445001
यवतमाळ : २४ ऑगस्टला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यवतमाळात
Yavatmal, Maharashtra:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री हे शनिवार दि २४ ऑगस्ट रोजी यवतमाळात नारीशक्ती अभियानांतर्गत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. कीन्ही शिवारात आयोजित महिला मेळाव्याला 35 हजार महिलांची उपस्थितीती राहील, त्यादृष्टीने नियोजन प्रशासनाकडून केल्या जात आहे. तसेच आयोजनासाठी संबंधित सर्व विभाग प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी घेतली असून कार्यक्रमस्थळाची पाहणी देखील पोलीस व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात आली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
रवि राणा के प्रकाश साबळे का युवा स्वाभिमान पार्टी में प्रवेश, कांग्रेस को बड़ा धक्का
Amravati, Maharashtra:अमरावतीत रवी राणा यांचा काँग्रेसला मोठा धक्का; प्रकाश साबळे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह युवा स्वाभिमान पक्षात जाहीर प्रवेश 2029 मध्ये यशोमती ठाकूर यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता0
0
Report
ऑपरेशन टायगर: छह सांसदों को 60-90 करोड़ के नकद इनाम, भाजपा-एनसीपी में घमासान
Dharashiv, Maharashtra:धाराशिव ऑपरेशन टायगर की ऑपरेशन बाजार? फुटलेल्या खासदारांना 60 ते90कोटी दिले. राष्ट्रवादीतून एकही आमदार-खासदार फुटणार नाही; भाजपमध्येच अंतर्गत संघर्ष असल्याचा दावाही अँकर : धाराशिवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. ऑपरेशन टायगरच्या नावाखाली पक्षातून फुटलेल्या सहा खासदारांना 60 ते 90 कोटी रुपये रोख आणि अडीचशे कोटी रुपयांचा विकास निधी देण्यात आल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला. राज्यातील आणि केंद्रातील भाजपमध्ये अंतर्गत मतभेद असल्याचाही दावा त्यांनी केला. केंद्रातील भाजप एकनाथ शिंदे यांना बळ देतय तर राज्यातील देवेंद्र फडणवीस यांचा भाजप शिंदेला अडकती आणत आहे . राष्ट्रवादी काँग्रेसमधून एकही आमदार किंवा खासदार फुटणार नसल्याचा विश्वासही रोहित पवार यांनी व्यक्त केला.0
0
Report
वाशिम में भारी बारिश के बाद कारंजा के विळेगाव में कपास की बुवाई शुरू
Washim, Maharashtra:वाशिम जिलेतील कारंजा तालुक्यातील विळेगाव भागात दमदार पाऊसानंतर कपाशी लागवडीची सुरुवात झाली असून पेरणी योग्य पाऊस झाल्यामुळे शेतकरी पेरणीला सुरुवात केली आहे. उशिरा का होईना पेरणी योग्य पाऊस झाल्यामुळे शेतकरी राजा सुखावला आहे.0
0
Report
Advertisement
वाशीम के संतरा बागों पर तेज गर्मी का कहर; किसान सरकार से मुआवजे की मांग
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यातील मालेगाव, कारंजा, मानोरा, मंगरूळपीरसह अनेक तालुक्यांतील संत्रा बागांना यंदा तीव्र उष्णतेचा मोठा फटका बसला आहे. अप्रैल महिन्याच्या मध्यापासून मृग बहारासाठी संत्रा झाडांना ताण देण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांनी पाणी बंद केले होते. साधारणपणे दीड महिन्याचा ताण अपेक्षित असतानाही यंदा जूनच्या तिसऱ्या आठवड्या पर्यंत मान्सूनचा पाऊस न झाल्याने हा कालावधी दोन महिन्यांहून अधिक वाढला. त्यातच उन्हाळ्यात तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने अनेक संत्रा झाडे वाळून गेली आहेत. परिणामी मृग व आंबिया बहारातील संत्रा उत्पादनावर मोठा परिणाम झाला असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त संत्रा बागांचे पंचनामे करून भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे. बाईट:सुधाकर चौधरी,संत्रा उत्पादक शेतकरी बाईट:गजानन इंगोले,संत्रा उत्पादक शेतकरी बाईट:सुभाष चौधरी,शेतकरी0
0
Report
पिछले तीन दिनों की भारी बारिश से कोकण की नदियाँ उफनीं; ऑरेंज अलर्ट जारी
Oras Bk., Maharashtra:मागील तीन दिवसात पावसाने दमदार हजेरी लावल्याने कोकणातील नदी नाले प्रवाहीत झालेत. कोकण किनारपट्टीला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. सकाळपासून सिंधुदुर्गात काही भागात उन तर काही भागात ढगाळ वातावरण आहे. ऑरेंज अलर्ट च्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केलंय.0
