445001
यवतमाळ : २४ ऑगस्टला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यवतमाळात
Yavatmal, Maharashtra:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री हे शनिवार दि २४ ऑगस्ट रोजी यवतमाळात नारीशक्ती अभियानांतर्गत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. कीन्ही शिवारात आयोजित महिला मेळाव्याला 35 हजार महिलांची उपस्थितीती राहील, त्यादृष्टीने नियोजन प्रशासनाकडून केल्या जात आहे. तसेच आयोजनासाठी संबंधित सर्व विभाग प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी घेतली असून कार्यक्रमस्थळाची पाहणी देखील पोलीस व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात आली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
रत्नागिरी: अशोक पाटील के बांधकाम पर सरकार ने कार्रवाई की घोषणा
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. आमदार अशोक पाटील यांच्या बांधकामावर होणार कारवाई.. सामाजिक कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांच्या तक्रारीनंतर शासनाचा दणका.. डापोली तालुक्यातील हर्णे येथील कथित सीआरझेड उल्लंघन प्रकरणाला आता मोठे वळण मिळाले असून सामाजिक कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांनी केलेल्या तक्रारीची शासनाने गंभीर दखल घेतली आहे.. सरकारने त्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.. अशोक पाटील हे शिंदे शिवसेनेचे भांडुप येथील आमदार असल्याने या प्रकरणामुळे हर्णे परिसरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.. अशोक पाटील यांनी केलेल्या बांधकामा बाबत प्रसाद कर्वे यांनी आपले सरकार पोर्टलवर तक्रार दाखल केली होती.. या तक्रारीच संबंधित बांधकाम सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.. तसेच बिनशेती परवानगी रद्द झाल्यानंतर ही बांधकाम सुरू असल्याचे नमूद करण्यात आले होते..0
0
Report
1.5 किलो चांदी की कोल्हापुरी चप्पल: शादी में नई परंपरा बनती दिखी
Kolhapur, Maharashtra:जगभरात मंदीचे सावट आहे.. भारतातदेखील त्याचा मोठा प्रभाव जाणवतो.. असाच प्रत्येय कोल्हापुरात आला आहे.. सासर्याच्या ऑर्डर नुसार एका चांदी कारागीराने अधिक मासाचे वाण म्हणून चक्क चांदीचे कोल्हापुरी चप्पल बनवले आहे. दीड किलो वजनाचे हे चप्पल असून कोल्हाबूरचे कारागीर विक्रांत माळी यांनी आठ दिवसाच्या परिश्रमानंतर हुबेहूब चांदीची कोल्हापुरी चप्पल तयार केली आहे. अधिक महिन्यात जावयाला चांदीचे दागिने देण्याची परंपरा असते. त्यानुसार कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात वास्तव्याला असणाऱ्या एका श्रीमंत बापाने लाडक्या लेकीचं लग्न नुकताच झाल्याने लेकी बरोबर जावयाची हौस झाली पाहिजे या उद्देशाने चांदीचे चप्पल बनवण्याचे काम सराफाला दिले.. त्यानंतर सराफाने तब्बल दीड किलो चांदी वापरून कोल्हापुरी चप्पल बनवून दिले आहे. विशेष म्हणजे याच कारागिराने पिण्याच्या पाण्याचे चार आणि पाच किलो वजनाचे दोन पिंपदेखील बनवले आहेत.. यावरून हौसेला मोल नसते याचा प्रत्यय येत आहे. कारागिराने कोल्हापुरी चप्पल बनवण्यासाठी 22 हजार रुपयांची मजुरी घेतली आहे.0
0
Report
स Solapur: उजनी कालव्य में दो प्रवासी कारागिर डूबे, शव बरामद
