icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement
Advertisement

जीर्णोद्धार के बाद मंदिर खुले, भक्तों के लिए प्राणप्रतिष्ठा के साथ दर्शन शुरू

Pandharpur, Maharashtra:श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिर जतन व संवर्धन विकास आराखड्यांतर्गत जीर्णोद्धार व संवर्धनाची कामे पूर्ण झालेल्या श्री व्यंकटेश मंदिर, श्री महालक्ष्मी मंदिर, श्री काशी अन्नपूर्णा मंदिर तसेच कचेरीजवळील श्री मारुती मंदिर येथील मूर्तीं की प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली. त्यानंतर ही सर्व मंदिरे भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्यात आली असून, मंदिरांतील नित्योपचार पूर्ववत सुरू करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. जतन व संवर्धन विकास आराखड्यांतर्गत करण्यात आलेल्या संवर्धन व जीर्णोद्धाराच्या कामांमुळे श्री व्यंकटेश मंदिर, श्री महालक्ष्मी मंदिर, श्री काशी अन्नपूर्णा मंदिर तसेच कचेरीजवळील श्री मारुती मंदिर यांचे मूळ वास्तुशिल्पीय आणि धार्मिक स्वरूप जतन करून पुनर्स्थापित करण्यात आले आहे.
0
0
Report

पंढरपूर आषाढी वारी: प्लास्टिक मुक्त वारी के लिए कड़ा अभियान

Pandharpur, Maharashtra:Anchor - पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये यंदा प्लास्टिक मुक्त वारी हे अभियान राबवले जाणार असून याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. पंढरपुरातील चंद्रभागा नदी परिसरातील वाळवंट नदीच्या पश्चिमेकडील दहा घाट ठिकाणी जागोजागी स्वच्छतेचे मोठे कुंड ठेवले जाणार असून यामध्ये प्लास्टिक तसेच कचरा वारकऱ्यांनी टाकावा अशी जनजागृती केली जाणार आहे. तसेच आषाढी वारीसाठी आलेल्या भाविकांनी प्लास्टिकचा वापर टाळावा यासाठी जनजागृती करून प्लास्टिक मुक्त वारी स्वच्छ वारी हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवणार असल्याचं पालकमंत्री गोरे यांनी सांगितलं
0
0
Report
Advertisement

उद्धव ठाकरे के बयान पर राजनीति गर्म, हिंदू भोले नहीं मूर्ख नहीं—2024 सवाल

Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग, मंत्री नितेश राणे ऑन उद्धव ठाकरे ( हिंदू भोळे पण मूर्ख नाहीत ) --- उद्धव ठाकरे बरोबर बोललेत, हिंदू भोळे आहेत परन्तु मूर्ख नाहीत म्हणून तर त्यांना सत्तेवरून हाकलवून दिलं ना बहरूपिया कोण आहे हे हिंदूंना माहीत आहे. वोट जिहादच्या नावाने आपले खासदार कोणी निवडून दिले हे हिंदूंना माहीत आहे. समस्त हिंदू समाज विचारपूर्वक लोकांना जवळ करतो आणि दूरही करतो. हा अनुभव उद्धवजीना 2024 मध्ये आलाय. ऑन शिवसेना संपवण्याचा डाव ----- राम मंदिराचा विषयाच्या निमित्ताने हिंदू समाजाची बदनामी करण्याची सुपारी महाविकास आघाडीच्या आणि इंडिया अलायन्सच्या लोकांनी घेतलीय. पाकिस्तान मध्ये बसलेले अब्बा त्यांना सुपाऱ्या देत आहेत म्हणून त्यांना हिंदू समाजाची बदनामी करायची आहे. हे लोक कधीही हज यात्रे बद्दल बोलताना दिसत नाहीत. हज यात्रेत काय चालत महिलाबद्दल कशा आणि काय काय घटना घडतात, उद्धवजीना सांगेन की कधीतरी हज यात्रेची माहिती द्या नेहमी आमच्या धर्माची देवदेवतांची बदनामी करण्यासाठी आणि पाकिस्तान मध्ये बसलेल्या आपल्या अब्बाला खुश करण्यासाठी हे इंडिया अलायन्स चे लोक का पुढे येतात. हिम्मत असेल तर हज यात्रे बद्दल बोला
0
0
Report

ताथवडे घाट पर भारी बारिश से दराड़ गिरा, चालक की मौत

Satara, Maharashtra:सातारा जिल्ह्यातील फलटण–पुसेगाव मार्गावरील ताथवडे घाटात मुसळधार पावसामुळे दरड कोसळून भीषण अपघात झाला. सैल झालेला मोठा दगड चारचाकी वाहनाच्या समोरील काचेवर कोसळल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. मृत चालकाची ओळख योगेश पोपट जगताप (रा. आंबे खुर्द, ता. बारामती) अशी झाली आहे. दगड कोसळल्यानंतर वाहनावरील नियंत्रण सुटून ते रस्त्यालगतच्या दिशादर्शक फलकावर आदळले. हे वाहन बाहेर काढण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून घाटमार्गावर सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0
0
Report
Advertisement

मुंबई-गोवा महामार्ग पर बाढ़ से यातायात ठप्प, हजारों यात्री फँसे

Chendhare, Maharashtra:मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा. दहा तासांहून अधिक काळ वाहतूक ठप्प. हजारो प्रवासी महामार्गावर अडकून पडले आहेत. रायगड जिल्ह्यातील सुकेळी गावाच्या हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर पुराचे पाणी साचल्याने महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी, दहा तासांहून अधिक काळ हजारो प्रवासी वाहनांसह महामार्गावर अडकून पडले आहेत. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना सुमारे 8 ते 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. रात्र होत असल्याने अडकलेल्या प्रवाशांची चिंता वाढली असून, वाहतूक सुरळीत होण्याची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top