icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

नागपूर MIDC में चोरी: चार गिरफ्तार, एक नाबालिग शामिल

Nagpur, Maharashtra:नागपूरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आयसी चौक परिसरातील मंगळवार बाजारात ज्वेलर्ससह चार दुकाने फोडून चोरट्यांनी तब्बल ४२ लाख रुपयांचा मुद्देमालाची चोरी केली होती. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत चार चोरांना अटक केली असून त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. आरोपींकडून २८ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ८ मेच्या पहाटे एमआयडीसी परिसरातील मंगळवार बाजारात असलेल्या मोनाली ज्वेलर्स, मोनाली स्टील, जय भोले किराणा तसेच आणखी एका किराणा दुकानाला चोरट्यांनी लक्ष्य केले होते. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीवी फुटेज तपासण्यात आले असता चार संशयित युवक चोरी करताना दिसून आले. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी काही तासांतच आरोपींचा माग काढत त्यांना अटक केली
0
0
Report

कांद्य के दाम गिरने से किसान आक्रोशित, 1500 प्रति क्विंटल अनुदान की मांग

Lasalgaon, Maharashtra:लासलगाव बाजार समितीत कांद्याला लिलावात प्रतिक्विंटल जास्तीतजास्त 1652 रुपये, कमीतकमी अवघे 112 रुपये तर सरासरी 700 ते 1000 रुपये दर मिळाला कमीतकमी 112 रुपये इतका दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला मिळाला म्हणजेच किलोला केवळ 1 रुपया 12 पैसे इतकाच दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे यातून उत्पादन खर्च तर दूरच वाहतूक खर्च आणि मजुरि खर्च निघणे मुश्किल झाल्याने अत्यंत तोट्या कांदा विक्री करावा लागत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याने महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना यांच्या वतीने विक्री झालेल्या तसेच विक्रीसाठी येणाऱ्या कांद्याला प्रतिक्विंटल 1500 रुपये अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे अन्यथा आठ दिवसांनंतर कोणतीही पूर्वसूचना न देता तीव्र स्वरूपाचे रास्ता रोको किंवा रेल रोको सारखे आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला
0
0
Report

मोदी की आवाहन पर प्रतिक्रिया: हंसराज अहीर ने एस्कॉर्ट वाहनों से बचने का पत्र गृहविभाग को भेजा

Chandrapur, Maharashtra:टायटल:---पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद, हंसराज अहीर यांनी एस्कॉर्ट वाहने नको असल्याचे दिले पत्र अँकर:-- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखातातील युद्धजन्य स्थितीचा विचार करता केलेल्या काटकसरीच्या आवाहनाला देशभरातुन प्रतिसाद मिळत आहे. चंद्रपूरचे माजी खासदार, माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष हंसराज अहीर यांनी एस्कॉर्ट वाहने नको असल्याचे पत्र गृहविभागाला दिले आहे. इंधन वाचविण्यासाठी छोटे-छोटे प्रयत्न आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले ते. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या अन्य आवाहनांनाही जनतेने प्रतिसाद देण्याचं आवाहन अहीर यांनी केले. बाईट १) हंसराज अहीर, माजी अध्यक्ष, राष्ट्रीय मागावर्गीय आयोग आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
0
Report
Advertisement

चंद्रकांत पाटल ने आव्हाड पर उंट-घोड़े की टिप्पणी पर हमला किया

Sangli, Maharashtra:जितेंद्र आव्हाडांनी घोड्यावर नव्हे, उंटावर बसून यायला पाहिजे होतं-मंत्री चंद्रकांत पाटलांचा आव्हाड यांना खोचक टोला.. अँकर - घोड्यावर नव्हे तर उंटावर बसायला पाहिजे होतं,असा टोला भाजपाची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी लगावलाय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंधन वाचवण्याच्या केलेल्या आवाहनानंतर जितेंद्र आव्हाड्यांकडून घोड्यावर बसून मोदींच्या आव्हानाची खिल्ली उडवण्यात आली आहेत यावरून चंद्रकांत पाटलांनी जितेंद्र आव्हाड्यांवर टीका करताना,आव्हाडांनी खरंतर उंटावर बसले पाहिजे,कारण ते ज्या समूहाचं प्रतिनिधित्व करतात तो समूह उंटावरून येतो,ते चुकून घोदयावर गेले, कारण घोडा म्हंटलं,की छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत येतो,पण ते कुठे शिवाजी महाराजांना मानतात,असा टोला मंत्री चंद्रकांत पाटलांनी,राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना लगावला आहे,ते सांगलीमध्ये बोलत होते.
0
0
Report