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - मोहोळ तालुक्यात दोन परप्रांतीय कारागीर उजनी कालव्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना मोहोळ तालुक्यात दोन परप्रांतीय कारागीर उजनी कालव्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर ढोकबाबुळगाव येथे उजनीच्या डाव्या कालव्यात पोहण्यासाठी गेल्यानंतर एकाला वाचवताना दुसराही वाहून गेला. राजस्थान येथील श्रीकांत चोपडा, रविकांत चोपडा असं वाहून गेलेल्या दोन फरशी बसवणाऱ्या कारागिरांचे नाव आहे.. श्रीकांत आणि रविकांत हे दोघेजण शनिवारी पाहण्यासाठी गेले होते. मात्र त्याच वेळी दोघेजण वाहून गेले असता रविवारी त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. श्रीकांत आणि रविकांत दोघेजण पाहण्यासाठी केले. मात्र त्याचवेळी रविकांत याने श्रीकांतचा पाय धरला. त्यातच दोघेजण बुडाल्याची प्रत्यक्षदर्शीची माहिती याप्रकरणी मोहोळ तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे..0
0
Report
Advertisement
पालघर बोईसर में पानी लीक पर विवाद, चार ने पति-पत्नी और बच्चे पर हमला किया
Palghar, Maharashtra:पालघर जिल्ह्यातील बोईसरच्या भीमनगर परिसरात मध्यरात्री किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूप थेट जीवघेण्याअहल्ल्यात बदलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातील बाथरूममधून पाणी लीक होत असल्याच्या कारणावरून सुरू झालेल्या वादानंतर चार जणांनी मिळून पती, पत्नी आणि त्यांच्या मुलावर लोखंडी रॉड व धारदार हत्याराने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले असून कानाला आणि डोक्याला गंभीर दुखापती झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर आरोपींपैकी बोईसर पोलिसांनी एकाला तात्काळ अटक केली आहे. या प्रकरणी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून बोईसर पोलिसांकडून तपास सुरु आहे.0
0
Report
सोलापुर पुलिस ने एक साल में 2.99 करोड़ रुपये मूल्य का माल जप्त किया
Solapur, Maharashtra:सोलापूर - सोलापूर शहर गुन्हे शाखेकडून वर्षभरात 2 कोटी 99 लाखांचा मुद्देमाल जप्त सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या पथकाकडून 2025 या वर्षांमध्ये चोरी, घरफोडी अशा वेगवेगळ्या विषयातून 325 गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले होते. यामध्ये तीन कोटी तेरा लाख 40 हजारांचा माल चोरीस गेला होता. चोरीला गेलेल्या माला पैकी शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन कोटी 99 लाख 37 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 2025 या वर्षात चोरीस केलेल्या मालापैकी 95% मुद्देमाल जप्त करण्यात शहर गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे.0
0
Report
कागल एमआईडीसी में भूखंड घोटाले की आशंका, सतेज पाटील ने खुलासे का संकेत दिया
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील कागल हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत भूखंडांच्या कोठ्यावधी रुपयांचे व्यवहार होत आहेत. येत्या काळात या भूखंड माफियांचे कारणाने उघड करण्याचा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे. या ट्वीटमध्ये कागल हातकणंगले एमआयडीसीमध्ये भ्रष्टाचाराची गंभीर प्रकरण घडत असल्याचं म्हटले आहे. या प्रकारामुळे मूळ उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी पसरल्यामुळे येत्या काही दिवसात भूखंड माफियांचे कारणाने देखील उघड करण्याचा इशारा देखील सतेज पाटील यांनी दिला आहे.0
0
Report
Advertisement
महाल कोठीरोड गोलीबारी घटनास्थल पर हमारे प्रतिनिधियों ने आकलन किया
