445001
यवतमाळ : २४ ऑगस्टला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यवतमाळात
Yavatmal, Maharashtra:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री हे शनिवार दि २४ ऑगस्ट रोजी यवतमाळात नारीशक्ती अभियानांतर्गत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. कीन्ही शिवारात आयोजित महिला मेळाव्याला 35 हजार महिलांची उपस्थितीती राहील, त्यादृष्टीने नियोजन प्रशासनाकडून केल्या जात आहे. तसेच आयोजनासाठी संबंधित सर्व विभाग प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी घेतली असून कार्यक्रमस्थळाची पाहणी देखील पोलीस व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात आली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
शिर्डी-नगर महामार्ग पर दलदल, खड्डे ने भक्तों की यात्रा कठिन बना दी
Shirdi, Maharashtra:Shirdi News Flash नगर-मनमाड महामार्ग चिखलमय ; रखडलेल्या कामामुळे प्रवाशांना मनस्ताप... सावळीविहीर ते अहिल्यानगर मार्ग चिखलाच्या विळख्यात.. शिर्डीकडे येणाऱ्या - जाणाऱ्या भाविकांसह नागरिकांची महामार्गाहून प्रवासादरम्यान कसरत... सावळीविहीर ते शिर्डी महामार्गाचे खोदकाम करून रस्ता अर्धवट ; पावसाने महामार्ग बनला दलदलीचा मार्ग... हजारो साईभक्तांचा प्रवास धोकादायक ; दुचाकीस्वारांचा जीव मुठीत धरून प्रवास.. महामार्गावर वाहनांच्या रांगा ; चिखल, खड्डे आणि वाहतूक कोंडीने भाविकांची नाराजी... महामार्गाच्या संथ कामकाजाचा भाविकांना फटका ; महामार्ग प्राधिकरणावर प्रश्नचिन्ह..? संथ गतीने सुरू असलेलं महामार्गाचे काम तात्काळ पूर्ण करावं , साई भक्तांसह नागरिकांची मागणी... नगर मनमाड महामार्गाहून वाहतूक कुंडीसह महामार्गाच्या दुरावास्येचा आढावा घेत महामार्गावर प्रवास करणाऱ्या साई भक्तांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...0
0
Report
NDM में शामिल होने की चर्चा पर निलेश लंके का साफ जवाब, कोई गुप्त बैठक नहीं
Ahilyanagar, Maharashtra:स्लग- निलेश लंके ऑन एन डी ए फीड 2C Anc- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा एनडीएमध्ये सहभागी होईल अशा राजकीय चर्चा रंगत आहेत.... याबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी प्रतिक्रिया दिल्या असून या केवळ राजकीय चर्चा आहेत...जयन्त पाटील आणि विनोद तावडे यांच्यात गुप्त बैठक झाल्याची देखील चर्चा आहे...त्यावर बोलताना कोणत्याही गुप्त बैठका झाल्या नसल्याचं निलेश लंके यांनी स्पष्ट केल आहे....अनेक नेते हे एकमेकांना भेटत असतात, त्यांचे वैयक्तिक देखील काम असू शकतं...मात्र अद्याप तरी एनडीएमध्ये सहभागी होण्याचा विषय आमच्यासमोर आलेला नाही... दरम्यान विरोधी पक्षातील आमदार आणि खासदारांना पुरेसा निधी मिळत नसल्याच्या तक्रारीबाबत बोलताना निलेश लंके म्हणाले की , निवडणूक लढवत असताना आपण एका पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असतो, मात्र निवडून आल्यानंतर आपण संपूर्ण राज्यातील जनतेच्या विकासाचा विचार केला पाहिजे... असंच धोरण सत्ताधाऱ्यांच देखील असलं पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केल आहे.0
0
Report
मुंबई कुर्ला नेहरू नगर में लिफ्ट डक्ट में 12 वर्षीय बालक की दर्दनाक मौत
