445001
यवतमाळ : २४ ऑगस्टला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यवतमाळात
Yavatmal, Maharashtra:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री हे शनिवार दि २४ ऑगस्ट रोजी यवतमाळात नारीशक्ती अभियानांतर्गत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. कीन्ही शिवारात आयोजित महिला मेळाव्याला 35 हजार महिलांची उपस्थितीती राहील, त्यादृष्टीने नियोजन प्रशासनाकडून केल्या जात आहे. तसेच आयोजनासाठी संबंधित सर्व विभाग प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी घेतली असून कार्यक्रमस्थळाची पाहणी देखील पोलीस व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात आली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
सरकारी कांदा खरीद निर्देश के बाद भी नेफेड-एनसीसीएफ ने पल्ला झाड़ा, किसानों में आक्रोश
Lasalgaon, Maharashtra:शासकीय कांदा खरेदीसाठी थेट बाजार समित्यांमधून खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आले असतानाही सलग दुसऱ्या दिवशी नाफेड आणि एनसीसीएफच्या सहकारी संस्थांनी कांदा खरेदीकडे पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळाले नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांसह कांद्याचे प्रमुख आगार असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतही खरेदीसाठी कोणतीही यंत्रणा दाखल झाली नाही नाफेड, एनसीसीएस मार्फत कांद्याची खरेदी होणार असल्याने या अपेक्षेने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात आणला मात्र खरेदीसाठी संबंधित संस्था न आल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली0
0
Report
KDMC मराठी स्कूल में नववी-दहावी क्लास बंद, 60 छात्रों के भविष्य पर असर
Kalyan, Maharashtra:मार्कशीट आणि लिविंग सर्टिफिकेट न देता केडीएमसीच्या मराठी शाळेतील नववी-दहावीचे वर्ग बंद 60 विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला विद्यार्थी पालक आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे संताप संबंधितांवर चौकशी करून कारवाई करणार केडीएमसी आयुक्तांची माहिती Kalyaan-Dombivli महानगरपालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळेत नववी आणि दहावीचे वर्ग अचानक बंद करण्यात आल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. धक्कादायक बाब म्हणजे 2026 मध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सुमारे 60 विद्यार्थ्यांना अद्याप गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला मिळालेला नाही. त्यामुळे अकरावी प्रवेशाची अंतिम मुदत जवळ येत असताना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. प्रकरणाची गंभीर दखल घेत उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी संबंधित शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने बोलावून विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका आणि लिव्हिंग सर्टिफिकेट देण्याचे आदेश दिले.विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे सांगितले. या प्रकरणात संबंधितावर चौकशी करून कारवाई केली जाईल असा प्रसाद बोरकर यांनी सांगितले आहे0
0
Report
पिंपरी-चिंचवड़ में अवैध निर्माण पर कार्रवाई: 5 मस्जिद, 6 मंदिर ढहाए गए