Nagpur, Maharashtra:महाल कोठीरोड परिसरात गोळीबाराच्या घटनास्थळावरून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी0
0
Report
रोहणा प्राथमिक आरोग्य केंद्र में गंदगी और शराब की बोतलें; स्वास्थ्य खतरे का सच
Buldhana, Maharashtra:ब्रेकिंग ्रोहणा प्राथमिक आरोग्य केंद्रात अस्वच्छतेचा कळस..दारूच्या बाटल्यांचा खच तर वेस्ट मटेरियलची थातूरमातूर विल्हेवाट..आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळे रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर Anchor - बुलढाणा जिल्ह्यातील रोहणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात मोठ्या प्रमाणावर दारूच्या रिकाम्या बाटल्या तसेच वैद्यकीय वेस्ट मटेरियल पडून असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. परिसरात अस्वच्छता पसरल्याने रुग्ण आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आरोग्य केंद्र परिसरातच कचऱ्याची थातूरमातूर विल्हेवाट लावण्यात आल्यामुळे आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, रुग्ण उपचारासाठी येत असलेल्या ठिकाणीच अस्वच्छ वातावरण निर्माण झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. स्थानिक नागरिकांनी तत्काळ परिसर स्वच्छ करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.0
0
Report
वाशीम में डीज़ल संकट: 40% पेट्रोल पंप बंद, नागरिक परेशान
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यात मागील चार दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवत असून आजाही जिल्ह्यातील 40 टक्के पेट्रोल पंप बंद डिझेल- पेट्रोल अभावी बंद असल्याचे चित्र आहे.त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून शेती मशागतीची कामही कोळंबली आहेत.तर प्रवासी वाहनांनाही याचा फटका बसला असून वाहन बंद करून ठेवण्याची वेळ वाहनधारकांवर आली आहे.आज सायंकाळपर्यंत डिझेल पुरवठा सुरळीत होईल असं पेट्रोलपंप चालकांकडून सांगण्यात येत असलं तरी नागरिकांमध्ये मात्र यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झालंय.0
0
Report
Advertisement
अमरावती देश का सबसे गर्म शहर, पारा 46°C; पश्चिम विदर्भ में अगले पाँच दिन लू
Amravati, Maharashtra:देशात सर्वाधिक तापमानाची नोंद काल अमरावती जिल्ह्यात झाली असून अमरावतीचा पारा 46 अंशावर पोहचला आहे. तर पश्चिम विदर्भात पुढील पाच दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. २१-२२ तारखेनंतर विदर्भात मानसुनपुर्व पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे २२ तारखेपासून तापमानात घट होईल अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. विदर्भासह अमरावतीत उन्हाचे प्रचंड चटके लागत असून सकाळपासूनच सूर्य तापू लागलेला आहे. त्यामुळे उन्हाने नागरिक असह्य झाले आहे.0
0
Report
पेट्रोल पंप पर डीज़ल विवाद हिंसक हंगामे में बदला, भारी भीड़ जुटी
Buldhana, Maharashtra:बुलढाणा - सिंदखेडराजा इंधन तुटवड़ के परिणामस्वरूप हिंसा तक पहुँचने वाली घटनाएं सामने आई हैं। पेट्रोल पंप पर डीज़ल लेने के विवाद के कारण एक व्यक्ति को दस से बारह लोग मारपीट कर रहे थे। मलकापूर पांगरा स्थित पेट्रोल पंप की मध्यरात्रि घटना में पेट्रोल डीजल की बिक्री पुलिस के बंदोबस्त के बीच चल रही थी, इसी दौरान कुछ लोगों में विवाद उभर आया जिसमें एक व्यक्ति को आठ से दस लोगों ने बेदम मारहाण कर दी। पुलिस के सामने मारपीट हो रही थी, जबकि अन्य नागरिकों ने भी नाराज़गी व्यक्त की। कुल मिलाकर पेट्रोल डीज़ल की कमी के कारण हिंसा की ओर बढ़ता मामला दिख रहा है।0
