445001
यवतमाळ : २४ ऑगस्टला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यवतमाळात
Yavatmal, Maharashtra:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री हे शनिवार दि २४ ऑगस्ट रोजी यवतमाळात नारीशक्ती अभियानांतर्गत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. कीन्ही शिवारात आयोजित महिला मेळाव्याला 35 हजार महिलांची उपस्थितीती राहील, त्यादृष्टीने नियोजन प्रशासनाकडून केल्या जात आहे. तसेच आयोजनासाठी संबंधित सर्व विभाग प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी घेतली असून कार्यक्रमस्थळाची पाहणी देखील पोलीस व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात आली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
सांगली-सातारा उपचुनाव में तानाजी पाटील के माघार से तस्वीर बदलेगी?
Sangli, Maharashtra:सांगली-सातारा विधानसभा निवडणूकीतून शिवसेनेचे तानाजी पाटील माघार घेण्याची शक्यता,सूत्रांची माहिती.. सांगली-सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीतील अर्ज माघारीचा आजचा अंतिम दिवस आहे.या निवडणुकीतून शिवसेना शिंदे गटाचे नेते सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजी पाटील उमेदवारी अर्ज माघार घेणार असल्याची शक्यता असून दुपारी 3 पर्यंत ते आपला अर्जं माघार घेतील,अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.तर काँग्रेसकडून दाखल केलेली उमेदवारी मागे घेण्याबाबत नेत्यांच्या आदेशानंतर निर्णय होणार आहे,तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून अभयसिंह जगताप की बाळासाहेब पाटील माघार घेणार,यावर खलबते सुरू आहेत,त्यामुळे दुपारी तीन नंतर कोणाची माघार होणार,हे समोर येणार असून त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.0
0
Report
बदलापूर तालाब में प्रदूषण का कब्जा, नगरपालिका की लापरवाही से बदतर हालात
Ambernath, Maharashtra:बदलापूरच्या गाव तलावात घाणीचं साम्राज्य अस्वच्छता और दुर्गंधीमुळे नागरिक हैराण पालिकेच्या दुर्लक्षामुळे रहिवाशांचं आरोग्य धोक्यात बदलापूर पश्चिमेकडे गाव परिसरात जुना तलाव असून कमळांचा तलाव म्हणून तो प्रसिद्ध होता. मात्र गेल्या काही वर्षात या तलावाची अवस्था अत्यंत बिकट झालीय. तलावात जलपर्णी वाढली असून सांडपाण्यामुळे तलावातील पाणी दुषित झालंय. काही समाजकंटक तलावात कचरा टाकत असल्यामुळे घाणीचं साम्राज्य वाढलंय. त्यामुळे दुर्गंधी पसरत असून डासांचं प्रमाणही वाढलंय. एकीकाळी बदलापूरकरांच्या पर्यटनाचं ठिकाण असलेला हाच तलाव आता इथल्या रहिवाशांचं आरोग्य बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरतोय. पालिकेच्या दुर्लक्षामुळे तलावभोवतीचे संरक्षक कठडेही गायब झाले आहेत. बदलापूरचं वैभव असलेला गाव तलाव नामशेष होत चालल्यानं नागरिकांमधून संतापाची लाट उसळलीय.0
0
Report
अंबरनाथ रेलवे स्टेशन पर अल्पवयस्क मोबाइल चोर पकड़ाया; यात्रियों ने पुलिस के हवाले किया
Ambernath, Maharashtra:अंबरनाथ रेलवे स्टेशन पर एक अल्पवयीन मोबाइल चोर को प्रवाशाओं ने पकड़कर पुलिस के हवाले कर दिया. चोर मोबाइल चुराकर भागने की कोशिश कर रहा था लेकिन महिलाओं ने चिल्लाकर और यात्रियों ने पकड़ लिया. दो-तीन यात्रियों की गिरफ्तारी के बाद भी वह भागने की कोशिश कर रहा था. तत्पश्चात स्टेशन पर मौजूद पुलिस ने उसे हिरासत में ले लिया.0
0
Report
Advertisement
अंबरनाथ की कंपनी में 80 लाख की धोखाधड़ी, डायरेक्टर-प्रोडक्शन सुपरवाइजर के खिलाफ मामला दर्ज
