाय. उमेदवार भाजपचा नाही. शिंदे सेनेचा आहे. त्यांना मिळालेल्या संधी काळात ते मतदारांचे प्रश्न सोडविण्यास अपयशी ठरले. मतदार त्यांच्या्यावर नाराज या निवडणुकीत ते दाखवतील असा विश्वासही पक्ष व पक्ष नेतृत्वावर आपला विश्वास आहे. पक्ष निष्ठा आम्हीच दाखवायची का जळगावमध्ये शिंदे सेनेही दाखवावी. असेही प्रस 추 haore हिरे म्हणाले. हीरे यांच्या उमेदवारी महायुतीचे उमेदवार नरेंड दराडे यांची डोके दुखी मात्र वाढणार हे नक्की…0
0
Report
अमरावती सीट पर कांग्रेस-भाजपा-वंचित का त्रिशूल मुकाबला
Amravati, Maharashtra:अमरावतीची एक जागा आमच्यासाठी द्यावी आणि इतर 16 ठिकाणी आमचा पाठिंबा घ्याघ्यावा; मोठा भाऊ म्हणून काँग्रेसने एक पाऊल मागे यावं वंचितची मागणी अँकर :- अमरावती विधान परिषद निवडणुकीत आता एकूण तीन उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले असून भाजपकडून प्रवीण पोटे, काँग्रेसकडून हर्षजित देशमुख तर वंचित कडून निलेश विश्वकर्मा हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहे. त्यामुळे अमरावतीत आता तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे. दरम्यान अमरावतीत काँग्रेसने स्थानिक उमेदवार न दिल्याने वंचित ने काँग्रेसला आगळी वेगळी ऑफर देत अमरावतीची जागा आमच्यासाठी सोडावी व राज्यातील इतर 16 ठिकाणी आमचा पाठिंबा घ्यावा असे म्हणत एकच खळबळ उडवून दिली आहे तसेच येणाऱ्या भविष्यात युती करायची असेल तर काँग्रेसने मोठा भाऊ म्हणून एक पाऊल मागे यावं असे वंचित चे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांनी म्हटले आहे याविषयी त्यांच्याशी अधिक बातचीत केली आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी。0
0
Report
प्रधानमंत्री के नेतृत्व में भाजपा कार्यकर्ता 25-25 पौधे लगाकर पर्यावरण दिवस मना रहे
Kalyan, Maharashtra:जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण. डोंबिवली संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा येथे रविंद्र चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांच्या असते वृक्षारोपण करण्यात आले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभर पर्यावरण दिवस म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येकी बूथ वाईस 25 झाडे लावावी आणि त्याचं संवर्धन करावे, या संदर्भातला संकल्प जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने एक झाड मा के नाम या नावाने हे संपूर्ण अभियान संपूर्ण देशभर सुरू आहे, हे करत असताना वर्षानुवर्ष पर्यावरण दिन भारतीय जनता पार्टी साजरा करते, गेल्या वर्षी लावलेले झाड किती मोठा झाला आहे, असे पंतप्रधानांनी आणि राष्ट्रीय अध्यक्षांनी असं सांगितलं आहे गेल्या वर्षी जे लावलेली झाड असेल त्या झाडाचा सेल्फी काढावा त्यामुळे ह्या मैदानातील लावण्यात आलेले सर्व गुलमोहराचे झाड भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्याची निगा राखण्याचं काम होत आहे, बाईट, रविंद्र चव्हाण, प्रदेशाध्यक्ष भाजप,0
0
Report
Advertisement
तापमान के कारण माकुओं की टोली सड़क पर प्यास बुझाती बारिश ने राहत दी
Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून प्रचंड उष्णतेचा सामना नागरिकांसह वन्यजीवांनाही करावा लागला. ४० ते ४४ अंशांपर्यंत पोहोचलेल्या तापमानामुळे जंगलातील अनेक पाणवठे कोरडे पडले आणि पाण्याच्या शोधात वन्य प्राणी गावांच्या दिशेने येऊ लागले. अशातच गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यांवर आणि खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. या पाण्याचा आधार घेत माकडांची एक टोळी रस्त्यावरच तहान भागवत असल्याचे हृदयस्पर्शी दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. उन्हाच्या झळांनी व्याकूळ झालेल्या या मुक्या जीवांना पावसाच्या पाण्याने दिलासा मिळाल्याचे हे चित्र आहे.0