0
Report
पवन राजे हत्या केस دوबारा खोलकर न्यायिक जाँच की मांग, रोहित पवार का बयान
Dharashiv, Maharashtra:पवनराजे निंबाळकर हत्याकांडाची केस री ओपन करून न्यायालयीन चौकशी करा . राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची मागणी. पवनराजे हत्याकांडा प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक खळबळ जनक मागणी केली. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून ही संपूर्ण प्रकरण पुन्हा ओपन करावं अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. पवन राजे हत्याकांडावर पवार कुटुंबीयांनी बोलणं टाळलं होतं मात्र आज रोहित पवारांनी यावर आपलं मत व्यक्त केलं. काही खासदारांनी न्याय मिळण्यासाठी देखील पक्षांतर केलं मात्र दुसऱ्या दिवशी निकाल वेगळाच लागला .पक्षांतर करण्यासाठी न्यायव्यवस्थेचा वापर होत असेल तर ही गोष्ट लोकशाहीसाठी अत्यंत घातक असल्याचं मत व्यक्त करत रोहित पवार यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला.0
0
Report
Advertisement
परिवारिक विवाद में मां-बेटे ने बड़े भाई की हत्या, वीडियो वायरल—पुलिस ने आरोपी गिरफ्तार
Jalna, Maharashtra:जालना : कौटुंबिक वादातून आई और भावाकडून मोठ्या भावाचा खून मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल अँकर: जालन्यात आई आणि भावाने मोठ्या भावाचा डोक्यात रॉड मारून खून केल्याची घटना घडलीये. या मारहाणचा व्हिडीओ देखील व्हायरल झालाय. या हत्ये प्रकरणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या आई आणि भावाला ताब्यात घेतलंय. कौटुंबिक वादातून ही मारहाण झाल्याचं सांगितलं जातंय. व्हिओ १: जालन्यात आई और लहान भावाने मिळून मोठ्या भावाचा खून केलाय. जालना शहरातील सुंदरनगर भागात ही घटना घडलीय. प्रकाश भगवान शिंदे असं मयत व्यक्तीचं नाव आहे. प्रकाश शिंदे याला दारु पिण्याची सवय होती. तो कुटुंबाला त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून आई शांताबाई भगवान शिंदे आणि भाऊ दीपक भगवान शिंदे यांनी मिळून मोठा भाऊ प्रकाश भगवान शिंदे याला डोक्यात रॉडने वार करून खून केला आहे. दरम्यान या मारहाणीचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झालाय. या व्हिडीओत दीपक शिंदे हा त्याचा भाऊ प्रकाशला रॉडने रस्त्यावर मारहाण करताना दिसत असून त्यांची आई देखील बाजूला उभी असल्याचं दिसतंय. दरम्यान याच मारहाणीत प्रकाशाचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातंय. बाईट : बाळासाहेब पवार,पोलीस निरीक्षक, चंदनझिरा पोलीस ठाणे व्हिओ २: प्रकाशला दारू पिण्याची सवय होती. दारू पिऊन तो आई,भाऊ आणि पत्नीला त्रास द्यायचा. शिवीगाळ करायचा. त्यामूळेच प्रकाशला त्याच्या आई आणि भावाने मारहाण केल्याचं सांगितलं जातंय.दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोनही आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. बाईट- बाळासाहेब पवार, पोलीस निरीक्षक, चंदनझिरा पोलीस ठाणे व्हिओ ०३: प्रकाशला असलेलं दारूचं व्यसन आणि त्यातून घडलेली ही मारहानीची घटना यामुळेच जेरीस आलेल्या आई आणि भावाने डोक्यात रॉड घालून प्रकाशचा खून केला.दरम्यान या घटनेमुळे शहरात खळबळ उडालीय.0
0
Report
चत्रपती संभाजी नगर के प्री स्कूल में 2 वर्ष बच्चे पर मार, जांच शुरू
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:चत्रपती संभाजी नगर में एक प्री स्कूल में एक 2 वर्ष बच्चे पर मारहाण की घटना सामने आई है. मारहाण शुरू होने के 15 मिनट तक शिक्षक या कर्मचारी रूम में उपस्थित नहीं थे, बच्चा विव्हलाता रहा. पालक पूछते हैं कि इतने महंगे स्कूल में इतनी सुरक्षा कैसे? दो वर्ष के बच्चे प्ले ग्रुप में थे; दूसरे विद्यार्थियों ने मारहाण की. उम्र कम होने के कारण उसके बारे में क्या हुआ यह सवाल है, लेकिन कम से कम इतने छोटे बच्चों के रूम में किसी शिक्षक की उपस्थिति चाहिए थी. आखिरकार पंद्रह