Mumbai, Maharashtra:मुंबईतील कुर्ला नेहरू नगर येथील शमीम टॉवरमध्ये सोमवारी रात्री हृदयद्रावक घटना घडली. मित्रांसोबत खेळत असताना लिफ्टच्या बाहेरील दरवाजाला टेकलेल्या मोहम्मद जैन जमीर तहसीलदार वर्षीय मुलाचा तोल जाऊन तो थेट लिफ्टच्या डक्ट मध्ये कोसळला. गंभीर जखमी झालेल्या मुलाला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी नेहरू नगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला असून, लिफ्टच्या देखभालीत किंवा व्यवस्थापनाकडून निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसाचे पोलिसाणी सांगितले. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून या घटनेमुळे विभागात हळहळ व्यक्त केली जात आहे.0
0
Report
Advertisement
मुंबई के पूर्व उपनगरों में बारिश शुरू, भांडुप के एलबीएस क्षेत्र में पानी भरने लगा
Mumbai, Maharashtra:सकाळपासूनच मुंबई पूर्व उपनगरामध्ये पावसाला सुरुवात झाली असेल सकल भागात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे भांडुपच्या एलबीएस पाणी साचायला सुरुवात झालेली आहे0
0
Report
भांडुप में बेस्ट बस ने पादचाऱे को टक्कर मारी, कई वाहन क्षतिग्रस्त
Mumbai, Maharashtra:भांडुपमध्ये बेस्ट बसचा विचित्र अपघात पादचाऱ्यासह अनेक वाहनांना धडक भांडुपच्या कोकण नगर येथील क्रिटिकल रुग्णालयाजवळ बेस्ट बसचा विचित्र अपघात झाला. बसने एका पादचाऱ्याला जोरदार धडक दिल्याने तो जखमी झाला असून त्याच्यावर जवळील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात अनेक वाहनांचेही नुकसान झाले असून पोलिस पुढील तपास करत आहेत.0
0
Report
शिरूर बेल्हे-जेझुरी हाईवे पर भीषण बाढ़, पुल पानी में डूबा, यातायात ठप्प
Shirur, Maharashtra:उत्तर पुणे जिल्ह्यात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घोड नदीला मोठा महापूर आला आहे. या पुराच्या तडाख्यामुळे बेल्हे-जेजुरी महामार्गावरील पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला असून, वाहतूक ठप्प झाली आहे. या पुरामुळे शिरूर आणि आंबेगाव या दोन महत्त्वाच्या तालुक्यांचा एकमेकांशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला आहे. नदीकाठच्या शेकडो एकर शेतीमध्ये पुराचे पाणी शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले असून, अनेक घरांमध्येही पाणी शिरले आहे. प्रशासन सतर्क झाले असून नदीकाठच्या गावांना तात्काळ सुरक्षित स्थळी जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. या भीषण पूरपरिस्थीचा थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी.0
0
Report
Advertisement
सायन-पनवेल हाईवे पर आंदोलनकारियों की गिरफ्तारी: पुलिस ने फिर से दमन शुरू किया
Navi Mumbai, Maharashtra:प्रकल्पग्रस्त आंदोलनकर्ते गनिमी काव्याने सायन पनवेल महामार्गावरून मुंबईच्या दिशेने जात असताना पोलिसांनी पुन्हा एकदा दडपशाही पद्धतीने प्रकल्पग्रस्तांना घेतले ताब्यात. महामार्गावरील प्रकल्पग्रस्तांच्या गाड्या अडवून ताब्यात घेत आहेत पोलीस नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव मिळावं यासाठी प्रकल्पग्रस्त आक्रमक. मुंबईकडे निघालेल्या प्रकल्पग्रस्तांना कामोठे या ठिकाणी पोलिसांनी दडपशाही पद्धतीने घेतले ताब्यात. आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये मोठी झटापट. राज्य सरकारने पोलिसांच्या मदतीने आंदोलन दडपण्याचा केला प्रयत्न. लोकशाही पद्धतीने देखील आंदोलन करण्यास पोलिसांचा नकार.0
0
Report
