445001
यवतमाळ : २४ ऑगस्टला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यवतमाळात
Yavatmal, Maharashtra:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री हे शनिवार दि २४ ऑगस्ट रोजी यवतमाळात नारीशक्ती अभियानांतर्गत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. कीन्ही शिवारात आयोजित महिला मेळाव्याला 35 हजार महिलांची उपस्थितीती राहील, त्यादृष्टीने नियोजन प्रशासनाकडून केल्या जात आहे. तसेच आयोजनासाठी संबंधित सर्व विभाग प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी घेतली असून कार्यक्रमस्थळाची पाहणी देखील पोलीस व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात आली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
9 महीने बाद आसिफ रायडर गिरफ्तार: समीर इनायत खान हत्या मामले का खुलासा
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:शहरातील गजबजलेल्या चेलीपुरा भागात जुन्या वादातून भाजीपाला विक्रेता समीर इनायत खान याची तलवारीने गळा चिरून हत्या केल्याचा प्रकार समोर आला होता. 31 ऑक्टोबर रोजी घडलेल्या या घटनेनंतर संभाजी नगर गुन्हे शाखेच्या पथकाने शोएब काला, इसरार खान, नसीर इन्ता आणि असलम चाऊस यांना तात्काळ अटक केली होती. मात्र, त्यावेळी मुख्य आरोपी आसिफ रायडर पसार झाला होता. गुन्हे शाखेचे पथक सातत्याने त्याच्या मागावर होते. अखेर तब्बल 9 महिन्यांनी त्याला अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. फरार आसिफ हा मुंबईतील कामाठीपुऱ्याजवळील छोटा सोनापूर (नागपाडा) येथे लपला होता. कुटुंबासह त्याने त्या ठिकाणी स्थलांतर केले होते. उदरनिर्वाहासाठी तो तिथे एका वेल्डिंगच्या दुकानात काम करत होता. त्याने आपली संपूर्ण जुनी ओळख नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. स्वतःचे 'आसिफ रायडर' हे नाव बदलून त्याने 'अनिस बाबा' असे नवीन नाव धारण केले होते.0
0
Report
बारिश के बीच शेड न मिलने से डोंगरकडा में अंतिम संस्कार भारी संकट
Hingoli, Maharashtra:अँकर हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या डोंगरकडा गावात मूलभूत सुविधांचे विदारक चित्र समोर आले आहे दुर्दैवी आणि घटना समोर आलेली आहे गावातील जिजाबाई पंडित यांच्या निधनानंतर अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत गेलेल्या नातेवाईक आणि ग्रामस्थांना तेथे साधे पावसापासून संरक्षण करणारे पत्रांचे शेडही उपलब्ध नसल्याने मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला आहे.. भर पावसात चिता पेटत नसल्याने अंत्यविधी रखडला आणि मृतदेहाची झालेली परवड या ठिकाणी पाहायला मिळाली या दुर्देवी घटनेमुळे गावातील लोकप्रतिनिधी सरपंच ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या निष्क्रतेबद्दल ग्रामस्थातून संताप व्यक्त केला जात आहे.. डोंगरकडा गावात अंत्यसंस्कारासाठी गावकऱ्यांना संघर्ष करावा लागत आहे0
0
Report
गोंदिया के आमगाव नगर में पहली बारिश में पानी घुसा, सुविधाओं का अभाव संकट
Bhandara, Maharashtra:पहिल्याच पावसात आमगाव येथील रेणुका नगर शिरला पावसाचा पाणी.... नागरिकांना पाण्यातून काढावी लागते वाट..... गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव नगरपरिषद हद्दीतील रेणुका नगरात मूलभूत सुविधांच्या अभावामुळे पुन्हा एकदा उघड झाला आहे. पहिल्याच पावसामुळे रेणुका नगर मध्ये पाणी शिरला आहे... पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक गटारे, नाले उभारण्यात आलेली नाही. परिणामी, पावसाचे पाणी रस्त्यांवर तसेच निवासी भागात साचून राहिला आहे... प्रमुख रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्यामुळे पादचारी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वाराना पाणीमध्ये वाट काढावी लागत असल्याचं चित्र सद्या पाहायला मिळत आहे...0
0
Report
Advertisement
लातूर में किसान संकट: कर्ज और बारिश के बावजूद चार ने आठ दिनों में आत्महत्या
Latur, Maharashtra:राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असताना, लातूर जिल्ह्यातील अनेक भाग आजही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पेरणी खोळंबली, कर्जाचा बोजा वाढला आणि खासगी सावकारांच्या तगाद्याने शेतकरी आर्थिक व मानसिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर निलंगा तालुक्यात अवघ्या आठ दिवसांत चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने चिंता अधिकच वाढली आहे. याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी...0
0
Report
अप्पर वर्धा धरण जलस्तर बढ़ा, किसानों को मिली राहत