मिनट बाद कोई आया और बच्चे को अस्पताल ले जाया गया. चोटों में घुट, खून के निशान और चाव के निशान भी मिले. पालकों ने स्कूल पर सवाल उठाते हुए रिपोर्ट दर्ज कराई और स्कूल पर मुकदमा दर्ज हुआ. घटना के बाद स्कूल ने लपवाने का प्रयत्न किया, माँ के अनुसार सीसीटीवी फुटेज दिखाने से भी स्कूल ने इनकार किया. माँ कहती हैं कि पुलिस में शिकायत जाएगी. बच्चों के पिता ने कहा कि शाळे ने उन्हें दस लाख रुपए की पेशकश की, लेकिन वे अदालत तक लड़ेंगे और हाई कोर्ट में याचिका दाखिल करेंगे. स्कूल पहुँची टीम कुलब बंद था, नंबर पर संपर्क करना असफल रहा. पुलिस ने बताया कि शिकायत दर्ज कर ली गई है और आगे जांच जारी है. शिक्षकों की गैरमौजूदगी ही इस घटना की असल मुद्दा है, प्रशासन से नियमों के कड़ाई से पालन की मांग.0
0
Report
विरार के डोंगरी इलाके में 15 वर्षीय शाहिद शहा पर चाकू से हमला, हालत गंभीर
Vasai-Virar, Maharashtra:विरारमध्ये किरकोळ वादातून मयंकच्या हत्येची घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विरारच्या डोंगरी परिसरात पार्किंगच्या वादातून एका १५ वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील ४ ते ५ स्थानिक तरुणांनी इमारतीत शिरून शाहिद शहा याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात शाहिद गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, हल्ल्यादरम्यान चाकूने वार करण्यात आला असून शाहिदच्या हातावरील चार नसा कापल्या गेल्याची माहिती समोर येत आहे. घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून पुढील तपास सुरू आहे。0
0
Report
Advertisement
कॉन्ट्रैक्ट फार्मिंग खतरे में: केंद्र-राज्य के फैसले अभी लागू नहीं, किसान गुस्सा
Chendhare, Maharashtra:स्लग – अधिकारयांच्या एककल्ली कारभाराने कॉंट्रॅक்ட் फार्मिंग धोक्यात केंद्राच्या अध्यादेशांची अंमलबजावणी करा कुक्कुटपालकांचा अधिकाऱ्यांवर हल्लाबोल अँकर - रायगड जिल्हा पशुधन विभागाच्या पेण इथ पार पडलेल्या कार्यशाळेत कुक्कुटपालक शेतकरी आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोरच संताप व्यक्त केला केंद्र व राज्य शासनाच्या पशुपालक हिताच्या निर्णयांची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला एकतर्फी करारनामे, कोरे चेक, मायनस पेमेंट आणि कंपन्यांकडून होणाऱ्या कथित शोषणामुळे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग व्यवसाय धोक्यात आल्याचा दावा करण्यात आला हा विभागातील अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत शंका उपस्थित करण्यात आली पशुखाद्य कंपन्यांची नोंदणी, शासन निर्णयांची अंमलबजावणी आणि अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली दरम्यान, हा विषय पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्यासमोर मांडून तोडगा काढण्याचे आश्वासन सभापती वैकुंठ पाटील यांनी दिले बाईट - अनिल खामकर, अध्यक्ष कुक्कुटपालक संघटना0
0
Report
अमरावती अस्पताल में पानी घुसने पर सांसद वानखडे ने अधिकारियों से जवाब मांगा
Amravati, Maharashtra:अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात खासदार बळवंत वानखडे यांच्या पाहणी; रुग्णालयात पाणी शिरल्याने खासदारांची रुग्णालयात स्पॉट व्हिजिट पावसाळ्यापूर्वी नियोजन न केल्याने जिल्हा रुग्णालयाला फटका; खासदार बळवंत वानखडे यांचा आरोप काल सायंकाळी अमरावती शहरात अतिवृष्टी झाल्याने अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात पावसाचे पाणी शिरले होते. त्यामुळे खासदार बळवंत वानखडे यांनी रुग्णालयात जाऊन पाहणी करत अधिकाऱ्यांना धारेवर धरत त्यांना जाब विचारला जिल्हा सामान्य रुग्णालयातील सिटीस्कॅन, आपत्कालीन वॉर्ड येथे पाणी शिरलं आणि रुग्णालयांची तारांबळ उडाली होती आणि रुग्णांची गैरसोय झाली होती. त्यामुळे आज बळवंत वानखडे यांनी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक विनोद पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी गिरी, पालिकेचे स्वच्छता अधिकारी अजय जाधव यांना रुग्णालयात बोलावत झालेल्या गैरसोयी विषयी जाब विचारला. महानगरपालिका आणि स्थानिक प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी नियोजन केला नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आणि रुग्णालयात पाणी शिरलं भविष्यात मोठा धोका टाळण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आणि त्यांच्याकडून माहिती घेतली अशी प्रतिक्रिया खासदार वळवंत वानखडे यांनी दिली.0