نासک کے باغلوان میں چکن کھانے کے بعد زوجہ اور شوہر کی موت، زہریلا پن کا راز
Nashik, Maharashtra:बागलाणमध्ये विषबाधेत पत्नीपाठोपाठ पतीचाही मुत्यु.. चिकन खाल्ल्यानंतर दाम्पत्याची बिघडली होती प्रकृती... नाशिकच्या बागलाणमध्ये आखतवाडे येथे एका शेतकरी दाम्पत्यानी रात्री चिकन खाल्ल्यानंतर थोड्या वेळाने दही खाल्ल्यानंतर दाम्पत्याची अचानक प्रकृती बिघडली होती. मात्र उपचारापूर्वीच पत्नी द्वारकाबाई ह्याळीज यांचा मृत्यू झाला, तर पती शांताराम ह्याळीज यांच्यावर सामान्य रुग्णालय मालेगाव येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान, नेमकी विषबाधा कशामुळे झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.0
0
Report
रत्नागिरी में तेज हवाओं के कारण पेड़ गिरा, घर और चार पहिया वाहन क्षतिग्रस्त
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- वेगवान वाऱ्यामुळे घरावर कोसळलं झाड रत्नागिरी शहरा नजीकच्या आंबेशेत रोडवरील घटना संपदा डोंगरे यांच्या घरावर कोसळलं झाड वडाचे झाड कोसळल्याने घराचं पूर्णतः नुकसान घराच्या बाजूला उभ्या असलेल्या चार चाकी गाडीवरती सुद्धा कोसळलं झाड चार चाकी गाडी दबली गेली झाडाखाली ग्रामस्थ आणि प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी सुदैवाने कुठलीही जीवित हानी नाही0
0
Report
Advertisement
पनवेल में भारी बारिश, शिवाजी चौक पानी में डूबा, सड़कों पर भीषण पानी
Navi Mumbai, Maharashtra:पणवेल में पहाटे से मुसलधार बारिश।पणवेल स्थित छत्रपति शिवाजी चौक परिसर गहरा पानी में डूबा गया।पणवेल की सड़कों पर नदी-सी स्थिति हो गई।वाहन चालक पानी में से मार्ग निकालते समय मुश्किलों का सामना कर रहे हैं।0
0
Report
पुणे के जुन्नर में भारी बारिश से पहाड़ी ढहकर सड़क अवरुद्ध, यातायात ठप
Barav, Maharashtra:उत्तर पुणे जिल्ह्यात रात्रीपासून पवसाचा हाहाकार पाहायला मिळतोय. मुसळधार पावसामुळे जुन्नर तालुक्यातील इंगळून-हातवीज परिसरामध्ये डोंगराची दरड थेट रस्त्यावर कोसळली आहे. या भीषण दुर्घटनेमुळे अनेक गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला असून, परिसरातील वाहतूक ठप्प झाली आहे. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र वाहतूक पूर्णपणे खोळंबल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. जुन्नरच्या या दुर्गम आणि आदिवासी भागात अद्यापही पावसाचा जोर ओसरलेला नाही. मुसळधार बरसणाऱ्या या पावसामुळे हाताशी आलेल्या भातशेतीचंही अतोनात नुकसान झालं आहे. त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडलाय. प्रशासन घटनास्थळी पोहोचून रस्ता मोकळा करण्याचे प्रयत्न कधी सुरू करणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय.0
0
Report
नागोठणे में अंबा नदी का भीषण बाढ़, शहर डूबा, व्यापारी आहत
Chendhare, Maharashtra:नागोठणे के पास अंबा नदी फिर से भारी बाढ़ की चपेट में आ गई है। नदी ने खतरे की सीमा पार कर दी है जिससे नागोठणे शहर डूब गया है। शहर के एसटी बस स्टेशन, मुख्य बाजार, मच्छीमार्केट सहित कई निचले हिस्से जलमय हो गए हैं। बाढ़ के पानी ने दुकानों में प्रवेश कर व्यापारीयों को बड़े पैमाने पर आर्थिक नुकसान पहुँचाया है। कई जगह जनजीवन प्रभावित हुआ है और नागरिकों में भय का वातावरण है। प्रशासन स्थिति पर नजर रख रहा है और नागरिकों से सतर्क रहने का अनुरोध किया गया है। अंबा नदी की जलस्तर बढ़ने से नागोठणेकरों की चिंता और बढ़ गई है।0
