445001
यवतमाळ : २४ ऑगस्टला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यवतमाळात
Yavatmal, Maharashtra:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री हे शनिवार दि २४ ऑगस्ट रोजी यवतमाळात नारीशक्ती अभियानांतर्गत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. कीन्ही शिवारात आयोजित महिला मेळाव्याला 35 हजार महिलांची उपस्थितीती राहील, त्यादृष्टीने नियोजन प्रशासनाकडून केल्या जात आहे. तसेच आयोजनासाठी संबंधित सर्व विभाग प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी घेतली असून कार्यक्रमस्थळाची पाहणी देखील पोलीस व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात आली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
तेलंगणा में दुर्घटना: चंद्रपुर के चार मजदूरों की मौत, 27 घायल
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर के भात लावणी मजुरों के तेलंगणा में भीषण रस्ते दुर्घटना: 4 मजुरों की मृत्यु, 27 घायल. रामगुंडम में सिंडेवाही तालुक के पवना चक गांव के 4 मजुरों की दुर्दैवी मृत्यु हुई, 27 मजूर गंभीर रूप से घायल हुए हैं। वे हर वर्ष भात रोवणी के मौसम के लिए तेलंगणा गए थे। दुर्घटना के समय वे निवास स्थान वापस लौट रहे थे। मृतकों में अतुल वासुदेव सोनले (45), अर्चना जनार्धन सोनले (40), प्रभा सिताराम मोहर्ले (56) और रंजना प्रभाकर शेंडे (50) शामिल हैं। घायल मरीजों को रामगुंडम के अस्पताल में भर्ती कराया गया है और कुछ की स्थिति चिंताजनक बताई जा रही है। चंद्रपूर और गडचिरोली क्षेत्र के मजदूर हर साल रोजगार के लिए तेलंगणा जाते हैं; इस दुर्घटना ने क्षेत्र में शोक की लहर फैला दी है। स्थानीय प्रशासन मृतकों के परिवारों को सहायता और शवों के घर लाने के प्रयास कर रहा है।0
0
Report
NHAI के चौपदरी मार्ग से वारक़ों को पंढरपुर तक चलना आसान
Pandharpur, Maharashtra:Anchor - आषाढी वारी साठी येणाऱ्या वारकऱ्यांना येणाऱ्या वारकऱ्यांना वाखरी पासून पंढरपूर पर्यंत NHAI ने तयार केलेल्या चौपदरी महामार्गावरून पायी चालत येता येणार आहे. मागील 3 वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प यावर्षी पालकमंत्री जयकुमार गोरे जिल्हाधिकारी एस कार्तिकेएन यांच्या पाठपुराव्यानंतर NHAI प्रकल्प संचालक अभिजित औटी यांनी तातडीने पूर्ण करून घेतला आहे. वाखरी ते सरगम चौक या मार्गावर गर्दी मुळे होणारी कोंडी मधून वारकऱ्यांची सुटका होणार आहे. या रस्त्यामुळे वारकाऱ्याना चालण्यासाठी स्वतंत्र मार्गिका असणार आहे. त्यामुळे चिखल आणि खड्ड्यांमधून जाणारे वारकरी आता NHAI ने केलेल्या प्रशस्त रस्त्यावरून पंढरपूर मध्ये प्रवेश करतील.0
0
Report
अजित पवार की याद में सुनील तटकरे भावुक, जन्मदिन पर फोन नहीं आया
Chendhare, Maharashtra:अजित पवारांच्या आठवणीनं सुनील तटकरे भावूक. आज पहिल्यांदाच अजित पवारांचा फोन आला नाही. सुनील तटकरे यांचा वाढदिवस सुतारवाडीत ... अँकर - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचा वाढदिवस आज सुतारवाडी येथील निवासस्थानी साजरा झाला. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातील पदाधिकारी, हितचिंतक नागरिकांनी गर्दी केली होती. आज वाढदिवशी शुभेच्छा देण्यासाठी सकाळी अजित पवार यांच्या फोनची वाट पाहात होतो परंतु फोन आला नाही हे सांगताना सुनील तटकरे भावूक झाले होते. यावेळी बोलताना तटकरे यांनी अजित पवारांच्या आठवणीना उजाळा दिला. सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी अजित पवार यांच्या आठवणी छायाचित्रांच्या रूपात मांडण्यात आल्या होत्या.0