राजापूर-लांजा में जनता दरबार: विधायक किरण सामंत ने जनता की समस्याओं को सुना

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. राजापूर और लांजामध्ये रंगला 'जनता दरबार'.. aमदार किरण सामंत यांनी समजून घेतले जनतेचे प्रश्न,समस्या.. ​अँकर आपला आवाज.. आपला हक्क..!या ब्रीदवाक्यासह राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण (भैय्या) रवींद्र सामंत यांनी जनतेच्या समस्या थेट जाणून घेण्यासाठी आज उपविभागीय अधिकारी कार्यालय,छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह राजापूर येथे विशेष 'जनता दरबार' आयोजित केला. या उपक्रमाद्वारे प्रशासकीय अडचणींपासून ते वैयक्तिक तक्रारींपर्यंत सर्व विषयांवर चर्चा करून तातडीने मार्ग काढून त्यांची समस्या सोडवविण्यास प्रशासकीय अधिकाऱ्यांना सांगितले.. ​या जनता दरबारात मोठ्या संख्येने लांजा-राजापूर मतदारसंघातील नागरिक आपल्या प्रशासकीय कामातील समस्या, तक्रारी आणि प्रश्न, प्रलंबित विकास कामे आदी समस्यांचा पाढा घेऊन मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.. विविध विकास आणि लोकाभिमुख कारभारासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे...
0
0
Report

लक्ष्मी ऑर्गेनिक के पी-फास रसायन के विरुद्ध नागरिकों ने मोर्चा खोला

Ratnagiri, Maharashtra:LAXMI ORGANIC विरोधात सह्यांची मोहीम.. रत्नागिरी लोटे एमआयडीसीतील लक्ष्मी ऑरगॅनिकमधील पी-फास रसायन उत्पादनाला नागरिकांचा विरोध; चिपळुणात सह्यांची मोहीम Anchor : रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसी परिसरातील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीच्या प्रस्तावित पी-फास या घातक रसायन उत्पादनाविरोधात नागरिक आक्रमक झाले आहेत. कोकण पर्यावरण संघर्ष समितीच्या वतीने चिपळूणमध्ये सुरू करण्यात आलेल्या सह्यांच्या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत असून, गेल्या तीन दिवसांत तब्बल साडेतीन हजार नागरिकांनी या प्रकल्पाविरोधात सह्या केल्या आहेत.
0
0
Report
Advertisement

42°C तापमान में ज्वारी की कटाई मशीनों से तेज, किसान तनाव कम

Washim, Maharashtra:अँकर: वाशिम जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा परिणाम शेती कामांवर दिसून येत असून उन्हाळी ज्वारी काढणीला वेग आला आहे. तापमान 42 अंशांच्या पुढे जात असल्याने शेतकरी सकाळ आणि सायंकाळच्या वेळेतच काढणी करत आहेत. अनेक ठिकाणी हार्वेस्टरच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर ज्वारी काढणी सुरू असून कमी वेळेत काम पूर्ण होत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. तीव्र उन्हामुळे मजूरटंचाई वाढल्याने यांत्रिक काढणीला अधिक पसंती दिली जात आहे. हवामान विभागाने तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केल्याने शेतकरी पीक लवकर सुरक्षित करण्याच्या तयारीत आहेत.
0
0
Report

दुबई गैंगस्टर से संपर्क के शक पर भंडारा के युवक ATS-IB ने हिरासत में लिया

Bhandara, Maharashtra:दुबईस्थित गँगस्टरशी संपर्काच्या संशयावरून युवक ताब्यात. भंडाऱ्यातील बडा बाजार परिसरात मोबाईल व्यवसाय करणाऱ्या संशयिताला एटीएस व आयबीच्या संयुक्त पथकाने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. दुबईस्थित गँगस्टर सहजाद भट्टी याच्याशी मोबाईलद्वारे संपर्क असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. संबंधित यंत्रणांकडून त्याची चौकशी सुरू असून, संपर्काचे स्वरूप आणि त्यामागील कारणांचा तपास केला जात आहे. अधिकृत स्तरावर मात्र याबद्दल अद्याप सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. रोहित शेंडे हा “आशीर्वाद मोबाईल” नावाचे भंडाऱ्यात दुकान चालवत असल्याची माहिती आहे.
0
0
Report