Amravati, Maharashtra:पश्चिम विदर्भातील सर्वांत मोठ्या अप्पर वर्धा धरणातील जलाशयाच्या पातळीत वाढ; शेतकऱ्यांना दिलासा पश्चिम विदर्भातील सर्वांत मोठ्या अप्पर वर्धा धरणातील जलाशयात पर्जन्यक्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे परिसरातील नदी नाले जोरदार वाहू लागले आहेत. त्याचप्रमाणे अप्पर वर्धा धरणात येणाऱ्या जाम व वर्धा नदीला मोठा पूर आल्याने जलस्तर वाढला आहे. १ जून रोजी अप्पर वर्धा धरणाचा ४५.७१ टक्के जलसाठा होता. सतत धार होत असलेल्या पावसामुळे नदी नाल्याला आलेल्या पुरामुळे ३ जुलै रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अप्पर वर्धा जलाशयात ४९.६२ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.0
0
Report
रायगड में Four days of rain ends water crisis; all dams 100% likely to fill
Chendhare, Maharashtra:रायगड जिल्ह्यात सलग चार दिवस संततधार कोसळणाऱ्या पावसाने जलचिंता पूर्णपणे मिटली आहे. जिल्ह्यात मागील चार दिवस सरासरी 100 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने जिल्ह्यातील 28 पैकी सहा लघुपाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. तर हेटवणे मध्यम प्रकल्पातील पाणी साठा 33 टक्क्यांच्या वर गेला आहे. आठवडाभरात जिल्ह्यातील सर्व पाट बंधारे प्रकल्प 100 टक्के भरतील असा अंदाज आहे.0
0
Report
Advertisement
अलिबाग के भिलजी में तेज बारिश से घरों में पानी घुसा, 10 घर प्रभावित
Chendhare, Maharashtra:रात भर भारी बारिश का फटका अलिबाग तालुका के भिलजी गांव पर पड़ा है. गांव के कुछ घरों को बाढ़ के पानी ने घेर लिया है और घरों में पानी घुस गया है. ग्रामवासियों का कहना है कि पहाड़ी क्षेत्र में हुई भारी बारिश इसका कारण है. ग्रामवासी पानी में उतर गए हैं और पानी निकालने के लिए उनके प्रयास जारी हैं. गांव के एसटी स्टैण्ड परिसर, मंदिर और खालची आळी क्षेत्र के 10 घरों में पानी घुसने से नुकसान हुआ है.0
0
Report
कोल्हापुर में जलप्रलय: हसणे लघु पाटबंधारे का ओवरफ्लो, पर्यटन स्थल पर भीड़
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक लघु पाटबंधारे प्रकल्प 100% भरत आहेत. घटप्रभा प्रकल्प 100% भरल्यानंतर आता राधानगरी तालुक्यातील हसणे लघु पाटबंधारे प्रकल्प 100 टक्के भरला आहे आणि तो ओव्हरफ्लो झाला आहे. हसण लघु प्रकल्प हा पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची गर्दी व्हायला सुरुवात होईल.0
0
Report
नावली गांव में भारी बारिश से भूधंसाव, घर-खेत उजाड़; प्रशासन ने बचाव शुरू किया
Satara, Maharashtra:महाबळेश्वर,सातारा : साताऱ्यातील महाबळेश्वर तालुक्यातील नावली गावावर निसर्गाचे मोठे संकट कोसळले आहे. मुसळधार पावसामुळे गावातील अनेक ठिकाणी जमीन खचल्याने घरे, शेतजमिनी आणि अंतर्गत रस्त्यांना मोठमोठे तडे गेले आहेत. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण असून त्या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा दाखल झाली आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला जमिनीला किरकोळ भेगा पडू लागल्या. मात्र, पावसाचा जोर वाढत गेल्यानंतर या भेगा मोठ्या होत गेल्या आणि काही ठिकाणी जमीनच खचू लागली. घरांच्या भिंतींना तडे गेल्याने अनेक कुटुंबांनी भीतीपोटी घराबाहेर पडण्यास सुरुवात केली आहे. रात्रीच्या वेळी मोठे आवाज येत असल्याने झोपही लागत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. याहून गंभीर बाब म्हणजे गावातील पाण्याची उंच टाकीही धोक्याच्या टप्प्यावर असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. जमीन आणखी खचल्यास टाकी कोसळण्याचा धोका असून, त्यामुळे खालच्या बाजूला असलेल्या काही घरांना त्याचा फटका बसू शकतो. या घटनेची माहिती मिळताच महसूल विभाग, आपत्ती व्यवस्थापन, ग्रामपंचायत आणि संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे सुरू असून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. गरज पडल्यास नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याची तयारीही प्रशासनाने केली आहे. दरम्यान, पावसाचा जोर अद्याप कायम असल्याने नावली गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवावे, तातडीने संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात आणि ग्रामस्थांना सुरक्षिततेचा दिलासा द्यावा, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.0
0
Report
Advertisement
भूमाता ब्रिगेड की तृप्ती देसाई ने मढ़ी देवस्थान अतिक्रमण के खिलाफ खुला आवेश दिखाया