Ambernath, Maharashtra:अंबरनाथच्या नामांकित कंपनीत ८० लाखांची फसवणूक. कंपनीचा डायरेक्टर आणि सुपरवायझरवर गुन्हा दाखल. दोघांविरोधात शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अंबरनाथ पूर्व परिसरातील एका नामांकित कंपनीची तब्बल ८० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कंपनीचे डायरेक्टर आणि प्रोडक्शन सुपरवायझर यांनी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारे कंपनीची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप असून, या प्रकरणी अंबरनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबरनाथ पूर्व भागातील एमआयडीसीमध्ये एका नामांकित कंपनीमध्ये डायरेक्टर आणि कंपनीचे पार्टनर नरेश महाजन तसेच सुपरवायझर मुन्ना यादव यांनी जून २०२० ते डिसेंबर २०२४ या कालावधीत या दोघांनी कंपनीतील विविध व्यवहारांमध्ये गैरप्रकार करत बनावट बिल तयार केली. तसेच कामगारांच्या पगारासह इतर आर्थिक व्यवहारांमध्ये फेरफार करून कंपनीला मोठा आर्थिक फटका दिला. या फसवणुकीमुळे कंपनीचे सुमारे ८० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचं कंपनीच्या व्यवस्थापनाने केलेल्या अंतर्गत चौकशीत हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कंपनीचे मालक लक्ष्मीनारायण श्री निवासन यांनी अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी नरेश महाजन आणि मुन्ना यादव यांच्या विरोधात फसवणूक आणि विश्वासघातासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.0
0
Report
आई के प्रेमी की मारपीट से चार साल के बच्चे की मौत, आरोपी गिरफ्तार
Mira Bhayandar, Maharashtra:मिरा भाईंदर ब्रेक चार वर्षीय चिमुकल्या की हत्या; माँ के प्रेमी को गिरफ्तार किया गया है. काशिमीरा के नीलकमल नाका क्षेत्र में नाल्यात मिली चार वर्षीय बच्चे की मौत की गुत्थी पुलिस ने सुलझा ली है. शुरुआती तौर पर इसे हादसा माना गया था लेकिन जाँच में सामने आया कि हत्या है. जांच के दौरान माँ के प्रेमी ने शराब के नशे में बच्चे के साथ निर्मम मारपीट की जिससे उसकी मौत हो गई. इसके बाद शव को सबूत नष्ट करने के लिए नाल्यात फेंक दिया गया. आरोपी को गिरफ्तार कर आगे की जांच जारी है. बाइट - राहुल चव्हाण DCP0
0
Report
पिंपरी चिंचवड़ फुगेवाड़ी में विषैली शराब बेचने वाले के घर पर महापालिका
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड च्या फुगेवाडी मध्ये विषारी दारू विक्री करणाऱ्या क्रनेलसिंग विरखा ज्या घरातून दारू विक्री करत होता ते घर आज महापालिका पाडणारा आहे.. दारू विक्रीचे हे घर केंद्र बिंदू होते...मात्र हे घर अत्यंत छोट्या गल्लीत असल्याने महापालिका कटर च्या सहाय्याने हे घर पडणार असल्याची माहिती आहे... विरखा च्या घरासमोरील गल्लीतून त्याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी...0
0
Report
Advertisement
रत्नागिरी: रात में घर में बिबटिए के हमले में 52 वर्षीय व्यक्ति और 19 साल के युवक घायल
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी रात्रीच्या सुमारास घरात घुसून बिबट्याचा हल्ला, दोघे जण जखमी घरात घुसून बिबट्याचा 52 वर्षीय व्यक्तीवर हल्ला घराच्या पाठीमागून घुसून बिबट्याने केला हल्ला लांजा तालुक्यातील बेनी बुद्रुक कुसुममळेवाडी येथील घटना रात्री सुमाराची घटना बिबट्याने केलेल्या हल्ल्यात 52 वर्षीय व्यक्ती जखमी त्याच्या मदतीसाठी धावलेल्या 19 वर्षीय मुलगा देखील जखमी बिबट्याने घरात घुसून केलेल्या हल्ल्यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराट0
0
Report
परभणी में FDA एक्शन: दो जगह छापेमारी, 3.47 लाख का अवैध सामान जब्त
Parbhani, Maharashtra:परभणी फ्लॅश परभणीत अन्न औषध प्रशासन ॲक्शन मोडवर शहरातील दोन ठिकाणी धाडी टाकत 3 लाख 47 हजारांचा अवैध साठा जप्त. किसान फूड्स मधून 286 किलो चे चेरी टोस्ट आणि तीळ टोस्टचा लेबल नसलेला साठा जप्त. मणियार ट्रेडर्स या ठिकाणाहून 3लाख 19 हजार किमतीचा खुल्या सोयाबीन आणि पाप तेलाचा अवैध साठा केला जप्त. जप्त केलेल्या पदार्थाची नमुने प्रयोग शाळेत पाठवल्याची माहिती. अंबा आईस्क्रीम खाद्य बर्फाचे नमुनेही एफडीएच्या रडारवर...0