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड़ महानगरपालिकेकडून आज पहाटेच्या सुमाराला चिखली कुदळवाडी परिसरात अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आली. त्या मध्ये 5 मस्जिद आणि 6 मंदिराचा हा समावेश असल्याच महापौर रवि लांडगे यांनी स्पष्ट केले आहे... अनधिकृत बांधकामांमध्ये फुगेवाडी प्रमाणे काही दारू विक्री होऊ नये या साठी शहरात सर्वत्र अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जाईल असेही ते म्हणाले... या कारवाई दरम्यान संतप्त जमावाने आक्रमक होत तोडफोड केली. यात काही पोलिस जखमी असल्याची माहितीही मिळत आहे... मात्र त्यावर माहिती नसल्याचं महापौर म्हणाले... त्यांच्याशी कारवाई संदर्भात बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी....0
0
Report
Advertisement
टर्न लेते ही चारचाकी का नियंत्रण छूट गया, घर में घुसी; कोई हताहत नहीं
Sangli, Maharashtra:शहरातील मंगळवार पेठ येथील बॉम्बे स्टार बेकरीसमोर वळण घेत असताना चारचाकी वाहनावरील चालकाचा ताबा सुटला, ज्यामुळे वाहनाने प्रथम एका दुचाकीला धडक दिली, त्यानंतर गाडी थेट एका घरात घुसली. मात्र सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही,पण घराचे नुकसान झाले आहे. अपघातानंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.0
0
Report
मान्सूनपूर्व बारिश व तूफान से अहिल्यानगर में फलों के बाग भारी नुकसान
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने आणि वादळाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे... एकट्या श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी आणि बोरी परिसरात 350 एकर वरील फळबागांचे वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे प्रामुख्याने डाळिंब केळी आंबा पपई या फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे डाळिंब बागेमध्ये डाळिंबाची झाडे उन्मळून पडले आहेत, झाडाला आधार देण्यासाठी लावलेले बांबू आणि आच्छादलेले क्रॉप कव्हर देखील पूर्णपणे उध्वस्त झाले आहे हंगेवाडी बोरी चिंबळा या परिसरातील फळबागा मोठ्या प्रमाणात उध्वस्त झाले आहेत वादळ आणि पावसामुळे उध्वस्त झालेल्या डाळिंब बागेतून आढावा घेऊन शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे अहिल्यानगर प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी0
0
Report
बिजली से बागों को नुकसान: किसान मांग रहे मुआवजा, Hingoli के केला किसानों पर कहर
Hingoli, Maharashtra:हिंगोली जिल्ह्यात रात्री झालेल्या वादळीवारासह मान्सूनपूर्व पावसाने केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील चिखली परिसरामध्ये रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे केळीच्या बागांच मोठ नुकसान झाल्या शेतकरी चांदराव सूर्यवंशी तुमच्या शेतातील केळी वादळी वाऱ्यामुळे आडव्या झाल्याने मोठ्या मेहनतीने उभ केलेल्या केळीचे पीक उध्वस्त झाल्याने केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे सरकारने नुकसानीचे पंचनामे करून केळी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यातून केली जात आहे..0
0
Report
Advertisement
सोलापुर: आरक्षण उपवर्गीकरण पर अल्टीमेटम, सकल मातंग समाज का महाराष्ट्र सरकार पर दबाव