0
Report
लोणार के दैत्यसुदन मंदिर में सूर्यकिरण उत्सव, विष्णु पर सूर्यदेव का अभिषेक
Buldhana, Maharashtra:बुलढाणा - लोणार लोणारमधील दैत्यसुदन मंदिरात सूर्यकिरणोत्सव Anchor - खगोलशास्त्र आणि प्राचीन भारतीय वास्तुकलेचा एक असा अद्भूत चमत्कार सध्या पाहायला मिळतोय, जो पाहून डोळे दिपून जातील... जागतिक कीर्तीच्या लोणार येथील ऐतिहासिक दैत्यसुदन मंदिरात सध्या भव्य 'सूर्यकिरणोत्सव' सुरू आहे. निसर्ग आणि इतिहासाचा एक अनोखा मिलाफ सध्या पर्यटकांना थक्क करतोय. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील प्रसिद्ध दैत्यसुदन मंदिरात दरवर्षी 15 हमे ते 19 मे पर्यंत सकाळी ११ ते १२ या वेळेत थेट सूर्याची किरणे गर्भगृहात प्रवेश करत आहेत. विशेष म्हणजे, ही सूर्यकिरणे थेट भगवान विष्णूच्या मूर्तीवर पडत असून, जणू काही सूर्यदेव स्वतः विष्णू भगवंतांना 'सूर्यकिरणांचा अभिषेक' घालत आहेत, असा विहंगम सोहळा येथे पाहायला मिळतोय. हा अनोखा किरणोत्सव पाहण्यासाठी सध्या लोणारमध्ये भाविक आणि पर्यटकांची प्रचंड गर्दी होत आहे. जर तुम्हीही या परिसरात असाल, तर वास्तुकलेचा हा दैवी चमत्कार पाहायला विसरू नका.0
0
Report
Advertisement
Raigad किले पर शराब की बोतलों का ढेर, शिवप्रेमियों ने करीब 50 बोतलें जमा कीं
Chendhare, Maharashtra:किल्ले रायगडावर दारूच्या बाटल्यांचा खच... शिवप्रेमींनी गोळा केल्या ५० हून अधिक बाटल्या... रायगडावरील सुरक्षा यंत्रणेबाबत प्रश्नचिन्ह... आता किल्ले रायगडासंदर्भात एक धक्कादायक बातमी आहे. किल्ले रायगडावर दारूच्या बाटल्यांचा खच पडलाय. इथं आलेलेल्या शिवप्रेमींनी रायगडावरून जवळपास ५० दारूच्या बाटल्या गोळा केल्या आहेत. रायगडाचे पावित्र्य जपले जात नसून किल्ले रायगडावर येऊन मद्यपान करणाऱ्यांचा शिवप्रेमींनी निषेध केलाय. त्याचा व्हिडिओ आता समोर आलाय. गडावरील सुरक्षा यंत्रणा अपुरी पडत असल्याचं यानिमित्ताने समोर आलंय. येणारे शिवप्रेमी, पर्यटक यांची काटेकोर तपासणी होत नसल्याने मद्य प्रेमींचे फावत असल्याचं बोललं जात आहे.0
0
Report
नागपुर के ब्रह्मदेव नगर की विद्युत डीपी में आग, शॉर्ट-सर्किट से नुकसान और बिजली गुल
Nagpur, Maharashtra:नागपूर - नागपुरातील हुडकेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ब्रह्मदेव नगर येथील इलेक्ट्रीक डीपीला आग,आगीत इलेक्ट्रिक साहित्याचे नुकसान उष्णता आणि शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज रात्री लागलेल्या या आगीवर अग्निशमन विभागाने नियंत्रण मिळवले मात्र डीपी ला लागलेल्या आगीमुळे परिसरातील वीज गेल्याने नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागला0
0
Report
लातूर के कवठाला में मोटर जलते समय करंट से महिला की मौत; सीसीटीवी में कैद
Latur, Maharashtra:लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील कवठाळा येथे अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. घरातील पाण्याची मोटार सुरू करत असताना विजेचा जोरदार शॉक लागून ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. उर्मिला व्यंकट निडबने असे मृत महिलेचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून गावावर शोककळा पसरली आहे.0
0
Report
Advertisement
