445001
यवतमाळ : २४ ऑगस्टला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यवतमाळात
Yavatmal, Maharashtra:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री हे शनिवार दि २४ ऑगस्ट रोजी यवतमाळात नारीशक्ती अभियानांतर्गत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. कीन्ही शिवारात आयोजित महिला मेळाव्याला 35 हजार महिलांची उपस्थितीती राहील, त्यादृष्टीने नियोजन प्रशासनाकडून केल्या जात आहे. तसेच आयोजनासाठी संबंधित सर्व विभाग प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी घेतली असून कार्यक्रमस्थळाची पाहणी देखील पोलीस व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात आली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
संगली महापालिका ने बिना निविदा नालेसफाई ठेका दिया? समाजसेवी संजय कांबळे ने आरोप लगाए
Sangli, Maharashtra:स्लग - महापालिकेच्या नालेसफाईचा ठेका वादात ! विना निविदा,पुन्हा ठेका दिल्याचा आरोप.. सांगली महापालिकाेकडून संभाव्य पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाई मोहिम हाती घेण्यात आली आहे. मात्र ही नाले साफाई वादात सापडण्याची शक्यता आहे. विना निविदा महापालिकेकडून गतवेळच्या ठेकेदाराला,पुन्हा नाले सफाईचा ठेका देण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे यांनी केला आहे. गतवेळीच्या ठेक्यामध्ये ठेकेदार असणाऱ्या कंपनीला अधिकच कोट्यावधी रुपयांचा बिल देखील वेगवेगळ्या हेड खाली देण्यात आल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे. त्यामुळे गेल्यावेळी देण्यात आलेल्या नालेसफाईच्या ठेक्याच्या चौकशी करून टेंडर काढून नालेसफाईचा ठेका देण्यात यावा अशी मागणी देखील संजय कांबळे यांनी केली आहे.0
0
Report
सोलापुर में 60 साल बाद सरकारी इंजीनियरिंग कॉलेज शुरू, जीआर जारी
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - अखेर सोलापुरातील शासकीय अभियांत्रिकी कॉलेज सुरू करण्याबाबत निघाला जीआर, सोलापूरकरांच्या 60 वर्षांच्या लढाल्या मोठे यश - सोलापुरात तब्बल 60 वर्षांच्यानंतर शासकीय अभियांत्रिकी कॉलेज सुरु करण्याचा मार्ग मोकळा - मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाचा ताबडतोब गुरुवारच्या दिवशी निघाला जीआर - जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि शहर मध्यचे आ. देवेंद्र कोठे यांनी सतत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला अखेर मोठे यश - यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून शासकीय अभियांत्रिकी कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया घेण्याचा मार्ग अखेर मोकळा - तातडीने जीआर काढल्याबद्दल आ. देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे मानले आभार - शासकीय अभियांत्रिकी कॉलेजच्या पहिल्या बॅचमध्ये तीन शाखात 180 विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलपुर दौऱ्यात शासकीय अभियांत्रिकी कॉलेज सुरु करण्याबाबत केली शब्दपूर्ती0
0
Report
प्रवीण तरडे का नया चित्रपट: नसरापूर प्रकरण से प्रभावित परिवारों को उम्मीद
Solapur, Maharashtra:सोलापुरात नसरापूर प्रकरणावरून अभिनेते प्रवीण तरडे पुन्हा एकदा संतप्त\n\n- देऊळ बंद - 2 चित्रपटाच्या ट्रिझर लॉन्चिंगवेळी नसरापूर प्रकरणावरून व्यक्त केल्या भावना\n\n- नसरापूर सारख्या प्रकरणांमध्ये दुर्दैवी बळी ठरलेल्या बालकांच्या पालकांना आशेचा किरण म्हणून नवा चित्रपट काढण्याची केली घोषणा\n\n- देऊळ बंद या चित्रपटाचे आणखी 11 भाग येणार असून यापैकी एका चित्रपटांमध्ये नराधमांना चेचण्यासाठी स्वतःहा स्वामी येणार आहेत\n\n- मुळशी पॅटर्नच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जागं केलं\n\n- आता फिल्ममेकर म्हणून नराधमांना असे मृत्यू दिसतील की पुन्हा ते पाहून कोणी काही करण्याचे धाडस करणार नाही असा चित्रपट असेल\n\n- चित्रपटात नराधमांना शिक्षा देताना कायदा वगैरे काही नसेल तेव्हा स्वामीक्षा देईल आणि स्वामींची शिक्षा ही भयानक असते\n\n- अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये देऊळबंद - 2 या चित्रपटाचे ट्रिझर लॉन्चिंग वेळी प्रवीण तरडे यांचा आक्रमक पवित्रा0