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय घ्या, सकल मातंग समाजाचा राज्य सरकारला अल्टिमेटम अनुसूचित जातींमधील आरक्षण उपवर्गीकरणाची तातडीने अंमलबजावणी करावी, अन्यथा राज्यभर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याच्या इशारा सकल मातंग समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. सोमवारी सकल मातंग समाजाची राज्यस्तरीय निर्धार बैठक सोलापुरात पार पडली यावेळी राज्य सरकारकडे विविध मागण्या करण्यात अल्या आहेत. यंदाच्या पावसाळी अधिवेशनात उपवर्गीकरण जाहीर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हरियाणा, पंजाब, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांनी उपवर्गीकरणाच्या अंमलबजावणीसाठी पावले उचलली असताना महाराष्ट्र सरकारकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याची खंत राज्यभरातील नेत्यांकडून करण्यात आली आहे. अमित गोरखे ( भाजप आमदार ) सुधाकर भालेराव ( माजी. आमदार )0
0
Report
नागपुर में मनसे ने गणवेश फंड कट के विरोध में भीख मांगो आंदोलन किया
Nagpur, Maharashtra:नागपुरात मनसेकडून जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्रशासकीय कार्यालयासमोर भिक मागो आंदोलन करण्यात आले.... शालेय विद्यार्थ्यांना गणवेश खरेदी करता देण्यात येणाऱ्या निधीत झालेली कपात व जिल्हा परिषद शाळेतील असू द्या च्या निषेधार्थ मनसे कडून हे आंदोलन करण्यात आले.. मनसे कार्यकर्त्यांनी अर्ध नग्न होऊन हे भीक मागो आंदोलन केले... शिक्षण विभागाकडून गणवेशा करता देण्यात आलेल्या निधीत कपात केल्याचा निषेधार्थ अर्ध गणवेश म्हणजे अपुऱ्या पैशांमुळे अर्धाच गणवेश मिळत असल्याचा सांगत शर्ट व शालेय शर्ट व टी-शर्ट परिधान केले नव्हते.... केवळ शालेय पॅन्ट व टाय घालून सरकारचं लक्ष वेधत विद्यार्थ्यांसोबत होत असलेल्या चेष्टेचा निषेध मनसे कडून करण्यात आला.. व भीक मागो आंदोलन करण्यात आले.0
0
Report
ग्राम सेवक ने चप्पलों से युवक की मारहाण, वीडियो वायरल
Ahilyanagar, Maharashtra:Pathardi तालुका के Akola गांव में ग्राम पंचायत की जानकारी मांगने वाले युवक पर ग्रामसेवक खेडकर ने चप्पलों से मारहाण की घटना सामने आई है. गरजे नामक युवक ने आरोप लगाया है कि ग्रामसेवक ने उसका लेखी अर्ज भी फाड़ दिया. यह वीडियो चार दिन पुराना है और अब सोशल मीडिया पर वायरल हो रहा है.0
0
Report
Advertisement
नांदेड के किनवट में भारी बारिश से नदी उफान, दो घंटे यातायात बाधित
Nanded-Waghala, Maharashtra:नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात काल सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. अप्पारावपेठ परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसला. या पहिल्याच पावसामुळे गोंड जेवली ओढ्याला पूर आला होता. ओढ्याच्या पुलावरून पुराचे पाणी वाहू लागल्याने तब्बल दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे वाहनचालक, विद्यार्थी आणि नागरिक अडकून पडले होते. पहिल्याच पावसाने ओढ्याला पुर आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.0
0
Report
मान्सून के आगमन से सिंधुदुर्ग के किसान पेरणी के लिए तैयार
Oras Bk., Maharashtra:अँकर ------ मान्सूनच्या आगमनामुळे तळकोकणातील बळीराजा सुखावलाय. मान्सून तळकोकणात दाखल झाल्याचे हवामान खात्याने वर्तविले मात्र पावसाचा जोर काही प्रमाणात कमी पाहायला मिळतोय. मात्र मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरणी करणारा बळीराजा आपल्या ढवळ्या पवळ्यासह पेरणीसाठी सज्ज झालाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता अत्याधुनिक अवजारांचा वापर करून शेती केली जाते. मात्र आजही ढवळ्या पवळ्यासह पारंपरिक पद्धतीने शेती देखील काही भागात केली जाते. पावसाचा जोर कमी असला तरी पेरणी पूरक पाऊस असल्याचा विश्वास शेतकऱ्यांना असल्याने पेरणीच्या कामाला वेग आलाय. येाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी0