0
Report
Advertisement
भास्कर भगरे: चर्चा महज मीडिया में, पवार गुट के सांसदों के बारे में ठोस कुछ नहीं
Yeola, Maharashtra:खासदार भास्कर भगरे 121 पॉइंटर खासदार भगरे ऑन सत्तेत जाण्याच्या चर्चा - ये चर्चा फक्त मीडियावरच ऐकायला मिळत... - मी स्वतः आठ खासदारांपैकी एक आहे... - केंद्रात किंवा राज्यांमध्ये अशा प्रकारच्या कुठल्याही बैठका पार्टीच्या मीटिंगमध्ये किंवा खासदारांच्या मीटिंगमध्ये झाल्या नाही... - या चर्चा सुरू आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचे तथ्य नाही असे मला वाटते... खासदार भास्कर भगरे ऑन पाच ते सहा खासदार अस्वस्थ - पृथ्वीराज चव्हाण - चव्हाण साहेब बोलत असतील तर त्यांनी तो तर्क लावलेला असेल शिवसेनेच्या बाबतीमध्ये असे झाले... - परंतु आठ खासदार आम्ही पवार साहेब किंवा सुप्रिया ताई बरोबर आमच्या बैठका होतात त्यावेळेस आम्ही सर्व एकत्र आहे - वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने जरी आणि मंत्र्यांना भेटतो... - याचा अर्थ असा होतो की लगेच हे बीजेपी बरोबर चालले की काँग्रेस बरोबर चालले... - खासदार म्हणून जनतेचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी वेगवेगळ्या नेते मंडळींना भेटत असतो... - काल,परवा जयंत पाटील साहेब हे विनोद तावडे साहेबांना भेटले... - अशा वेगवेगळ्या कामांसाठी भेटतो... - चव्हाण साहेबांनी जे सांगितले त्यात मला तरी तथ्य वाटत नाही... - कारण मी स्वतः त्यातला एक भाग आहे... - अशा कुठल्याही प्रकारच्या चर्चा पवार साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून... - त्यांनी उमेदवारी दिली म्हणून जनतेने माझ्यावर विश्वास नाही ठेवला तर पवार साहेबांवर विश्वास ठेवला... - त्यामुळे आम्ही सर्व खासदार पवार साहेबांच्या विश्वासाची बांधलेला आहोत... - सुप्रिया ताईंच्या विश्वासाची बांधलेले आहोत... - ज्या चर्चा चालले आहे ka चालले आहे मला ते कळत नाही... खासदार भास्कर भगरे ऑन एकनाथ शिंदे भेट, त्यांच्या दालना आमदार बैठक - पवार साहेब दिल्ली किंवा महाराष्ट्र मध्ये वेगवेगळी कामे मार्गी लावण्यासाठी कोणाला न बोलता स्वतः मंत्रालयात जातं हे तुम्ही काल बघितले... - कामाच्या निमित्ताने एकनाथ शिंदे साहेब किंवा मुख्यमंत्री साहेबांना देखील ते भेटलेले... - त्यामुळे भेटणे पक्षप्रवेश अशा या गोष्टी उघड-उघड होत नाही... - उघड-उघड करतात तर त्याला पिण्याची काही गरज नाही... - जे करायची ते जनतेच्या समोर आहे... - माझ्या माहितीप्रमाणे जनतेचे प्रश्न घेऊन ते गेले होते... - योगायोग मंत्रालयात आल्यानंतर शिंदे साहेब कळालं असेल की साहेब आलेले म्हणून त्यांना त्या ठिकाणी बोलवले असेल... - एकमेकांच्या सुखदुःखाची विचारलं त्यानिमित्ताने झाली असेल असे मला वाटते...0
0
Report
परभणी में भेसळयुक्त दूध बिकवाली का चौंकाने वाला मामला सामने
Parbhani, Maharashtra:परभणी ब्रेकिंग परभणीत भेसळ युक्त दूध विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर. डेअरी वरून आणलेले दूध उकळताचं झाले रबरासारखे घट्ट. पूर्णा शहरातील कोळीवाडा परिसरातील घटना.. रबरा सारखे घट्ट झालेल्या दुधाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हरायल. भेसळयुक्त दूध विक्रेत्यावर कारवाई करा. नागरिकांची मागणी..0
0
Report
सुनील तटकरे दबदबे के बीच मनोज कुमार शिंदे ने राष्ट्रवादी काँग्रेस में प्रवेश किया