0
Report
Advertisement
जालना चंदनझिरा में धारदार हथियार से युवक की हत्या, पुलिस जांच शुरू
Jalna, Maharashtra:जालना : चंदनझिरा परिसरातील एकता चौकात धारदार शस्त्राने युवकाची निर्घृण हत्या; जुन्या वादातून खून झाल्याची चर्चा जालना शहरातील चंदनझिरा परिसरातील एकता चौकात एका 35 वर्षाच्या तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी दहशत पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जितू आरसूड असे मयत तरुणाचे नाव असून तो चंदनझीरा भागात त्याची सासरवाडी आहे. माहेरी पत्नीला घेण्यासाठी तो चंदनझिरा भागात माहिती समोर आली आहे. आरसुड याचा सासरा आणि मेहुण्यासोबत वाद होता. अशी प्राथमिक माहिती देखील समोर आली आहे. एकता चौक परिसरात आल्यानंतर हल्लेखोरांनी अडसूळ याच्यावर अचानक धारदार शस्त्राने हल्ला केला. यात तो गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिसराची पाहणी करून पंचनामा करण्यात आला. पोलिसांनी मयत युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदन अहवालानुसार हत्येबाबत अधिक माहिती स्पष्ट होणार आहे.या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून चंदनझिरा पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी दोन विशेष पथके रवाना केली आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक माहितीच्या आधारे तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे。0
0
Report
उल्हासनगर कुर्ला कैंप में पान शॉप के सामने भीषण आग; दमकलों ने नियंत्रण पाया
Ambernath, Maharashtra:उल्हासनगर कुर्ला कॅम्पमधील बी.के. पान शॉपसमोर भीषण आग\n\nरात्री उशिरा एका जुन्या रिकाम्या कंटेनरने अचानक पेट घेतल्याने परिसरात धुराचे लोट पसरले त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते\n\nघटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २ गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या\n\nत्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांकडून पाण्याचा मारा करत आग पूर्णपणे विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले , अखेर 1 ते दीड तासाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले , सुदैवाने यात कोणतीही जिवीत हानी झाली नाही , मात्र आगीच कारण मात्र कळू शकते नाही0
0
Report
बच्चू कडू के मुख्यमंत्री पद पर बयान से राजनीतिक हलचल तेज
Amravati, Maharashtra:एकनाथ शिंदे को मुख्यमंत्री बनाने का सपना देखते हुए मैं शिवसैनिक हूँ; मैं देवेंद्र फडणवीस का विचार क्या होगा, बच्चू कडू के मुख्यमंत्री पदाबाबत वक्तव्य। अँकर ने कहा कि बच्चू कडू ने शिवसेना में प्रवेश के बाद एकनाथ शिंदे को मुख्यमंत्री बनाए के बिना स्वस्त नहीं—इसके बाद अब बच्चू कडू ने मुख्यमंत्री पदाबाबत एक नई बात कही है जिससे राजकीय वर्तुळ में चर्चाएं उफान पर हैं। मैं शिवसैनिक के नाते एकनाथ शिंदे को मुख्यमंत्री बनाए के बारे में पुर्नविचार कर रहा हूँ; हमें सबको अपने-अपने पक्ष पर विचार करना होगा। भले ही हम सत्ते में हों, हमारे विधायक अधिक चुने जाएँ—यह हमारा विचार है; अगर हमने कहा तो बुरा लगेगा, क्योंकि जो मन में है वही बोल दिया गया है।0