0
Report
तुळजापुर में शिवराज्याभिषेक पर अनुमति मांग से माहौल गरम, मराठा मोर्चा आक्रामक
Dharashiv, Maharashtra:तुळजापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यावरून वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत… मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक सुनील नागने यांनी जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांच्यावर चालढकल केल्याचा आरोप करत हल्लाबोल केला आहे… येत्या 6 जून रोजी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात शिवराज्याभिषेक सोहळा पार पडावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आली आहे… यासाठी मंदिराच्या गाभऱ्यात शिवराज्याभिषेक करण्यास तसेच मंदिराच्या कळसावर भगवा झेंडा फडकविण्यास परवानगी द्यावी आणि शिवराज्याभिषेकाच्या दिवशी दिवसभर आई तुळजाभवानी देवीला भवानी अलंकार पूजा बांधण्यात यावी, अशी मागणी देखील करण्यात आली आहे… जिल्हाधिकारी हे मंदिर संस्थानचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांच्या हस्तेच हा सोहळा पार पडावा, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे… मात्र अद्याप प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय जाहीर करण्यात आलेला नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे…0
0
Report
Advertisement
Washim mob attack video goes viral after brutal assault on youth; citizens alarmed
Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दुचाकीला कट मारल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका युवकावर तब्बल १० ते १२ जणांच्या टोळक्याने भररस्त्यात युवकाला बेदम मारहाण करत लोखनिर्मिती रॉडनेही वार केल्याची घटना समोर आली होती. मात्र या घटनेचा आणखी एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये हल्लेखोरांचा हैदोस स्पष्टपणे दिसून येत आहे. या हल्ल्यात काही पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कायदा-सुव्यवस्थेचा धाक नेमका कुठे गेला असा प्रश्न आता सामाजिक संघटनांकडून उपस्थित केला जात असून ,आरोपी वर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी आता सामाजिक संघटनांकडूनण्यात आली आहे.0
0
Report
शिंदे के आदेश के बाद अब्दुल सत्तार के पुत्र बैंक चुनाव के लिए दाखिला, भाजपा प्रत्याशी भी मैदान में
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर मध्ये शिंदेसेनेचे आ. अब्दुल सत्तार यांचे पुत्र तथा सिल्लोडचे नगराध्यक्ष समीर अब्दुल सत्तार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, जिल्हा बँक निवडणुकीचा त्यांनी अर्ज दाखल केला. भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या तथा कन्नडच्या आ. संजना जाधव, बँकेचे माजी अध्यक्ष अर्जुन गाढे यांच्यासह आठ जणांनी विविध मतदारसंघांतून १० अर्ज दाखल केले आहेत. आ. अब्दुल सत्तार, त्यांची दोन्ही मुले, मावळते चेअरमन अर्जुन गाढे, यांची नावे वैयक्तिक मतदारसंघातून बाद ठरविली होती. त्यामुळे त्यांनी आता आपले मतदारसंघ बदलले असून त्या- त्या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळं या ही निवडणूक मध्ये सत्तार विरुद्ध भाजप सामना रंगण्याची चिन्ह आहेत...0
0
Report
फलटण बैलगाड़ी स्पर्धा: सांसद-केसरी जोड़ी ने दोनों दिन पहला स्थान जीता
Satara, Maharashtra:साताऱ्यातील फलटण तालुक्यात दुधेभावी येथे खासदार केसरी आणि आमदार केसरी ही दोन दिवसीय बैलगाडा स्पर्धा एकाच मैदानावर पार पडली या स्पर्धेला साडेचारशे हून अधिक बैलगाडा स्पर्धकांनी सहभाग नोंदवला यावेळी पहिल्या दिवशी पार पडलेल्या खासदार बैलगाडा शर्यतीत सावकार आणि भवानी ही बैल जोडी प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरली तर दुसऱ्या दिवशी पार पडलेल्या आमदार केसरी बैलगाडा स्पर्धेत छोटा अर्जुन आणि पैंजण या बैल जोडीने प्रथम क्रमांक पटकावला. ही स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने बैलगाडी शौकीन या मैदानावर उपस्थित होते.. या शर्यतीची ड्रोन द्वारे घेतलेली काही दृश्य...0