एमआईएम नगरसेवक ने फर्जी जन्म प्रमाणपत्र दिखाकर चुनाव लड़ा, गिरफ्तार

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Anchor : एमआयएम नगरसेवक मातीन पटेल याचे अनधिकृत बांधकाम महापालिकाे ने तोडले त्यातच एमआयएम च्या आणखी एक नगरसेवकांचा वेगळाच कारणामा आता पुढं आला आहे स्वतःचे 3 अपत्य असताना त्याने निवडणूक शपथपत्रात 2 अपत्य दाखवले त्यातून फसवणूक प्रकरणी नगरसेवक मेहराज खान याला अटक झालीं आहे पाहुयात काय आहे प्रकार नगरसेवक पदासाठी 3 अपत्य असताना दाखवले 3 अपत्य एमआयएम नगरसेवक मेहराज खान याचा कारणामा पोलिसांकडून फसवणूक केली म्हणून मेहराज ला अटक महापालिका निवडणुकीत नगरसेवकपद अबाधित ठेवण्यासाठी स्वतःच्या तिसऱ्या मुलाला सख्ख्या भावाचा मुलगा असल्याचे भासवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासाठी बनावट जन्मदाखला आणि शाळेचे खोटे बोनाफाइड सर्टिफिकेट तयार करून शासनाची, मनपाची फसवणूक केल्याप्रकरणी एमआयएमचे नगरसेवक मेहराज खान आणि शाळेचे खोटे प्रमाणपत्र देणाऱ्या मुख्याध्यापक इलियास कदीर सिद्दिकी यांना अटक करण्यात आली असून, त्याशिवाय नगरसेवकाची पत्नी सह आणखी 4 लोकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय ... एक मानहानी च्या प्रकरणात चौकशी सुरू होती त्यात आरोपी नगरसेवक मेहराज खान यांच्या सोबत एक अल्पवयीन मुलगा होता. याअल्पवयीन मुलाच्या चौकशीतून या बनवेगिरीचे बिंग फुटले, असे पोलिसांनी सांगितले. काय आहे प्रकरण मेहराज खान जलील खान यांनी मनपा निवडणुकीत अर्जासोबत शपथपत्रात आपल्याला केवळ मुलगा आणि मुलगी अशी दोनच अपत्ये असल्याचे नमूद केले होते. तिसरे अपत्य असल्याचे समोर आले असते तर मेहराज खान हे दोनपेक्षा जास्त अपत्यांच्या नियमानुसार नगरसेवकपदासाठी अपात्र ठरले असते. स्वतःचे पद वाचवण्यासाठी आणि निवडणूक लढवण्यासाठी आरोपीने कुटुंबाशी आणि मुख्याध्यापकांशी संगनमत करून स्वतःच्या तिसऱ्या अपत्याला भावाचा मुलगा म्हणून कागदोपत्री दाखवले. या प्रकरणात सिटी चौक पोलिसब ठाण्यात ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. Byte पंकज अतुलकर, डीसीपी याबाबत एमआयएनने सावध भूमिका घेतली आहे ज्याने चूक केली त्यावर कारवाई करावीच अशी भूमिका एमआयएम नेता इम्तियाज जलील यांनी मांडली तर एमआयएम खोटरड्या लोकांचा पक्ष आहे ते असलीच खोटी काम करतात असा टोला पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी लावलाय.. याबाबत एमआयएम ने सावध भूमिका घेतली आहे ज्याने चूक केली त्यावर कारवाई करावीच अशी भूमिका एमआयएम नेता इम्तियाज जलील यांनी मांडली तर एमआयएम खोटरड्या लोकांचा पक्ष आहे ते असलीच खोटी काम करतात असा टोला पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी लावलाय.. एकाच दिवसात एमआयएम च्या 2 नगरसेवकांना आता दणका बसलाय, मातीन पटेल याचे घर अतिक्रमण मूळ पाडले तर अपत्य प्रकरणात मेहराज खान याला अटक झाली त्यामुळं महापालिकेत 33 नगरसेवकांचे संख्याबळ असलेली एमआयएम पार्टी मात्र आता चांगलीच अडचणीत आलीय...
0
0
Report
Advertisement