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या मढी देवस्थान जमिनीवर झालेल्या अतिक्रमणाच्या विरोधात भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई आवाज उठवला आहे... देवस्थानच्या जमिनीवर अतिक्रमण करून सुळे महाराजांनी मठ थाटला आहे. देसाई यांनी अतिक्रमण झालेल्या मठामध्ये प्रवेश करून कर्मचाऱ्यांशी संवाद साधला मठाच्या जागेबाबत चर्चा करून ग्रामस्थांचं आणि विश्वस्तांचे म्हणणं देखील सांगितलं या मठाची जागा कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट आणि वनविभागाची आहे. या मठाच्या अतिक्रमणाबाबत विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थांनी तक्रार देऊनही अतिक्रमण हटवला जात नाही मठातील महाराजांचे राजकीय वरदहस्त मोठे असल्याने राजकीय दबावातून मठाच्या अतिक्रमणावर कुठलीही कारवाई केली जात नाही मात्र पोलिसांनी आणि प्रशासनाने विश्वस्त आणि ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी अन्यथा भूमाता ब्रिगेडच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तृप्ती देसाई ने तह दिला आहे...0
0
Report
कोल्हापुर में बारिश, 22 गांव बाढ़ से प्रभावित, पंचगंगा जलस्तर बढ़ा; अलर्ट
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यात सर्वदूर धुवाधार पाऊस सुरू आहे. राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा तालुक्यासह तब्बल 22 गावामध्ये अतिवृष्टी झाली आहे. मागील 24 तासात पंचगंगा नदीची पाणी पातळी तब्बल 9 फुटांनी वाढली आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी 27 फूट 7 इंचावर जाऊन पोहोचली आहे. जिल्ह्यातील नद्यांवर असणारे 20 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. या पावसामुळे पाच घरांची पडझड झाली आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्याला आजही हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.0
0
Report
भारी बरसात से पंचगंगा-काशरी नदी का जलस्तर बढ़ा; कोल्हापुर में बाढ़ का खतरा
Kolhapur, Maharashtra:पंचगंगा नदीची पाणी पातळी गेल्या 24 तासात तब्बल 10 फुटाणे वाढली आहे. पंचगंगा नदीच्या उपनद्यांनी आपली पात्र सोडले आहे. पंचगंगा नदीची उपनदी असणार्या कासारी नदीची हीच ड्रोन दृश्ये कोल्हापूरातील विक्रम खोत यांनी कॅमेरात कैदी केली आहे. कासारी नदीने आपले पात्र सोडल्याने नदीचे पाणी आजूबाजूच्या शेतात पसरले आहे. गेल्या पाच दिवसापासून धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या प्रचंड पावसामुळे नद्यांची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कासारी नदीचे हे पाणी पाहिल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात कशाप्रकारे पाऊस कोसळत आहे हे दिसून येत आहे. हा पाऊस अशाच पद्धतीने बरसत राहिल्यास पंचगंगा नदी देखील आपलं पात्र लवकरच सोडेल असं दिसतंय.0
0
Report
Advertisement
सांगली जिला बैंक में प्रशासक नियुक्ति और श्वेतपत्रिका जारी करने की मांग—सदाभाऊ खोत
Sangli, Maharashtra:सांगली जिला मध्यवर्ती بنك पर प्रशासक नियुक्त कर श्वेतपत्रिका जारी करने की मांग—सदाभाऊ खोत. एंकर - सांगली जिला मध्यवर्ती बैंक पर प्रशासक नियुक्त कर श्वेतपत्रिका जारी करने की मांग, ऐसी मांग आमदार सदाभाऊ खोत ने की है. जिले में बैंक में नोकर भर्ती के माध्यम से बाजार गरमाने की बात की जा रही थी, भर्ती के जरिये डेढ़ सौ करोड़ का भ्रष्टाचार कराने की योजना थी, लेकिन हमने उसे उठव लिया है, ऐसा कहा गया. सांगली जिला मध्यवर्ती बैंक के अध्यक्ष मनसिंगराव नाईक पर भी सदाभाऊ खोत ने जोरदार निशाना साधा कि जिला मध्यवर्ती बैंक लूट का अड्डा बन रहा था, ऐसी टिप्पणी उन्होंने की.0
0
Report
Belapur की इमारत की गैलरी गिरने से लोग बचे, भारी बारिश के बावजूद राहत
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई के बेलापुर गाँव में एक इमारत की गैलरी गिर गई। इमारत ढह चुकी हालत में थी, फिर भी वहाँ कई निवासी रहते थे। नवी मुंबई शहर में भारी वर्षा के कारण ढह चुकी इमारत की गैलरी गिर गई, पर जीवनहानि टाली गई। अग्निशमन दल घटनास्थल पर पहुंच गया。0
0
Report
चांदवड-लासलगाव मार्ग पर पुलिस ने 32 किलो गांजे के साथ स्विफ्ट डिजायर कार पकड़ी
Chandvad, Maharashtra:चांदवड - लासलगाव रस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने फिल्मी स्टाईलने पाठलाग करून गांजाची अवैध वाहतूक करणारी स्विफ्ट डिझायर कार पकडली. या धडाकेबाज कारवाईत ३२ किलो गांजा आणि स्विफ्ट डिझायर कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तीन तस्करांना रंगेहात अटक करण्यात आली आहे.0
0
Report
Advertisement
