icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

मॉल में खेलने पर रोक: नाबालिग ने सुरक्षा गार्ड पर किया पत्थरबाजी, हालत गंभीर

Kalyan, Maharashtra:मॉलच्या जागेत क्रिकेट खेळण्यास मज्जाव केल्याने सुरक्षा रक्षकावर अल्पवयीन मुलाकडून प्राण घातला हल्ला डोंबिवली पूर्वेतील टाटा नाका येथील मॉल परिसरात मोठी जागा आहे. ज्या ठिकाणी अल्पवयीन मुले क्रिकेट खेळतात. एका अल्पवयीन मुलाल सुरक्षा रक्षकाने मॉलच्या जागेत क्रिकेट खेळण्यास जाऊ नको असे सांगून मज्जाव केला . या कारणामुळे अल्पवयीन मुलाने ७५ वर्षीय तुकाराम सुपुगडे या सुरक्षा रक्षकावर दगडाने हल्ला केला. यात वयोवृद्ध सुरक्षा रक्षक गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरोधात कारवाई केली आहे. मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
0
0
Report

दानवे का तंज: पोटनिवडणुकियों में विपक्ष को बड़ा मंच नहीं मिलने देना चाहिए

Jalna, Maharashtra:जालना : पोटनिवडणुकीच्या ठिकाणी विरोधकांनी मोठेपणा दाखवावा, निवडणूका बिनविरोध व्हाव्या-रावसाहेब दानवे राष्ट्रवादी, शिवसेनेचे प्रत्येकी 25 ते 30 आमदार फुटून भाजपात जाणार या संजय राऊतांच्या वक्तव्यावरही दानवेंची टिका, संजय राऊतांच्या बिघडलेल्या तब्बेतीचा हा परीणाम,कोणताही आमदार आमच्या संपर्कात नाही,आम्हाला कुणाचीही गरज नाही-दानवे अँकर | राज्यात होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या ठिकाणी विरोधकांनी मोठेपणा दाखवावा आणि या निवडणूका बिनविरोध व्हाव्या असं भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.ते जालन्यात बोलत होते.राष्ट्रवादी, शिवसेनेचे प्रत्येकी 25 ते 30 आमदार फुटून भाजपात जाणार या संजय राऊतांच्या वक्तव्यावरही दानवेंनी टिका केली. संजय राऊतांच्या बिघडलेल्या तब्बेतीचा हा परीणाम आहे.कोणताही आमदार आमच्या संपर्कात नाही किंवा आम्हाला कुणाचीही गरज नाही असं दानवे यांनी म्हटलंय. बाईट : रावसाहेब दानवे,नेते, भाजपा
0
0
Report

सातारा अंजन गांव में शिवाजी महाराज के पुतले का विवाद हल, शांतिपूर्ण समझौता

Satara, Maharashtra:सातारा अंजन गांवात शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून गेल्या चार दिवसांपासून दोन समाजांमध्ये निर्माण झालेला वाद अखेर मिटला आहे. या प्रकरणामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मराठा समाजाने सुरुवातीपासूनच भूमिका स्पष्ट केली होती की, मोजणीत संबंधित जागा देवस्थानची निघाल्यास पुतळा सन्मानपूर्वक दुसऱ्या ठिकाणी हलवला जाईल. दरम्यान, काही बाह्य घटकांकडून वाद पेटवण्याचा प्रयत्न होत असल्याची माहितीही समोर आली होती. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार मंत्री जयकुमार गोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन दोन्ही समाजातील प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यानंतर झालेल्या अधिकृत मोजणीत संबंधित जागा देवस्थानची असल्याचे स्पष्ट झाले. गावकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार पुतळा त्या ठिकाणाहून हलवण्याचे निश्चित करण्यात आले असून, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा सन्मान राखण्यासाठी शासनाकडून नवीन जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच, डीपीडीसी निधीतून पुतळा उभारणीसाठी १ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे दोन्ही समाजांतील वाद शांत झाला असून गावात पुन्हा शांतता प्रस्थापित झाली आहे.
0
0
Report
Advertisement

चंद्रपुर कांग्रेस जिल्हाध्यक्ष चयन प्रक्रिया शुरू, उम्मीदवारों के नामांकन पर चर्चा