0
Report
Advertisement
ग्रामीण अस्पताल में प्रसूता महिलाओं के लिए अलग शौचालय-आहार नहीं, पुरुष भर्ती भी
Pandharpur, Maharashtra: खासदार प्रणिती शिंदे यांनी ग्रामीण रुग्णालयात केलेल्या पाहणीदरम्यान रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी आरोग्य सेवेतील अनेक त्रुटी खासदार प्रणिती शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिल्या. प्रसूतिक महिलांना दिला जाणारा आहार गेल्या दीड महिन्यांपासून बंद असल्याचे समोर आले. संबंधित ठेकेदाराची बिले प्रलंबित असल्याने रुग्णांना जेवण पुरवठा होत नसल्याची बाब उघड झाली. तसेच आवश्यक वैद्यकीय यंत्रसामग्रीचा अभाव, कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या आणि व्यवस्थापनातील ढिसाळपणा स्पष्टपणे दिसून आला. यावेळी सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे महिला व पुरुष रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था असणे आवश्यक असताना, ज्या विभागात प्रसूुत महिलांना दाखल केले जाते त्याच ठिकाणी पुरुष रुग्णांनाही भरती करण्यात आल्याचे आढळून आले. महिलांसाठी स्वतंत्र शौचालय व स्नानगृहाची सुविधा नसल्याने त्यांच्या खाजगीपणाचा आणि सन्मानाचा गंभीर भंग होत असल्याबद्दल खासदार प्रणिती शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.0
0
Report
छत्रपती संभाजी नगर में शुक्रवार-शनिवार हल्की से मध्यम बारिश की संभावना, यलो अलर्ट जारी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसाळी वातावरणाला सुरुवात झाली आहे, सोमवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली असली तरी हवामानशास्त्र विभागाने शुक्रवार आणि शनिवारी पावसाचा 'यलो अलर्ट' तर ९ तारखेपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. शहरावर असलेली ढगांच्या गर्दी, तसेच वादळी वाऱ्यामुळे पावसाचे वातावरण निर्माण होत आहे. परिणामी कमाल आणि किमान तापमानात घट झाली आहे. बुधवारी शहराचे किमान तापमान २५.६ तर कमाल तापमान ३८.९ अंश सेल्सियसपर्यंत घटले. हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, गुरुवारी शहरात हलक्या स्वरूपाचा पाऊस, तर शुक्रवार व शनिवारी मात्र विजांच्या कडकडाटासह आणि ३० ते ४० किमी वेगाच्या सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो. त्या पुढे आठवडाभर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यातही शहरात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्याचबरोबर पावसाचा यलो अलर्टही जारी केला होता. मात्र, शहराकडे पूर्वमोसमी सरींनी पाठ फिरवली होती.0
0
Report
जळगांव: शिवसेना की नगरसेविका रेश्मा काळे भाजपा उम्मीदवार के सामने चुनौती
Jalgaon, Maharashtra:जळगाव मध्ये महायुती विरोधात बंड करून भाजपचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्यासमोर आव्हान उभे करणाऱ्या शिवसेना (शिंदे गट) नगरसेविका रेश्मा काळे जिल्ह्याबाहेर सहलीवर गेल्याची चर्चा रंगली आहे. रेश्मा काळे यांचा सप्तशृंगी गडावर दर्शन नाशिक घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यांच्यासोबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे आणि महिला जिल्हाप्रमुख सरिता कोल्हे हे देखील आहेत. आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा अखेरचा दिवस असताना रेश्मा काळे या उमेदवारी अर्ज मागे घेणार नसल्याने त्या सहलीला गेल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत आहे.0
0
Report
Advertisement
