445001
यवतमाळ : २४ ऑगस्टला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यवतमाळात
Yavatmal, Maharashtra:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री हे शनिवार दि २४ ऑगस्ट रोजी यवतमाळात नारीशक्ती अभियानांतर्गत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. कीन्ही शिवारात आयोजित महिला मेळाव्याला 35 हजार महिलांची उपस्थितीती राहील, त्यादृष्टीने नियोजन प्रशासनाकडून केल्या जात आहे. तसेच आयोजनासाठी संबंधित सर्व विभाग प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी घेतली असून कार्यक्रमस्थळाची पाहणी देखील पोलीस व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात आली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
वाशीम के नाले में खवा-ब्रेड समेत खाद्य पदार्थ फेंके गए; कार्रवाई की आशंका
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरातील अकोला–वाशिम रोडवरील बायपास परिसरातील नाल्यात खवा, ब्रेडची पाकिटे आणि इतर खाद्यपदार्थ टाकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे.राज्यभर सुरू असलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईच्या धास्तीनेच हे पदार्थ टाकून देण्यात आल्याची चर्चा असली,तरी याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.हे खाद्यपदार्थ कोणी आणि कोणत्या कारणामुळे टाकून दिले, याची सखोल चौकशी होणं गरजेची आहे.0
0
Report
नवापूर के आदिवासी वसतिगृह की दयनीय स्थिति उजागर
Dhule, Maharashtra:नवापूरतील आदिवासी वसतिगृहाची दुरवस्था;0
0
Report
केडीएमसी शास्त्रीनगर अस्पताल में डॉक्टर-स्टाफ पर हमला, हड़ताल जारी
Kalyan, Maharashtra:केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर कर्मचाऱ्यांना मारहाण मारहाणीच्या निषेधार्थ डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन. आपत्कालीन विभाग सुरू मात्र ओपीडी बंद. केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना सोमवारी रात्री मारहाण केल्याच्या निषेधार्थ आज कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालय आणि डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. डॉक्टर व कर्मचारी यांनी कामबंद आंदोलन सुरू केल्यामुळे याचा फटका रुग्णांना बसत आहे. तर आपत्कालीन विभाग सुरु असून सर्व opd विभाग बंद ठेवण्यात आले आहे.रुग्णालयात उपचारांसाठी आलेल्या रुग्णांना या आंदोलनामुळे माघारी जावे लागत असल्याने रुग्णाचे हाल होत आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी0
0
Report
Advertisement
सातारा के जांभळी में मुसलाधार बारिश से जनजीवन ठप्प
Satara, Maharashtra:सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील जांभळी गाव आणि परिसराला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून, गेल्या २४ तासांत येथे तब्बल ५५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे मुख्य पूल पाण्याखाली गेल्याने जांभळी गाव आणि स्थानिक आदिवासी पाड्याचा संपर्क पूर्णपणे तुटला असून येथील जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले आहे. घटनेची गांभीर्य ओळखून तहसीलदार सोनाली मिटकरी यांनी स्वतः पुराच्या पाण्यातून वाट काढत बाधित कुटुंबांची भेट घेतली आणि परिस्थितीची पाहणी केली. सुरक्षिततेचा उपाय म्हणून आदिवासी पाड्यातील नागरिकांना गावातील शाळा आणि मंदिरात तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले असून, तहसीलदार मिटकरी यांनी सरपंच आणि पोलीस पाटीलांकडून नुकसानीची पाहणी केली आहे.0
0
Report
देहू के पालखी उत्सव में युवा वारकरी भी पालखी दर्शन के साथ उपस्थित
Varsoli, Maharashtra:देहू में जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळा पार पडत आहे. वारी सोहळ्यामध्ये आतापर्यंत वृद्ध आपली शेतीची कामे संपवून पालखी सोहळ्यात येताना आपण पाहिलं. परंतु आता पालखी सोहळ्यात तरुणांचा सहभाग देखील सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. देहूच्या या पालखी सोहळ्यासाठी देहू ते पंढरपूर पायी वारी करण्यासाठी अनेक तरुण देहू नगरीत दाखल झाले आहेत. पेशाने इंजिनिअर असलेले हे तरुण टेक्नोलॉजी पासून दूर येत वारीमध्ये भक्तीचा अनुभव घेण्यासाठी दाखल झाले आहेत. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी...0
0
Report