0
Report
बारिश ने किसानों को राहत दी, सिंधुदुर्ग में खेती में तेज हुई गतिविधियाँ
Oras Bk., Maharashtra:अँकर मागील काही दिवस दडी मारलेल्या पावसाने पुनरागमन केलंय मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने तळकोकणात शेतीच्या कामांना वेग आला असून सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात लावणीची लगबग पाहायला मिळत आहे. चिखलमय शेतांमध्ये पारंपरिक गीत गात शेतकरी महिला उत्साहाने लावणीच्या कामात गुंतले आहेत. शेतकऱ्याच्या बांधावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी0
0
Report
Advertisement
उल्हासनगर रेलवे स्टेशन के पास युवक पर टोली का जीवघेणा हमला; CCTV में कैद
Ambernath, Maharashtra:उल्हासनगर रेल्वे स्टेशनजवळ अल्बर्ट पार्किंग परिसरात एका तरुणावर टोळीकडून जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहित गायकवाड या तरुणावर काही जणांनी एकत्र येत हल्ला केला. हल्ल्यादरम्यान तरुणाला मारहाण करण्यात आली असून या घटनेनंतर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस पुढील तपास करत असून हल्ल्यामागील कारण आणि आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.0
0
Report
सोलापुर नगरपालिका चुनाव खर्च में ठेकेदार ने चार गुना बिल भेजा, बड़ा विवाद
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : महापालिका निवडणुकीत झालेल्या खर्चावरून मोठा वाद, मक्तेदाराने पालिकेला तब्बल 4 पट जास्तीचे बिल दिल्याने मोठी खळबळ *- सोलापूर महापालिका निवडणुकीच्या खर्चातील बिलात 4 पट वाढ* *- स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांनी त्यावर आक्षेप घेत हे बील थांबवले.* *- प्रशासनाने निवडणूक खर्चासाठी 1 कोटी 71 लाख रुपये मंजूर केले होते* *- मात्र ठेकेदाराकडून प्रत्यक्षात 6 कोटी 70 लाख 78 हजार बील महापालिकेला देण्यात आलेय.* *- त्यामुळे नियोजित खर्चाच्या 4 पट अधिक बील ठेकेदाराने पाठवल्याने त्याला स्थगिती देण्यात आलीय.* - हे बील पाहिल्यानंतर नगर अभियंता विभागाने याची फेर पडताळणी केली असता ती रक्कम 4 कोटी 34 लाख 62 हजार इतकी झाली - मात्र महापालिका आयुक्तांनी त्यानंतरही समितीमार्फत पडताळणी केल्यावर ती रक्कम 3 कोटी 58 लाख 30 हजार समोर आली - ही रक्कम पाहता यात तफावत असल्याचे आयुक्तांनी मान्य केले असून याबाबत आम्ही पुन्हा एकदा चौकशी करणार असल्याचे सांगण्यात आलेय. - दरम्यान याची पुन्हा एकदा चौकशी होणार असल्याने ठेकेदाराचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. - Byte : रंजिता चाकोते (अध्यक्ष, स्थायी समिती, सोलापूर)0
0
Report
खरीप हंगाम से पहले बनावट बीज बेचने वालों का पर्दाफाश; 115 किलोग्राम जप्त
Beed, Maharashtra:बीड : खरीप हंगामात फसवणुकीचा डाव उधळला; 23 बॅग बनावट बियाणे जप्त पाठलाग करून पथकाने केली कारवाई आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांचा कृषी विभागाने पर्दाफाश केला आहे. बीडच्या आष्टी तालुक्यात धामणगाव येथे बनावट उडीद बियाण्यांची विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच कृषी विभागाच्या भरारी पथकाने थेट पाठलाग करून धडक कारवाई केली. गाडी घेऊन पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या विक्रेत्याला रोखत तब्बल 115 किलो म्हणजेच 23 बॅग बनावट बियाणे जप्त करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या या रॅकेटमागे आणखी कोण आहे.. याचा तपास आता सुरू झाला असून संबंधितांवर आष्टी पोलिसांत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.0
0
Report
Advertisement