0
Report
खरप गांव के पास ट्रक दुर्घटना: पति-पत्नी की मौत, ग्रामीणों ने गिरफ्तारी तक रोका रास्ता
Akola, Maharashtra:अकोला शहरालगतच्या खरप गावाजवळ रस्ता अपघातात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या पती-पत्नीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला होता. संतप्त ग्रामस्थांनी आरोपी वाहन चालकाला अटक होईपर्यंत मृतदेह उचलू देणार नसण्याची भूमिका घेतली होती. खरप गावाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या एकाअज्ञात ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली होती. धडक इतकी भीषण थी की दुचाकीवरील विजय इंगळे आणि त्यांच्या पत्नीचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. अपघातानंतर संबंधित वाहन चालकाने वाहनासह घटनास्थळावरून पळ काढला आहे. मात्र आरोपी वाहन चालकाला तात्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत रस्ता रोको केला होता. अखेर पोलिसांनी गावकऱ्यांची समजूत काढून हा मार्ग आता मोकळा केला आहे. या रस्त्यावर पाहणी करून गतिरोधक लावणार असून सीसीटीव्ही च्या माध्यमातून फरार आरोपीचा शोध लवकरच घेऊ असा आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर गावकऱ्यांनी हा मार्ग मोकळा केला आहे.0
0
Report
रत्नागिरी-कोकण चुनाव से Bal Mane की अचानक माघारी, उद्धव ठाकरे से हकालपट्टी के बाद सियासी घमासान
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- कोकण विधान परिषद निवडणुकीतून ऐनवेळी माघार घेणाऱ्या बाळ माने यांचे दोन स्टेस्टस चर्चेत मनाच्या ज्या दरवाज्यातून संशय आत प्रवेश करतो, त्याचवेळी त्या दरवाज्यातून प्रेम आणि विश्वास दोन्ही बाहेर पडतात रिव्हेंज इज जस्ट वेस्ट आँफ टाईम( बदला हा वेळेचा अपव्यय आहे) बाळ माने यांच्या स्टेस्टसचा रोख कुणाकडे याची चर्चा तर दुसऱ्या स्टेस्टसमधून बाळ माने यांनी स्टेट्स ठेवून संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना पुण्यतिथीनिमित्त केलं अभिवादन कोकण विधान परिषद निवडणुकीत माघारीनंतर उद्धव ठाकरे सेनेतून बाळ माने यांची झाली होती हकालपट्टी0
0
Report
Advertisement
न Nashik: नदी स्वच्छता पहल, कुंभ के लिए हरित कुंभ का प्रयास
Nashik, Maharashtra:नाशिक *मंत्री गिरीश महाजन, बाईट पॉइंटर* - नदी स्वच्छता उपक्रम करणार - कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हरित कुंभ राबवत आहोत - आज नदी महास्वच्छता करत आहोत *ऑन गोकुळ गीते उमेदवारी* - आधी ह्या कामाला प्राधान्य देईल दुपारी कोण भेटतं कोण रिचेबल आहे कोण नॉट रिचेबल आहे गोकुळ गीते यांची भेट घेणार आहे - तांना सांगणार आहे पुन्हा सांगणार आहे माघार घ्यावी - प्रसाद हिरे गीते दोघांनाही भेटणार आहे दोघेही नॉट रिचेबल होते फोन बंद होता - गोकुळ गीते यांच्यासोबत सकाळी माझं बोलणं झालं होतं पण नंतर ते नोट रीचेबल झाले - पंधरा-वीस मिनिटं बोलणं झालं माघार घेतला असं वाटत होतं परंतु त्यांनी घेतलीच नाही नोट रीचेबल झाले *ऑन बिनविरोध निवड* - 17 पैकी सहा जागा बिनविरोध झालेला आहे त्या जागींवर निवडणूक आहे - 17 पैकी जागा महायुतीच्या निवडून येतील *ऑन राऊत* - त्यांची अति गेली पोती गेली बडबड केल्याशिवाय पर्याय नाही 17 पैकी एखादा तर निवडून आणा तिकडे मेहनत करा ते फक्त बोलण्यावर मेहनत करता - त्यापेक्षा मैदानात या लोकांना मध्ये जा त्यांचे ती मानसिकता नाही त्याच्यामुळे त्यांच्या पक्षाची अतिशय दयनीय अवस्था झाली - महापालिकेत काय झालं नगरपालिकेत काय झालं आता काय झालं पुढे बघत रहा *ऑन गीते माघार* - आमचा प्रयत्न बंडखोरी कुठे होणार नाही सगळे महायुतीत लढू - आज त्यांची भेट घेणार आहे *ऑन जळगाव बडखोरी* - इकडे झाले की तिकडे जाईल - इकडचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की तिकडचा होईल0