0
Report
Advertisement
चाकन में भारी बारिश से हाईवे पर पानी भर गया, ट्रैफिक जाम
Shirur, Maharashtra:चाकणमें पावसाचा फटका; पुणे-नाशिक महामार्गासह पुन्हा साचले पाणी, चाकण शहरासह औद्योगिक क्षेत्रात वाहतूक कोंडी मुसळधार पावसामुळे पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण परिसरात पुन्हा रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहन चालक जीवावर उदार होऊन महामार्गावर साचलेल्या पाण्यातून गाड्या चालवताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी म्हणजे सोमवारी या पुणे नाशिक महामार्गावर पाणी साचल्याने याच ठिकाणी सुमारे दहा तास वाहने अडकून पडली होती व दोनच दिवसात आज पुन्हा या ठिकाणी महामार्गावर पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनांचा वेग मंदावला असून पुणे-नाशिक महामार्ग, चाकण-तळेगाव मार्ग आणि औद्योगिक परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. कामगार, मालवाहतूक आणि प्रवाशांना याचा मोठा फटका बसत असून अनेक वाहने रस्त्यात अडकून पडली आहेत0
0
Report
गडचिरोली के आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय मार्ग पर भारी वाहनों के लिए रोक, 31 अक्टूबर तक बंद रहेगा
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्हा प्रशासनावर नामुष्कीची वेळ, सलग सात वर्षे निर्माणाधिन असलेल्या आलापल्ली -सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा एकदा जड वाहतुकीस बंदी, 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहने बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आँकर: मागील सात वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग निर्माणाधीन आहे. दरवर्षी पावसाळ्यात हा महामार्ग वाहनचालकांसाठी जीवघेणा आणि दलदलीचा ठरला आहे. यंदाही जिल्हा प्रशासनावर या महामार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याची नामुष्की ओढवली आहे. या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 सी वर सुरू असलेल्या बांधकामामुळे पावसाळ्यातील संभाव्य धोके लक्षात घेता 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतूक थांबवण्यात आली आहे. आपत्कालीन सेवा, प्रवासी बस ,पाणीपरवठा, पोलीस, अन्न व औषध प्रशासन, महावितरण, दूरसंचार ,आरोग्य विभाग या वाहनांना यातून वगळण्यात आले. पहिल्याच पावसात हा महामार्ग ठीकठिकाणी अवरुद्ध झाला होता. चिखल झाल्याने आणि पर्यायी रस्ता वाहून गेल्यामुळे ठिकठिकाणी वाहने अडकून पडली होती. यंदाही दीर्घकाळ हा मार्ग अवजड वाहनांसाठी बंद राहणार आहे.0
0
Report
पुणे के आंबेगांव में बारिश से खेत-खेत बाढ़, फसलें डूबीं
Shirur, Maharashtra:उत्तर पुणे जिल्ह्यात रात्रीपासून वरुणराजाने जोरदार बॅटिंग केली आहे. शिरूर, आंबेगाव, खेड आणि जुन्नर तालुक्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला असून, संपूर्ण शेतशिवार पाण्याखाली गेले आहे. अनेक ठिकाणी शेतांना अक्षरशः तळ्याचे स्वरूप आले असून, नव्याने केलेली पेरणी आणि काढणीला आलेली पिके पूर्णपणे वाया गेली आहेत. या परिसरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे तर अनेक शेतकऱ्यांच्या घरातही पुराचे पाणी शिरला आहे, पुरात झालेल्या नुकसानीचा थेट आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी.0
0
Report
Advertisement