Chandrapur, Maharashtra:चंद्रपुर शहर और ग्रामीण कांग्रेस जिल्हाध्यक्ष की निवडी के लिये अखिल भारतीय कांग्रेस कमिटी और प्रांत के निरीक्षकों ने चंद्रपुर में पक्ष कार्यकर्त्यांशी चर्चा की. केंद्रीय संतोष कुमार और प्रांत के अभय छाजेड दोनों ने कांग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधा. अध्यक्षपद भूषवू शकणाऱ्या सर्वांकडून अर्ज मागवण्यात आले हैं और ये सभी उमेदवारांशी पक्ष निरीक्षक स्वयं भेटुन आढावा लेंगे. संघटन सृजन अभियान के अंतर्गत राज्य के सभी जिल्ह्यात पक्ष निवडणूक प्रक्रिया राबविली जात आहे. पक्ष संघटन बळकटीकरण, कार्यकर्त्यांशी समन्वय, बूथस्तरावरील संघटन वाढविणे, पक्ष संघटनेत आवश्यक बदल तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभावी रणनीती यावर संवाद कार्यक्रमात सखोल चर्चा झाली. कार्यकर्त्यांनी गावपातळीवर सक्रिय होऊन पक्षाची विचारधारा जनतापर्यंत पोचविण्याचे आवाहन पक्ष निरीक्षकांनी केले. या अभियानाने चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला नवी दिशा मिळणार असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
0
0
Report

पाकिस्तानी निर्मित सौंदर्य प्रसाधन पर धुले पुलिस ने किया बड़ा छापा: 61 हजार का माल जप्त

Dhule, Maharashtra:Anchor - मेड इन पाकिस्तान असं लिहिलेली सौंदर्य प्रसाधने हे धुळे शहरातील दुकानांवर विकले जात असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तापाचा समोर आली आहे. पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावरती केलेल्या कारवाईत हे धक्कादायक बाब समोर आली आहे. धुळे स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकत पाकिस्तानात निर्मिती केलेल्या सौंदर्य प्रसाधन विक्रेत्यांवर धडक कारवाई केली आहे. धुळे शहरातील काही सौंदर्य प्रसाधन विक्रेते हे पाकिस्तानात निर्मिती करण्यात आलेल्या सौंदर्य प्रसाधन विकत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धुळे शहरातील जयशंकर मार्केट सह नॅशनल उर्दू हायस्कूल मागील बिग बाजार शॉपीमध्ये छापा टाकला. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मोठ्या प्रमाणात पाकिस्तानात निर्मिती केलेले साबण बॉडी लोशन तसेच विविध सौंदर्य प्रसाधनाचे प्रॉडक्ट्स आढळून आले. याप्रकरणी एलसीबीने जय शंकर मार्केट मधील श्री साई ट्रेडर्सचे मालक कैलास नानकाने तसेच फजलूर रहमान मोहम्मद सलीम अन्सारी यांना अटक केली आहे. पाकिस्तान निर्भीत केलेल्या वस्तूंवर भारतात आयात करण्यास बंदी असताना देखील अवैधरित्या पाकिस्तानची विक्री केली जात असल्याचं या कारवाईस समोर आला आहे. पोलिसांनी कारवाई करत मेड इन पाकिस्तान लिहिलेल्या विविध सौंदर्यप्रसाधन साहित्यसह 61 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान पाकिस्तान निर्मित सौंदर्य प्रसाधने हे विक्रेते कुठून आणि कधीपासून विक्रीसाठी आणत होते याचा पोलीस तपास करत आहेत. Byte- श्रीराम पवार पोलीस निरीक्षक स्थानी गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा प्रशांत परदेशी, dhule
0
0
Report

नागपूर में 14 वर्षीय अथर्व के गुमशुदगी पर गिट्टीखदान चौक पर नागरिक आंदोलन

Nagpur, Maharashtra:नागपूर नागपुरात मुलगा हरवल्याच्या घटनेनंतर गिट्टीखदान परिसरात रस्त्यावर उतरून नागरिकांचे आंदोलन अथर्व नानोरे असे हरवलेल्या 14 वर्षीय मुलाचे नाव -- हनुमान जयंतीला शोभायात्रेमध्ये अथर्व गेला होता... मात्र रात्री 11 वाजेपर्यंत तो घरी परतला नाही.. त्यामुळे हरवलेल्या मुलाला लवकर पोलिसांनी शोधावे यामागणी करतात गिट्टीखदान चौकात नागरिकांचे आंदोलन... रस्ता रोको केला... मात्र पोलिसांची कुमक मोठ्या संख्येने पोहचली आणि लगेच रस्ता मोकळा करण्यात आला... आता पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे ... गिट्टीखदान परिसरात आज बंदही पुकारण्यात आला असून सर्व दुकाने बंद आहे ... बाईट -- प्रकाश महादुले, हरवलेल्या अथर्व चे मामा
0
0
Report
Advertisement