0
Report
गिरीश महाजन के नेतृत्व में नाशिक में कुंभ मेले के लिए स्वच्छता अभियान शुरू
Nashik, Maharashtra:उन्नत नाशिक अभियानाच्या अंतर्गत नाशिकमध्ये पर्यावरण आणि स्वच्छता मोहीम महापालिका प्रशासनाकडून हाती घेण्यात आली आहे. आज नाशिक मधील नंदिनी नदी महास्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे.... कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नाशिक महानगरपालिका, विविध सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून नदी संवर्धन, पर्यावरण आणि स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.... कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये मोहिमेच उद्घाटन झालं आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिकमध्ये हरित कुंभ अभियान राबवले जात आहे. या अभियानात साधू महंत देखील सहभागी झाले आहे. नाशिक - मंत्री गिरीश महाजन , भाषण- नंदिनी नदी स्वच्छ करण्यासाठी आपण आलो आहोत. नाशिक चे नावलौकिक जगभरात आहेत दहा बारा पंधरा हजार स्वयंसेवक आहे. आपली नदी स्वच्छ असावी प्रत्यकाची जबाबदारी. कुंभमेळ्यासाठी जगभरातून लोक येतील त्यांनी कौतुक केले पाहिजे कायम स्वरुपी आपल्याला नाशिक स्वच्छ सुंदर ठेव्याचे आहे. आपल्या हे काम करायचे आहे. पर्यावन दिव्याच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा0
0
Report
जालना में धारदार हथियार के वीडियो बनाकर दहशत फैलाने वाले रीलस्टार की गिरफ्तारी
Jalna, Maharashtra:जालना | लूटमार करणाऱ्या रील स्टारला सोशल मीडियावर दहशत पसरवल्याप्रकरणी अटक सोशल मीडियावर धारदार शस्त्रांसह रील बनवणाऱ्या रीलस्टारला कदीम जालना पोलिसांकडून अटक नूतन वसाहत परिसरातून आरोपी ताब्यात दोन तलवारी आणि एक कोयता जप्त आरोपीवर पैशाची लूटमार केल्या प्रकरणीही गुन्हे दाखल या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याची चौकशी सुरू आहे. या आरोपीवर यापूर्वीही लूटमारीचे 4 गुन्हे दाखल असल्याची माहिती कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांनी दिली आहे.0
0
Report
Advertisement
नंदिनी नदी की सफाई के लिए मंत्री महाजन ने अभियान शुरू किया
Nashik, Maharashtra:जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उन्नत नाशिक अभियाना अंतर्गत नाशकात पर्यावरण आणि स्वच्छता मोहीम महानगरपालिकेच्या वतीने हातात घेण्यात आली आहे या निमित्ताने मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकची जुनी ओळख असलेल्या नंदिनी नदी परिसरात स्वच्छ केला.... गेल्या अनेक वर्षांपासून नंदिनी नदी परिसरात प्रदूषण आणि अस्वच्छता असल्याचे चित्र पाहायला मिळत होतं... अनेक पर्यावरण प्रेमींनी याबद्दल आवाज उठवून नंदिनी नदीला पूर्वीसारखाच प्रवाहित करावं अशी मागणी करण्यात होत होती... या नंदिनी नदीमध्ये अनेक कंपन्यांचे सांडपाणी मिसळून या नंदिनी नदी पूर्णतः खराब झाल्याचे चित्र पाहायला मिळत होतं... पूर्वीसारखं नंदिनीला स्वरूप मिळावं यासाठी आता प्रयत्न केले जात आहेत.... त्यानिमित्ताने मंत्री गिरीश महाजन यांनी नंदिनी नदी परिसरात उतरून स्वच्छता मोहीम घेतली... यासंदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी....0
0
Report
बेळगाव के तवंदी घाट में भारी बारिश से सड़कें बाढ़, यातायात बाधित