Chendhare, Maharashtra:आपल्या वाढदिवशी खासदार सुनील तटकरे यांनी मित्रपक्ष शिवसेनेला जोरदार धक्का दिलाय. शिवसेनेचे माजी रोहा तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे यांनी आज आपल्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर मनोज कुमार शिंदे यांना अचानक तालुका प्रमुख पदाचा राजीनामा द्यावा लागला. तेंव्हापासून ते नाराज होते. आज अखेर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. सुनील तटकरे दबदबे के बीच मनोज कुमार शिंदे ने राष्ट्रवादी काँग्रेस में प्रवेश किया. सुनील तटकरे यांच्या कट्टर विरोधक असलेले शिंदे त्यांच्यासोबत गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.0
0
Report
Advertisement
मुंबई की भीषण बारिश में मैनहोल गिरकर दो युवक मृत्यु, चार-चार लाख सहायता घोषित
Mumbai, Maharashtra:मुम्बईत झालेल्या मुसळधार पावसात उघड्या मॅनहोल मध्ये पडून अस्लम शेख तर गोरेगाव आरे कॉलनी मध्ये झाड कोसळून हसन रझा जहांगीर सय्यद या तरुणाचा मृत्यू झाला होता. या दोन्ही मयतांचा कुटुंबांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने चार चार लाखाचा मदत निधी देण्यात आला. हे दोन्ही मयत व्यक्ती चांदिवली विधानसभेत, साकीनाका परिसरात राहतात. त्यामुळे चांदिवली चे आमदार दिलीप लांडे यांच्यासह हा मदतनिधी देण्यास ते या मयतांच्या घरी गेले. सरकारच्या वतीने हे कुटुंबांचे आमदारानी सांत्वन केले. राज्य शासनाच्या वतीने ही मदत आहे, त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी मिळायला हवी, पालिकेत सर्व पक्षीय दक्षता समिती तयार करायला हवी , याची मागणी आपण केली आहे.अशी प्रतिक्रिया या वेळी शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी दिली.0
0
Report
मुलुंड में बस चालक की बदसलूकी: 20 मिनट रोककर यातायात जाम, शिकायत पर कार्रवाई
Mumbai, Maharashtra:मुलुंड मध्ये शेवपुरी साठी थांबवली बेस्टची बस जाब विचारणाऱ्या नागरिकांना चालकाची शिवीगाळ अखेर बेस्ट बस चालकावर कारवाई मुलुंडमधील एमजी रोडवर बेस्ट बसचालकाच्या बेजबाबदार वर्तनाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेवपुरीचे पार्सल घेण्यासाठी चालकाने भररस्त्यात बस तब्बल २० मिनिटांहून अधिक काळ उभी ठेवल्याने परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली. नागरिकांनी जाब विचारल्यानंतर चालकाने शिवीगाळ केल्याचाही आरोप आहे. या घटनेची गंभीर दखल घेत मुलुंड आगार व्यवस्थापकाला संबंधित चालकाविरुद्ध योग्य कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती बेस्टच्या जनसंपर्क अधिकारी सुचेता उतळे यांनी दिली आहे.0
0
Report
अमरावती में MD और गांजे के साथ तीन आरोपी गिरफ्तार; 3.75 लाख रुपये का माल जप्त
Amravati, Maharashtra:अमरावतीत एमडी आणि गांजासह तीन आरोपींना अटक; ३ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त गुन्हे शाखेने अंमली पदार्थांविरोधातील विशेष मोहिमेत मोठी कारवाई करत एमडी आणि गांजासह तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत तब्बल ३ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नांदगाव पेठ ते वाळकी डॅम परिसरात तीन जण अंमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल वर आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून धडक कारवाई केली. या कारवाईत सॅम अली आसिफ अली, अवेजउद्दीन नासिरउद्दीन आणि मोहम्मद तौसिफ मोहम्मद जफर या तिघांना ताब्यात घेण्यात आले. झडतीदरम्यान आरोपींकडून २२.७ ग्रॅम एमडी आणि १ किलो १२४ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. प्राथमिक चौकशीत आरोपी फरीदनगर परिसरात अंमली पदार्थांचा अवैध व्यवसाय करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.0