0
Report
कोल्हापुर में FIFA विश्व कप का फुटबॉल उन्माद, गल्ली-चौराहे सज गए
Kolhapur, Maharashtra:12 जून से इस साल FIFA फुटबॉल विश्व कप अमेरिका मेक्सिको और कनाडा में रंगने वाला है, पर कोल्हापुर में फुटबॉल का दीवानापन देखते ही बनता है. कोल्हापुर के गल्ली-गल्ली, प्रमुख चौराहे और तालीम संस्थान फुटबॉल के रंग में डूबे हैं. डोरों पर मेस्सी, रोनाल्डो, नेमार जूनियर जैसे सितारों के भव्य कटआउट लगाए गए हैं. ब्राज़ील, पुर्तगाल, जर्मनी, इटली, फ्रांस के झंडे भी लगाये गए हैं. कोल्हापुर शहर की चौक-चौराहों पर वन लास्ट डांस, नेमार समर्थक, मेसी फैंस आदि घोषणाएं और बैनर दर्शकों का ध्यान खींच रहे हैं. कोल्हापुर में फुटबॉल फिव्हर कस है इसका आढावा लेते हुए हमारे प्रतिनिधि प्रताप नाईक ने दिखाया है.0
0
Report
Advertisement
ओबीसी स्वतंत्र जनगणना को लेकर महाराष्ट्र में तेज आंदोलन, सरकार पर दबाव
Nagpur, Maharashtra:नागपूर - विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते - On जनगणना ओबीसी कॉलम नाही - ओबीसीचा जनगणनेमध्ये कॉलम नाही, पहिली फेरी संपत आली आणि हे सांगताहेत की आम्ही सेकंड फेजमध्ये ओबीसीच्या कॉलमचा समावेश करू, हे आताची चाचणी आहे आणि हे पुढे ओबीसीचा कॉलम ठेवणार नाही, मोदी सरकार आणि ओबीसीची संख्या किती आहे हे देशात माहीत होणार नाही आणि ओबीसीच्या हक्काचा जे काही मिळाला पाहिजे ते मिळणार नाही - स्वतंत्र कॉलम का ठेवला नाही? आज महाराष्ट्रात या संदर्भात किंवा देशात ओबीसीच्या स्वतंत्र जनगणनेची मागणी आता प्रचंड जोर धरू लागलेली आहे, एकट्या भंडारा जिल्ह्यात या जनगणनेवर मोठ्या प्रमाणात बहिष्कार टाकले जात आहेत, माझ्या मतदारसंघातही मोठ्या प्रमाणात बहिष्कार आहे - आमचे मागणे तेच आहे की आज 14 तारखेला आहे जनगणना संपत आहे पण महाराष्ट्र आणि देशभर आम्ही आंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे - पुढच्या स्टेजमध्ये हा कॉलम ठेवला नाही तर अजिबात सहकार्य करायचा नाही असा निर्णय केला आहे, या संदर्भात २० तारखेला महाराष्ट्रव्यापी ओबीसीची बैठक आम्ही आयोजित केली आहे आणि यामध्ये जो निर्णय आम्ही करू महाराष्ट्रातील सगळे ओबीसी नेते मिळून आणि मग या सरकारला दाखव की तुम्ही ओबीसींचे मत घेता - मग तुम्ही आमच्या पक्षाचा डीएनए ओबीसी आहे असं मुख्यमंत्री म्हणाले मग ओबीसींची स्वतंत्र जनगणना का करत नाही तो स्वतंत्र पालन का ठेवत नाही याचे उत्तर या सरकारला द्यावा लागेल आणि हे आंदोलन हे आंदोलन सरकारला झेंपणार नाही - मोदी सरकारला आमचा निर्वानीचा इशारा की बोलल्याप्रमाणे तुमच्या स्वतंत्र कॉलम स्वतंत्र जनगणना करावी, आमचा विश्वासघात केला याचे उत्तर या सरकारला द्यावा लागेल - का नाही म्हणजे ओबीसींना स्वतंत्र जनगणना यांना करायचे नाही, याचं कारण काय आहे, आमचं मत एवढेच आहे की तुम्ही आम्हाला आमच्या लोकसंख्येप्रमाणे बजेटमध्ये, स्कॉलरशिपमध्ये, सवलतीमध्ये आमचा वाटा मिळावा त्यासाठी जिस्की जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी हे आमची भूमिका आहे - सरकार गुन्हे दाखल करू शकत नाही, आम्ही सरकारशी बांधील नाही, आमचा कॉलम द्या सहकार्य करायला तयार आहोत, कसे गुन्हे दाखल करतात तर बघतो, आम्ही जेलभरो आंदोलन