नीट पेपर लीक: महाराष्ट्र में कार्रवाई तेज, धनंजय लोखंडे गिरफ्तार

Shirdi, Maharashtra:नीट परीक्षा पेपर लीक के बाद महाराष्ट्रात कारवाई सुरु झाली असून नाशिकच्या शुभम खैरनार याच्यानंतर दुसरा संशयित आरोपी धनंजय लोखंडे यास विशेष पथकाने ताब्यात घेतले आहे. मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील रहिवासी असलेला व सध्या पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे वास्तव्यास असणारा धनंजय लोखंडे याला विशेष पथकाने ताब्यात घेतले असून त्याला राहुरीतून ताब्यात घेतले असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. स्थानिक वरिष्ठ पोलिसांना मात्र अद्याप याबाबत कोणतीही माहिती नाही. काल CBI पथकाने राहुरी तालुक्यातील महाडिक सेंटर या मूळ गाव चौकशी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.यानंतर मध्यरात्री कारवाई केल्याची प्राथमिक माहिती.. याबाबत कुटुंबीय सध्या कैमेरा समोर बोलण्यास तयार नाही.. मात्र धनंजय यांच्या वडिलांनी मुलाला राहुरीतून ताब्यात घेतले नसल्याचं सांगितले आहे.
0
0
Report

तिरोडा में BSF जवान की गोलीबारी, एक घायल; गिरफ्तार

Bhandara, Maharashtra:*Gondia Break.....* *गोंदियाच्या तिरोडामध्ये बीएसएफ जवानाने केला गोळीबार... एक व्यक्ती जखमी... बीएसएफ जवानाविरोधात तिरोडा पोलिसांत गुन्हा दाखल करत पोलिसांनी केली अटक.....* Anchor : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे गाडीला कट मारल्याच्या वादातून एका बीएसएफ जवानाने एका व्यक्तीवर गोळीबार केल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली... भूषण दिसले असे बीएसएफ जवानाचे नाव असून तो मूळचा नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील रहिवासी आहे... तो सध्या पंजाब येथे एका बटालियन मध्ये कार्यरत आहे... सुट्टीवर गोंदिया येथे नातेवाईकाकडे आला होता... दरम्यान महामार्गावरून जात असताना बीएसएफ जवान भुषण दिसले आणि जखमी स्वानंद पारधी मध्ये किरकोळ वाद झाला दरम्यान बीएसएफ जवानाने आपल्या जवळील बंदूक काढत दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने गोळी चालवली ती गोळी एका व्यक्तीला लागली घटनेनंतर स्थानिकांनी जखमीला तात्काळ रुग्णालयात दाखल केले सध्या जखमीची प्रक routine स्थिर असल्याची माहिती असून बीएसएफ जवानावर तिरोडा पोलिसात गुन्हा नोंद करत पोलिसांनी त्याला अटक केली आहे... या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे...
0
0
Report
Advertisement

सरकार ने आंबा-शेतकऱ्यांच्या मोर्चावर चर्चा के लिए आमंत्रण दे दिया

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी आंबा बागायतदारांना चर्चेसाठी सरकारचे निमंत्रण आंबा काजू शेतकऱ्यांच्या मोर्चावर सरकार सकारात्मक शेतकरी नेते राजू शेट्टी आणि आंबा उत्पादक शेतकरी यांचे प्रतिनिधी यांना सरकारच चर्चेसाठी निमंत्रण शेतकरी नेते राजू शेट्टी, ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिव विनायक राऊत, काँग्रेसचे आमदार भाई जगताप, माजी आमदार बाळ माने यांना निमंत्रण आज दुपारी तीन वाजता होणार सरकार आणि आंबा बागायतदारांमध्ये होणार बैठक आंबा काजू शेतकऱ्य ंसाठी जाहीर करण्यात आलेल्या तुटपुंजा मदतीवरून आंबा शेतकरी होते आक्रमक 15 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी काढण्यात येणार होता मोर्चा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनसे, काँग्रेस यांनी दिला होता मोर्चाला पाठिंबा
0
0
Report

पंढरपुर के पालखी मार्ग का निरीक्षण, गडकरी ठोस निर्णय की उम्मीद

Pandharpur, Maharashtra:भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कडून शहरात बनवला जाणारा महामार्ग तीन वर्षांपासून रखडला, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उद्याच्या दौऱ्यात याबाबत ठोस निर्णय होणार का याची उत्सुकता पंढरपूर मध्ये वाखरी ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पर्यंत आठ किलोमीटर लांबीचा महामार्ग 84 कोटी रुपये खर्चून तयार होत आहे. ठेकेदार आणि एन एच ए आय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित पणाने हा महामार्ग रखडला आहे. उद्या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी संपूर्ण पालखी महामार्गाची पाहणी करणार आहेत. यावेळी पंढरपूर शहराच्या महत्वाच्या टप्प्यातील महामार्ग बाबत केंद्रीय मंत्री काही ठोस निर्णय घेतील या याबाकड लक्ष आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top