सातारा के कास तालाब ने पूरी तरह भरा, शहर का पेयजल संकट खत्म
Satara, Maharashtra:सातारा:सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे.यामुळे सातारा शहराच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. कास तलावाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले आहे.या तलावाची उंची वाढवल्यामुळे या तलावाची साठवण क्षमता वाढली आहे.विशेष म्हणजे यावर्षी जुलै महिन्यात हा कास तलाव पुर्ण भरल्यामुळं सातारकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी0
0
Report
Advertisement
नृसिंहवाडी के दत्त मंदिर में बाढ़, दक्षिण द्वार समारोह रिकॉर्ड समय में सम्पन्न
Sangli, Maharashtra:स्लग - नृसिंहवाडीचे दत्त मंदिर पाण्यात, पहिला दक्षिण द्वार सोहळा संपन्न; पहाटेपासून भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी. अँकर - पंचगंगा, कृष्णा व वारणा नदी पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातीत वाढ झाली असून यामुळे कोल्हापूरच्या नरसिंहवाडी येथिल दत्त मंदिरामध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे दत्त मंदिर पाण्याखाली गेले आहे,यामुळे या वर्षातला पहिला दक्षिण द्वार सोहळा संपन्न उत्साहात संपन्न झाला आहे. पहाटे साडेतीन वाजता कृष्णेचे पाणी दत्त मंदिरात शिरल्याने दक्षिण द्वार सोहळा पार पडला झाला, त्यानंतर गुरुदेव दत्तच्या जयघोषात भाविकांनी धार्मिक विधी करत कृष्ण नदीत स्नान करत दत्ताचे दर्शन घेतलं आहे, गर्भग्रहात पाणी शिरल्याने मंदिरातील पादुका वरील बाजूस असणाऱ्या मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत.0
0
Report
देहू में पालखी प्रस्थान के लिए डिंड्या पहुँचीं, बारिश थमते ही उत्साह बढ़ा
Varsoli, Maharashtra:जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी मानाच्या दिंड्यांचे आगमन देहू नगरीमध्ये होऊ लागले आहे. मुसळधार पावसामुळे देहू नगरीमध्ये वारकऱ्यांची संख्या कमी होती मात्र पावसाचा जोर ओसरल्यामुळे दिंड्या आता देहू नगरीमध्ये दाखल होत आहे. त्यामुळे आता अवघी देऊ नगरी विठू माऊलीच्या आणि तुकोबांच्या गजरात नाहून निघाली है. देहू मधून आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी...0
0
Report
देहू पालखी प्रस्थान के दौरान मंदिर सुरक्षा चौकस, कुत्ता दस्ते से होगी जाँच
Varsoli, Maharashtra:देहूच्या मंदिराची श्वान पथकाद्वारे तपासणी Anch - जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान आज देहू नगरी मधून होत आहे. अनेक मान्यवरच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे. त्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे प्रस्थानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा चूक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच काही तासांच्या अंतरावर मंदिर परिसरात श्वान पथकाद्वारे पाहणी करण्यात येत आहे. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास संभाजी राजे छत्रपती व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते तुकोबांच्या पादुकांचे पूजन होणार आहे. एकंदरीतच पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी देहू नगरी आता सज्ज झाली आहे.0
0
Report
Advertisement
खेड में बाढ़ के पानी में कार बहते देख व्यक्ति बचा, प्रशासन सतर्क
Shirur, Maharashtra:खेड/पुणे निघोजेत पूराच्या पाण्यात चारचाकी वाहन आणि व्यक्ती वाहून जाण्याची घटना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. निघोजे येथील मोई रोडलगत असलेल्या शिवशक्ती सोसायटी परिसरात पूराच्या पाण्याच्या प्रवाहात एक चारचाकी वाहन आणि एक व्यक्ती वाहून जाण्याची धक्कादायक घटना घडली. मात्र, स्थानिक नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे संबंधित व्यक्तीचा जीव वाचला आहे. खेड तालुक्यातील निघोजे गावातील मोई रोडलगत असलेल्या शिवशक्ती सोसायटी परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या पाण्याच्या वेगवान प्रवाहात एक वाहन वाहून जाऊ लागले. त्याचवेळी एक व्यक्तीही पाण्याच्या प्रवाहात अडकून वाहून जात होती. परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत दोरी व इतर साधनांच्या मदतीने त्या व्यक्तीची सुखरूप सुटका केली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पूरस्थितीत अनावश्यकपणे पाण्यात उतरणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.0