0
Report
Advertisement
देवला में गुटखा तस्करी: रिमोट से नंबर प्लेट ढककर वाहन चालाते फरार आरोपी
Nashik, Maharashtra:नाशिक के देवळा तहसील में कल रात आठ बजे के आसपास विठ्वाड़ी स्थित आहेर बस्ती के शिव नाल्य के पास एक मुरझाई हुई गाड़ी संदिग्ध हालत में मिली। स्थानीय युवकोंने गाड़ी रोकी और चालक ने अस्पष्ट उत्तर दिए। डिकी की तलाशी में विमल व अन्य प्रतिबंधित पदार्थों की पैकेट और गुटखों के सैकड़ों पैकेट साथ बड़ा पाउच बरामद हुए, जिसके चलते घटनास्थल पर देवळा पुलिस निरीक्षक सार्थक नेहेते को सूचना दी गई। निरीक्षक नेहते और टीम ने मौके पर पहुंचकर लाखों रुपये मूल्य के प्रतिबंधित पदार्थ जब्त किए। हिरासत में लिया गया हैHemant Prabhakar Pawar (रा. भऊर, देवळा) तथा Kunlal Sanjay Mene (रा. खर्डे, देवळा) और उनके खिलाफ पहले भी गुटखा तस्करी से जुड़े मामले दर्ज थे। ग्रामस्थों के अनुसार गुटखा किंग फरार है। इस कार्रवाई में 4 लाख 92 हजार रुपये मूल्य के गुटखा और 10 लाख रुपये कीमत की मारूति सुझुकी गाड़ी शामिल थीं, कुल मिलाकर लगभग 15 लाख रुपये का सावध पदार्थ जब्त किया गया। कारवाई के दौरान दिखा कि वाहन के दोनों नंबर प्लेटremotely ढकने के लिए एक काला पर्दा लगाया गया था, जिससे नंबर प्लेट नहीं दिख रहा था। इससे पुलिस, परिवहन विभाग और CCTV को भ्रमित कर अवैध माल की आवाजाही का प्रयास किया गया।0
0
Report
हिंदी में शीर्षक: Sangli के आटपाडी में नात-जावई ने संपत्ति विवाद के चलते वृद्ध सासू की हत्या की
Sangli, Maharashtra:सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे एका नातजावयाकडून वृद्ध सासूचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मालमत्तेच्या वादातून नात जावयाने खून केल्याचं समोर आले आहे, याप्रकरणी नातजावई राजेश गायकवाड याला अटक करण्यात आली आहे. सुरुवातीला चोरांनी लुटमार करताना, मारहाण करून मालन जाधव,वय ८३ यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याचा बनाव रचला होता,यात गंभीर जखमी झालेल्या जाधव यांच्यावर उपचार सुरू होते,जखमी जाधव यांनी त्यांच्या एका मुलाला सदर घटनेबाबतचे हकीकत सांगितली होती,मात्र जबाबापूर्वी जाधव यांचा मृत्यू झाला.दरम्यान मिळालेली माहिती व पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास केला असता,काही गोष्टी संशयास्पद वाटल्याने सखोल तपास केला असता, मालमत्तेच्या वादातून नात जावयानेच वृद्ध सासूचा खून केल्याचं पोलीस तपासात उघडकिस आल्याची माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी दिली आहे.0
0
Report
भिवंडीत गलत मार्गदर्शन से अटका कंटेनर पेड़ की शाखाओं में, स्कूल बसें फंसीं
Thane, Maharashtra:भिवंडीत कंटेनर अडकून तासभर वाहतूक ठप्प - शाळेच्या बसेस कोंडीत... चुकीच्या मार्गाने आलेला कंटेनर झाडात अडकला - दिलदार हॉटेलसमोर गोंधळ... सकाळच्या वेळी भिवंडीत वाहतूक कोंडी - फांद्या कापून मार्ग मोकळा... अँकर भिवंडीत आज सकाळी चुकीच्या मार्गदर्शनामुळे एक मालाने भरलेला कंटेनर शहरात अडकला. वंजारपट्टी नाका येथील दिलदार हॉटेलसमोर कंटेनर झाडाच्या फांद्यांमध्ये अडकल्याने परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली. शाळेच्या वेळेत झाल्याने विद्यार्थी आणि पालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. *VO - 1* ही घटना आज सकाळी वंजारपट्टी नाका परिसरातील दिलदार हॉटेलसमोर घडली. भिवंडीकडून वाड्याकडे जाणाऱ्या कंटेनर चालकाला चुकीचा मार्ग दाखवण्यात आला. शहरातील