0
Report
Advertisement
सोलापूर के मंत्री गोरे का सख्त जवाब: मुख्यमंत्री बनने के लिए बहुमत जरूरी
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - मुख्यमंत्री होण्यासाठी संख्याबळ आणि पाठबळ लागतं, सर्व चर्चा निरर्थक आहे - मंत्री जयकुमार गोरे जयकुमार गोरे, पालकमंत्री सोलापूर काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या आरोपांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सडेतोड उत्तर सोलापूर महापालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी सामुदायिक विवाह सोहळा घेतला आहे त्याच कौतुक आहे। रस्त्यावरून श्रेयवादाचा वाद सोलापूरच्या जनतेने कन्फ्युज व्हायचं बिलकुल कारण नाही.. आदरणीय ताईसाहेब यांनी दिल्लीच्या रस्त्यांचा विचार करावा. राहुल गांधींच्या घरी चांगला रस्ता जातो त्या रस्त्याचा त्यांनी विचार करावा सचिन कल्याणशेट्टी आणि सुभाष देशमुख यांनी त्या रस्त्याचा पाठपुरावा केला आणि तो आता मंजूर झाला आहे भाजप पक्षांकडून मोठ्या प्रमाणात विकास केला जातोय.. ऑन सुमित्रा पवार मुख्यमंत्री वक्तव्य प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करण्याच्या अधिकार मुख्यमंत्री होण्यासाठी संख्याबळ आणि पाठबळ लागतं, सर्व चर्चा निरर्थक आहे. आज देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली चांगलं सरकार सुरू आहे। 2014, 2019, 2024 भाजप सरकार आलं. आणि 2029 साली पण भाजप सरकार येणार ऑन प्रणिती शिंदे मुख्यमंत्री राजीनामा केरळ मध्ये काय केलं केरळमध्ये दुखत होता का ज्यावेळेस समोरच्याकडे एक बोट करतो त्यावेळेस आपल्याकडे चार बोटे असतात घडलेली घटना दुर्दैवी आहे। विकृत माणसाकडून घडलेल्या घटनेबाबत कारवाई झाली आहे। त्या अनुषंगाने आता न्यायालयात पुढचा निर्णय होईल। पोलीस आणि सरकारने त्यांचं त्यांचं काम केलं आहे। पण अशा घटनांचा समर्थन करणे योग्य नाही। त्यामुळे अशा घटनेचे राजकारण करणं कितपत योग्य आहे.. त्यांना आठवत असतील, दिल्ली येथील निर्भया प्रकरण झालं होतं त्यावेळेस याच भूमीच्या सुपुत्र देशाचे गृहमंत्री होते त्यावेळेस राजीनामा दिला होता का ऑन मनोहर मामा प्रकरण तपास सुरू आहे तपासामध्ये जे जे पुढे ते समोरील ज्या ज्या गोष्टी चुकीचे असतील त्यावर कारवाई होईल.0
0
Report
संगमनेर में किसानों ने निळवंडे धरण कालव्यात पानी नहीं मिलने पर प्रदर्शन शुरू किया
Shirdi, Maharashtra:निळवंडे धरण कालव्यात পানि नहीं मिलने के कारण किसान कलव्यात उतरकर आंदोलन कर रहे हैं। संगमनेर तालुक्यात तळेगाव दिघे परिसरात किसान पानी में उतरकर प्रदर्शन कर रहे हैं। सिन्नर तालुक्यातील शेतकरी निळवंडे धरणाच्या कालव्यात उतरले। शासन کا लक्ष्य आकर्षित کرنے کے لیے पानी میں उतर کر आंदोलन ہوا۔ कालव्यांची कामे अपूर्ण होने के कारण सिन्नर तालुक्य के سات गावों में किसान धरण के पानी से वंचित हैं। लवकरात लवकर काम पूर्ण करके पानी मिले, किसानان की मांग। पाच تासों کے بعد شتکرے کے پانی میں उतरنے کا سلسلہ जारी ہے۔0
0
Report
कांदा भाव सिर्फ 1 रुपए में, किसान सड़कों पर उतर आये
Shirdi, Maharashtra:Sangmner News Flash कांद्याला अवघा 1 रुपया भाव... संगमनेर तालुक्यात शेतकरी संतप्त... संतप्त शेकऱ्यांचा वडगावपान येथे रास्तारोको... कांदा लिलाव बंद पाडत शेतकरी उतरले रस्त्यावर... बाजार समितीकडून पुन्हा लिलाव आणि योग्य भाव मिळून देण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे... कांद्याचे भाव गडगल्याने शेतकरी आर्थिक संकटात...0
0
Report
Advertisement
रामनाथ कोविंद ने शिर्डी में साईं बाबा के दर्शन किए, शांति की प्रार्थना