Kolhapur, Maharashtra:बेळगाव जिल्ह्यातील तवंदि घाटात मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे घाटामधील रस्ते पाणीच पाणी झाले होते. घाटात पावसाचा जोर इतका होता की रस्त्यावरून नदी वाहते अशी दृश्ये मोबाईल मध्ये कैद झाली आहे. या पावसामुळे काही काळ वाहतूक देखील खोळंबली होती.0
0
Report
चिपळुण में ठंड पेय गाड़ी पर अशुद्ध पानी के आरोप, नागरिक भड़के
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. चिपळुण में परप्रांतीय ठंड पेय की गाड़ी पर नागरिकों का उग्र प्रदर्शन.. अशुद्ध पानी के इस्तेमाल के आरोप, सीधे पुलिस तक धाव! अँकर: चिपळुण में उत्तर प्रदेश से आई ठंड पेय की गाड़ी पर स्थानीय नागरिकों ने तीव्र संतोष व्यक्त किया है.. बाज़ार भाव से सीधे आधे दाम पर यह पेय बेचा जा रहा था. फिर भी इसमें अत्यंत अशुद्ध पानी और दूषित बर्फ़ का इस्तेमाल किया गया था, ऐसा नागरिकों ने आरोप लगाया है.. हा प्रकार उजागर होते ही संतप्त चिपळुणकरों ने सीधे पुलिस में धाव लेने की मांग निवेदन के माध्यम से की है.. मई में गर्मी में लोगों के स्वास्थ्य के साथ खेल रहे इस विक्रेताओं पर अब पुलिस क्या कार्रवाई करेगी, यह सभी की निगाहें लग गई हैं..0
0
Report
Advertisement
सोलापुर विधानपरिषद चुनाव: शिंदे-मोहिते पाटील की बैठक से राजनीतिक हलचल तेज
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूरात विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना आला वेग, खा. धैर्यशील मोहिते पाटील आज सकाळी घेणार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची भेट - अनेक नाट्यमय घडामोडीनंतर सोलापूर विधान परिषदेची लढत स्पष्ट - भाजपचे राजेंद्र राऊत विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे वसंतराव देशमुख यांच्यात होणार थेट लढत - निवडणुकीचे चित्र स्पष्ट होतात खा. धैर्यशील मोहिते पाटील आज घेणार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची भेट - विधानपरिषद निवडणुकीतून काँग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज बाद झाल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष चांगलाच ऍक्टिव्ह मोडवर - भाजपाविरुद्ध संधीचे सोने करण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष सज्ज - विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने पालकमंत्री जयकुमार गोरे खा. धैर्यशील मोहिते पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष वाढण्याची शक्यता - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात निवडणुकीच्या अनुषंगाने काय चर्चा होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे0
0
Report
मराठा नेता मनोज जरांगे पाटील अस्पताल से छुट्टी लेकर शहगड के घर रवाना
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयातून सुट्टी देण्यात झाली आहे. गेल्या पाच दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी दिली. डिस्चार्जनंतर मनोज जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगरहून त्यांच्या शहगड येथील निवासस्थानी रवाना झाले. दरम्यान, डॉक्टरांनी त्यांना पुढील आठवडाभर पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.0
0
Report
हिंगोली में 15 पुलिस अफसरों के तबादले, कानून-व्यवस्था मजबूत
Hingoli, Maharashtra:हिंगोली जिल्ह्यातील 15 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, या बदल्याचे आदेश पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांनी काढले असून बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी तातडीने बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याच्या आदेश देण्यात आले आहेत जिल्ह्यामध्ये पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस अधीक्षक यांनी हिंगोलीत मोठे फेरबदल केले आहेत.0
0
Report
Advertisement