अरुंद रस्त्यावर आलेला कंटेनर दिलदार हॉटेलसमोरील झाडाच्या फांद्यांमध्ये अडकला. कंटेनरमध्ये माल भरलेला असल्याने तो ना पुढे जात होता, ना मागे घेता येत होता. *VO - 2* या प्रकारामुळे परिसरात अचानक मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. घटना सकाळी शाळेच्या वेळेत घडली असल्याने हॉली मेरी स्कूल, डॉ. ओमप्रकाश अग्रवाल इंग्लिश हायस्कूल, स्कॉलर स्कूलसह परिसरातील शाळांच्या बसेस या कोंडीत अडकल्या. सुमारे 45 मिनिटे ते 1 तास विद्यार्थी आणि पालकांना रस्त्यावरच थांबावे लागले. अखेर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी झाडाच्या फांद्या कापून कंटेनर बाहेर काढला आणि वाहतूक सुरळीत केली. कंटेनर चालकांना शहरात प्रवेशासाठी पर्यायी मार्गांची माहिती नसल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत. वाहतूक पोलिसांनी अशा वाहनांसाठी योग्य मार्गदर्शन करावे अशी मागणी आता नागरिक करत आहेत.0
0
Report
Advertisement
चंद्रपुर जिले में बाघ के हमले में एक और मौत, जंगल में रानभाजी तोड़ने गए आदमी की मौत
Chandrapur, Maharashtra:चंद्रपुर जिले में बाघ के हमले में एक और मौत हुई है। ब्रह्मपुरी तालुक के दक्षिण ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्र के पद्मापूर-चक गांव के जंगल में यह घटना सामने आई। अनिल दिवटे (30) रानभाजी तोड़ने वजह जंगल गया था; झाड़ियों में छुपे बाघ ने उसका हमला कर उसे मार डाला। मृतक के घर पहुँचने के बाद ग्रामस्थ और वनपथक घटनास्थल पर पहुँचे। शव ब्रह्मपुरी अस्पताल में पोस्टमार्टम के लिए भेजा गया है, और इस परिसर में बाघ की गतिविधि पर नज़र रखने के लिए गस्तीपथक और ट्रैप कैमरे लगाए जा रहे हैं।0
0
Report
गडचिरोली में आत्मसमर्पित नक्सलवादियों को राशन कार्ड व कल्याण योजनाओं का लाभ
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली में आत्मसमर्पित नक्सलवाद्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार के पुनर्वसन धोरण के तहत तारक्का उर्फ विमल चंद्रा सिडाम और मदनी गणपत तोरेम को शिधापत्रिका विमोचित कर दी गई है और उन्हें राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना समेत विभिन्न कल्याणकारी योजनाओं का लाभ मिल रहा है। तारक्का उर्फ विमल चंद्रा सिडाम पहले दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी की सदस्य थीं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के नेतृत्व में इस प्रक्रिया के अंतर्गत उनके पति सोनू उर्फ भूपती ने भी आत्मसमर्पण किया है और विकास के मुख्य प्रवाह में प्रवेश किया है। शासन के पुनर्वसन धोरण के अनुसार आत्मसमर्पित नक्सलवादियों को आवश्यक कागजी प्रमाण पत्र और अन्य सुविधाएँ मुहैया कराकर लाभ दिलाने के लिए प्रशासन निरंतर प्रयत्नशील है। शिधापत्रिका मिलने से लाभार्थियों को राष्ट्रीय खाद्य सुरक्षा योजना और अन्य योजनाओं का लाभ अधिक सहजता से मिल सकेगा।0
0
Report
पुणे में मुसलाधार बारिश से टमाटर की फसल बर्बाद, किसान फेंकने को मजबूर
Shirur, Maharashtra:पुणे जिले में पिछले एक सप्ताह से जारी मुस्लधार बारिश ने टोमॅटो की फसल को बड़ा नुकसान पहुँचाया है. लगातार बारिश से टोमॅटो सड़कर खराब हो रहे हैं, वहीं बाजार में इन टमाटरों की खरीद घट गई है. बाजार भाव पूरी तरह से ढह जाने से नाराज और हतोत्साहित किसानों पर भारी मेहनत से उगाए टमाटर अब अष्टविनायक महामार्ग पर फेंकने की नौबत आ गई है. हमारे प्रतिनिधि Hemant Chapude ने नुकसान से ग्रस्त किसानों से बात की.0
0
Report
Advertisement