Shirdi, Maharashtra:भारत के पूर्व राष्ट्रपति रामनाथ कोविंद आज शिर्डी में साईं बाबा के दर्शन हेतु पहुंचे। उन्होंने समाधी पर पाद्यपूजा की और मनोभावे दर्शन किया। उन्होंने कहा कि मुझे दर Monthly दर्शन करना चाहिए पर बाबा के बुलावे पर ही दर्शन संभव होता है। वर्तमान वैश्विक परिस्थितियों में शांति की प्रार्थना भी की गयी। केंद्र सरकार ने वंदे मातरम गीत को राष्ट्रगीत का दर्जा दिया है और जन-जन के साथ एक गीत को जोड़ते हुए मातृभूमि की वंदना की गई।0
0
Report
रत्नागिरी में तेज बारिश ने भीषण गर्मी दूर कर दी, लोगों में खुशी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रत्नागिरीत पावसाच्या जोरदार सरी.. उकाड्याने हैराण झालेल्या रत्नागिरीकरांना मोठा दिलासा.. अँकर रत्नागिरी जिल्ह्यात आज पावसाने अचानक जोरदार हजेरी लावली असून गेल्या काही दिवसांपासूनच्या कडक उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.. रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील चिपळूण,लांजा आणि राजापूर या भागात दुपारच्या सुमारास ढग दाटून आले आणि पावसाच्या सरी कोसळल्या.. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून बळीराजा देखील सुखावला आहे.. अचानक आलेल्या या पावसाने बाजारपेठेत काही काळ तारांबळ उडाली असली तरी,उष्णतेच्या लाटेपासून मुक्तता मिळाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.. येत्या काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे..0
0
Report
रत्नागिरी में तेज बारिश से गर्मी में राहत, तापमान घटने की उम्मीद
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी.. बळीराजा सुखावला,उष्णतेपासून दिलासा.. गेल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर जाणवणारा उकाडा आणि वाढत्या तापमानानंतर,आज रत्नागिरी जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून जिल्हावासीयांना कडक उन्हापासून मोठा दिलासा मिळाला आहे.. दुपारच्या सुमारास आकाशात काळे ढग जमा होऊन पावसाला सुरुवात झाली.रत्नागिरी शहरासह चिपळूण, राजापूर आणि लांजा तालुक्यात पावसाच्या सरी कोसळल्या.. गेल्या आठवड्यापासून रत्नागिरीचे तापमान ३५ अंशांच्या पुढे गेले होते, पावसामुळे यात घट होऊन हवेत सुखद गारवा पसरला आहे.. येत्या २४ ते ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.. पावसाच्या अचानक येण्यामुळे शहरातील बाजारपेठेत काही काळ तारांबळ उडाली...0
0
Report
Advertisement
बारामती जय पवार जनता दरबार: जनता के लिए समाधान की पहल
Rui, Maharashtra:बारामती जय पवार बाईट* ऑन_जनता दरबार खूप चांगला प्रतिसाद आहे. वाटलं नव्हतं की एवढी लोक पहिल्याच दिवशी येतील. दादांचा प्रेम सर्वांच्या डोळ्यात अजूनही दिसतं. मी सुद्धा दादांसारखं काम करण्याचा प्रयत्न करत आहे. ऑन_नागरिकांच्या समस्या आरोग्याच्या शिक्षणाच्या पाण्याच्या लाईटच्या समस्या होत्या. ऑन_बारामती गुन्हेगारी मला हे समजलं पोलीस अधिकाऱ्यांशी मी बोलत आहे. दादा नसल्याने अशी परिस्थिती या ठिकाणी होता कामा नये. सर्वांनी कायदेशीर पणाने वागलं पाहिजे. पोलिसांना मी याबाबत बोललो आहे आणि सुनेत्रा पवार यांनाही मी बोललो आहे. दादा असताना सर्व व्यवस्थित होतं तसा आमचा प्रयत्न सुरू आहे. ऑन_राज्यसभा जागा जय पवार नावाची चर्चा माझ्या नावाची चर्चा होत आहे पण माझी काही इच्छा नाही. मी इथे सर्वांसाठी कामासाठी असणार आहे. ऑन_युगेंद्र पवार वक्तव्य त्यांच्या वक्तव्याबद्दल मी काय बोलणं योग्य वाटत नाही. काही दिवसापूर्वी आमची चर्चा झाली. सर्वच बारामतीकारांची एक इच्छा होती की दादांना त्यांनी एकदा मुख्यमंत्री म्हणून बघायला पाहिजे होतं. आता वहिनी पण तशा कष्ट घेत आहेत 2029 ला वहिनीच उभा राहतील आमच्या सर्वांची आशा आहे की