करून त्याची तयारी केली आहे On मोदी पंतप्रधान 12 वर्ष - नेहरूजींच्या कार्यकाळाची बरोबरी करतो पण नेहरुंची बरोबरी होणार नाही, नेहरुंच्या कार्यकाळात देश स्वातंत्र्य झाला, आज देशाची परिस्थिती पाहिली आहे देश कसा संकटात आहे कशा पद्धतीने जनता हैराण आहे, बारा वर्षे पूर्ण झाले पण देशाचे बारा वाजले हे लोकांच्या लक्षात आले आहे On राष्ट्रवादी अर्थ खाते - तो त्यांच्या प्रश्न आहे, कोणी कोणते खाते घ्यावे-द्यावे,कोणी खावं कोणी किती ठेवावं On विकास ठाकरे मार्मिक - या ज्या काही चर्चा होतात त्या तत्वहीन चर्चा असतात,त्यामुळे कोणी काय छापले,त्याला काही अर्थ नसतो, विकास ठाकरे यांनी शहर सांभाळले आहे,या चर्चेवर काही अर्थ नाही *On ऑपरेशन ब्लु स्टार गिरीश महाजन* - कोण काय म्हणतात,त्यावेळी जी देशातील परिस्थिती होती इंदिरा गांधींच्या कार्यकाळात, तो निर्णय झाला नसता तर कदाचित भारताचे दोन तुकडे बघायला मिळाले असते, हा अखंड भारत दिसला नसता,ज्यांना काही अभ्यास नाही,ज्यांना काही माहिती नाही ते आशा पद्धतीने बोलतात,पण त्यावेळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करा,ओप्रेशन थोड्या मोठ्या प्रमाणात झाला,पण जी तयारी त्यावेळी झाली होती ती पाहता त्या कारवाईची आवश्यकता होती,आता शरीराचा दर्जा कोणाला द्यावा आणि कुणाला नाही,या देशात आणीबाणीच्या काळात सरकार विरोधी भूमिका स्वीकारल्याने त्यांना पेन्शन मिळतच आहे ना,त्यामुळे कोणाला काय द्यावे हे स्वरकरच्या मानसिकतेवर ठरते* On उज्वला सबसिडी - आता 9 वरून चारवर आले आहे,नंतर दोनवर आणून मग शून्यावर आणतील, काँग्रेसने चूल बंद करून गॅस कडे नेले आता भाजप गॅस बंद करून पुन्हा चुलीकडे नेतील0
0
Report
अधिक मास में आमों की मांग बढ़ी, बाजारों में खरीदारी तेज
Yeola, Maharashtra:सध्या सुरू असलेल्या अधिक मासाच्या पार्श्वभूमीवर बाजारात आंब्यांना मोठी मागणी वाढलेली पाहायला मिळत आहे. तब्बल तीन वर्षांनंतर आलेल्या अधिक मासात जावयांना धोंडा खाऊ घालण्याची परंपरा साजरी केली जात असून, अनेक कुटुंबांकडून आमरस-पोळीच्या जेवणाचे नियोजन केले जात आहे. यामुळे आंब्यांच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी वाढली असून विक्रेत्यांकडेही चांगली उलाढाल होताना दिसत आहे. अधिक मासाच्या निमित्ताने आंब्यांचा गोडवा आणि पारंपरिक संस्कृतीचा संगम अनुभवायला मिळत आहे.0
0
Report
विकास ठाकरे का मानहानि दावा: मुख्यमंत्री से जुड़ी खबर पर पांच करोड़ का नोटिस
Nagpur, Maharashtra:नागपुर बाइट - विकास ठाकरे, काँग्रेस द्वारा विरोध जता गया। अंकर - काँग्रेस के विधायक तथा माजी नगराध्यक्ष विकास ठाकरे ने संघ के हिंदु स्मृति मंदिर परिसर के बाहर मुख्यमंत्री से मुलाकात बताई थी। इस मुलाकात पर अनुचित लेख प्रकाशित होने पर उन्होंने स्पष्ट किया कि वे आम आदमी की समस्या के लिए मुख्यमंत्री से मिलने गए थे। मुख्यमंत्री की यात्रा के बाद धोबी नगर अतिक्रमण रोकथाम संबंधी बैठक में घरों के मुद्दे हल हुए, जिसके कारण वे अब उनके खिलाफ पांच करोड़ रुपये के मानहानि दावे के नोटिस भेजने की तैयारी बता रहे हैं। दस्तावेज़ में कहा गया है कि लेख ने तथ्य गलत तरीके से प्रस्तुत किए। मेरा उद्देश्य लोगों के प्रश्नों के लिए विधानसभा में हक की लड़ाई है, न कि व्यक्तिगत इल्जाम। मैं आम आदमी की आवाज उठाने के लिए हर संभव कदम उठाऊंगा, और भविष्य में भी इसी प्रकार की कार्रवाई जारी रखूंगा।0
0
Report
Advertisement