0
Report
चाकण-तळेगाव मार्ग पर फिर ट्रैफिक जाम, लंबी कतारें बनीं
Shirur, Maharashtra:चाकण–तळेगाव मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सकाळपासून या मार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी झाल्याने अनेक ठिकाणी वाहने संथगतीने सरकत असून लांबच लांब रांगा लागल्या आहेत. औद्योगिक वसाहतीत ये-जा करणारे कामगार, नोकरदार आणि नागरिकांना या नित्याच्या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जात असून प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.0
0
Report
खेतों में बाढ़ जैसी स्थिति: कhed पुणे के किसान भारी नुकसान से जूझ रहे हैं
Shirur, Maharashtra:उत्तर पुणे जिले में पिछले तीन दिनों से लगातार भारी बारिश ने किसानों को 큰 संकट में डाल दिया है। निरंतर वर्षा के कारण अनेक खेत पानी में डूब गए हैं और अभी हुई बुवायी बर्बाद होने की आशंका बन गई है। वर्षा के तेज प्रवाह से खेतों के बांध बह गए हैं और दुबारा बुवाई का संकट सामने खड़ा हो गया है। सह्याद्री के क्षेत्रों के आदिवासी किसानो के धान के खाचर भी इस अतिवृष्टि से बड़े नुकसान से जूझ रहे हैं। यंदा बारिश के देर से शुरू होने के कारण खरीपी मौसम की बुआई देर से हो पाई थी; और अब बारिश शुरू होते ही आई अतिवृष्टि ने फसलों और घरों को भी बड़ा नुकसान पहुंचाया है।0
0
Report
Advertisement
जनगणना में ओबीसी वर्ग के समावेशन के लिये राजनीतिक दलों की मांग बढ़ी
Nagpur, Maharashtra:देश में जनगणना की प्रक्रिया शुरू है. पहले चरण में घरगणना शुरू है पर घरगणना से OBC को बाहर कर दिया गया है. यह गंभीर है. इसे लेकर भाजपा के OBC नेताओं ने अपनी भूमिका स्पष्ट करनी चाहिए, ऐसा आग्रह कांग्रेस के नेता और शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधे ने किया है. उन्होंने इसके बारे में भाजपा के 82 नेताओं को पत्र भी भेजा है. वे अगले 15 दिनों में उत्तर की प्रतीक्षा कर रहे हैं. जनगणना के घरगणना प्रक्रिया में OBC वर्ग के समावेश की मांग के लिए भाजपा के 81 OBC विधायक को डाक द्वारा विस्तृत पत्र भेजे जाने की योजना है. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुले को भी स्वतंत्र पत्र भेजकर इस विषय पर स्पष्ट भूमिका निभाने की मांग की जाएगी. पत्र भेजे जाने के बाद अगले 15 दिनों के भीतर संबंधित प्रतिनिधियों से लिखित उत्तर मिलने की उम्मीद है. जनगणना में OBC वर्ग को शामिल करने के लिए केंद्र और राज्य सरकारों से तत्काल हस्तक्षेप करने की मांग है. निर्णय प्रक्रिया में OBC नेतृत्व को उचित प्रतिनिधित्व नहीं दिए जाने का आरोप लगाया गया. भाजपा OBC समुदाय को भ्रामक बताती है और महत्त्वपूर्ण निर्णयों में OBC नेताओं की भूमिका नहीं दिख रही है. OBC समुदाय के अधिकारों के संरक्षण के लिए सभी प्रतिनिधियों को स्पष्ट भूमिका लेनी चाहिए.0
0
Report
पवई तालाब से मगर नागरी इलाके में प्रवेश, रेस्क्यू टीम ने बचाव किया
Mumbai, Maharashtra:मुंबई उपनगरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसतोय ज्यामुळे पवई तलाव काठोकाठ भरला आहे. या तलावातून मगरी थेट नागरी वस्तीत शिरल्याच्या घटना समोर येत आहेत. पवई तलाव परिसरातील मोरारजी नगर येथील दर्ग्याजवळ एक साथ फुटाची भली मोठी मगर आढळून आली त्यामुळे परिसरात दहशतीच वातावरण निर्माण झालं या मगरीबाबत वनविभागाला कळविण्यात आला असून या मगरीला रेस्क्यू करण्यात अखेर प्राणी मित्रांना यश आलं आहे.0
0
Report
त्रंबकेश्वर में बारिश से धबधबे फिर से जलाशय बने; पर्यटन बंद
Nashik, Maharashtra:त्रंबकेश्वर मध्ये गेल्या मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे ब्रह्मगिरी वरील धबधबे पुन्हा एकदा प्रवाहित झाले आहेत.. प्रवाहित झालेल्या धबधब्यांमुळे सुंदर असे दृश्य ब्रह्मगिरी पर्वतावर दिसत असल्याचं चित्र आहे .. त्रंबक आणि नाशिक मध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडणार असल्या कारणामुळे संपूर्ण त्रंबक परिसरात पर्यटनास बंदी घालण्यात आली आहे...यामुळे या ठिकाणी देखील परिसर हा नियमनुष्य असल्याचं चित्र आहे या संदर्भात त्र्यंबकेश्वर मधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी0
0
Report
Advertisement