ती जागा वहिनींनी मुख्यमंत्री बनवून तिथे घेतली पाहिजे. ऑन_राज्यसभेच्या जागेवर कोणाची वर्णी मुंबईमध्ये काय घडामोडी सुरू आहेत मला माहित नाही. वहिनी आणि पार्थ दादा दिल्लीत आहेत आज ते मुंबईला येतील परवा मी मुंबईला जाणार आहे मला माहिती मिळाल्यानंतर तुम्हाला सांगेन ऑन_जनता दरबार लोक मला सांगतात तेव्हा मी पण इमोशनल होतो सर्वांसाठी आधार म्हणून बारामतीकरांनी यावेळेस वहिनींना प्रेम दाखवलं रेकॉर्ड ब्रेक ने वहिनी निवडून आल्या माझी पण आशा आहे की तेवढेच प्रेम मी सुद्धा त्या सर्वांना दिलं पाहिजे. ऑन_ जिरayat पट्टा पाणी मतमोडणी झाली तेव्हाच मी सांगितलं होतं की पाण्याची विषय भरपूर आहेत आता आचारसंहिता संपले आहे आम्ही आमच्या वतीने सर्वच अधिकाऱ्यांना जिथे पाण्याची गरज आहे तिथे पाण्याच्या टाकी फिरवण्याच्या सूचना देणार आहोत. जानाई शिरसाई चे पाणी त्या संदर्भात पण कुठे पाणी लवकर पोहोचू शकतं त्याबाबत सूचना देणार आहेत. ऑन_अमोल मिटकरी ते त्यांचं स्वतःचं वक्तव्य आहे माझी आणि अमोल मिटकरी यांची चांगली चर्चा होत असते त्यांच्या मनातली भावना त्यांनी तिथे सांगितले असेल. ऑन_मुख्यमंत्री जानाई शिरसाई योजना निधी तरतूद वहिनींनी जेव्हापासून जबाबदारी घेतली आहे तेव्हापासून त्यांच्याही विचारात आहे पाणी सर्वांपर्यंत पोहोचायला पाहिजे मुख्यमंत्री बारामतीत आले तेव्हा देखील त्यांची चर्चा झाली. तातडीने याबाबत कष्ट घेऊन निधी उपलब्ध केला जाईल. ऑन_जनता दरबार हिंदी प्रतिउत्तर अच्छा था सब लोग आये थे हम सबको दादा की बहुत याद आती है. राज्यसभा की एक जगह खाली है उसके लिए मेरा नाम चर्चा में है मैं पहले भी बोलना आया हूं कि मुझे लोगों के लिए काम करना है मुझे लगता है मैं पक्ष का कार्यकरता रहने से ही अच्छा हूं0
0
Report
सिंधुदुर्ग में अवकाली बारिश ने जोरदार असर, ऑरेंज अलर्ट जारी
Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्गात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली सह फोडा घाट भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली सिंधुदुर्गात सायंकाळच्या सत्रात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. उकाड्या मुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसामुळे काहीकाळ दिलासा मिळाला.0
0
Report
नागपुर पुलिस ने ऑपरेशन थंडर के दौरान 36 आरोपी से गांजा जप्त
Nagpur, Maharashtra:नागपूर शहर पोलिसांनी यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी अंमली पदार्थविरोधी विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबवले. हे ऑपरेशन “ऑपरेशन थंडर” या अंमली पदार्थविरोधी उपक्रमाचा भाग असून, नार्कोटिक्स संबंधीत गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेचे प्रत्यक्ष नेतृत्व पोलीस आयुक्त डॉ.रवींद्र कुमार सिंगल यांनी केले. विविध ठिकाणी एकाच वेळी अनेक पथके तैनात करण्यात आली होती. या पथकांनी संशयित व्यक्तींची तपासणी, पडताळणी आणि निगराणी केली. या कारवाईदरम्यान एनडीपीएस कायद्याअंतर्गत पूर्वीचे गुन्हे नोंद असलेल्या 36 आरोपींची तपासणी करण्यात आली असून, शोध मोहिमेदरम्यान गांजा जप्त करण्यात आला. तसेच, सर्व संबंधित आरोपींच्या घरांची सखोल झडती घेण्यात आली असून, त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय, कारवाईदरम्यान काही गुन्हेगारांशी संबंधित घरांमध्ये संशयित बेकायदेशीर बांधकामे आढळून आली असून, त्यांची पडताळणी सुरू असून पुढील तपास करण्यात येत आहे. पोलीस आयुक्त डॉ. रविंदर कुमार सिंगल यांनी स्वतः रस्त्यावर उतरून नेतृत्व केल्यामुळे पोलीस दलाचे मनोबल वाढले आहे आणि गुन्हेगारांमध्ये एक प्रकारचा धाक निर्माण झाला आहे.0
0
Report
Advertisement