17 भेड़ों की मौत: किसान ने आरोप सोलर कंपनी, विभाग ने कहा जानवर हमला

Dharashiv, Maharashtra:गंजेवाडी येथे 17 शेळ्यांचा संशयास्पद मृत्यू. शेतकऱ्याचा सोलार कंपनीवर आरोप, वन विभागाचा हिंस्र प्राण्यांचा दावा. लाखांचे नुकसान, भरपाईची मागणी. अँकर : धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील गंजेवाडी येथे 17 शेळ्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. शेतकरी महावीर गंजे यांनी सोलार कंपनीवर शेळ्या मारल्याचा आरोप केला आहे. मात्र, वन विभागाने हा प्रकार हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यामुळे झाल्याचे सांगितले आहे. या घटनेत शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले असून, प्रशासनाकडे भरपाईची मागणी करण्यात आली आहे.
0
0
Report
Advertisement

अहिल्यानगर में समता पतसंस्थे की 100 खातों में फर्जीवाड़ा; पुलिस जांच शुरू

Shirdi, Maharashtra:Anc - अहिल्यानगर जिल्ह्यातील समता नागरी पतसंस्थेच्या राहता शाखेत मे 2021 मध्ये एकाच दिवशी भोंदू अशोक खरात नॉमिनी असणारी 100 खाती उघडण्यात आल्याची माहिती समोर आलीये.. चार वर्षात या सगळ्या खात्यांवरून तब्बल 60 कोटीपेक्षा जास्त रकमेचे व्यवहार झाले असून जानेवारी 2025 मध्ये सर्व खात्यावरील रक्कम काढून घेण्यात आली.. शिर्डी पोलिसांनी या सर्व खात्यांची आणि संबंधित खातेदारांची चौकशी सुरू केली असून समता पतसंस्था चौकशीच्या फेऱ्यात सापडली आहे.. ही सर्व खाती सहकार कायद्याच्या नियमांप्रमाणे उघडण्यात आल्याचे आणि ती बनावट नसल्याचे स्पष्टीकरण समता पतसंस्थेचे संस्थापक तथा राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी दिलंय.. खातेदारांच्या संमतीनेच ही खाती उघडली गेली आणि खातेदारांच्या संमतीनेच व्यवहार झाल्याचे कोयटे यांनी म्हंटलय.. अशोक खरात याने समता पतसंस्थेची फसवणूक केल्याचे आढळल्यास आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करू, असं देखील काका कोयटे यांनी म्हंटलय...
0
0
Report

प्रवीण तायडे ने बच्चू कडू पर हत्या की साजिश का आरोप, ऑडियो क्लिप से राजनीतिक घमासान

Amravati, Maharashtra:भाजपा विधायक प्रवीण तायडे ने माजी राज्यमंत्री बच्चू कडू पर गंभीर आरोप लगाए हैं. बच्चू कडू ने मेरे भाई के बारे में हत्या की कथित साजिश रची थी, इसके संबंध में ऑडियो रिकॉर्डिंग होने का दावा किया गया है. ऑडियो क्लिप सामने आने के बाद राजनीतिक हलचल बढ़ गई है. तायडे ने कहा कि अगर उनके परिवार के खिलाफ साजिश साबित हो गई तो वे राजनीति छोड़ देंगे. उन्होंने कहा कि अगर साबित हुआ तो उनके घर के सदस्य की जान खतरे में पड़ सकती थी. वे एक-दिवसीय/यात्राओं में मुख्यमंत्री के समक्ष इस विषय को उठाने की बात कर रहे थे.
0
0
Report
Advertisement

सिंधुदुर्ग के मंत्री नितेश राणे बोले: अवैध बालू खनन पर कड़ी कार्रवाई

Oras Bk., Maharashtra:*सिंधुदुर्ग* मंत्री नितेश राणे ऑन जनता दरबार --- जनतेचा सेवक म्हणून लोकांच्या अडीअडचणी दूर करण माझं काम आहे. म्हणून आज संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्ह्यातील जनते सोबत सातत्याने संवाद ठेवले जातील ऑन वाळू उपसा --- अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई होणार अशा लोकांवर आमची करडी नजर आहे लोकांनी निश्चिंत राहावं ऑन शक्तिपीठ महामार्ग --- सिंधु्दुर्ग जिल्ह्याला या मार्गाचा फायदा झाला पाहिजे. सर्वांना विश्वासात घेऊन हा मार्ग पूर्ण करण्यात येईल. जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये ऑन दालमिया ( गुन्हा दाखल करा ) --- त्याबाबत पोलिस चौकशी करत आहेत. आदरणीय मुख्यमंत्र्यांनी एस आय टी नेमलेली आहे. असंख्य माता भगिनींच्या भविष्याशी निगडीत असलेली केस आहे. ज्यांना जण आरोप करायचे असतील किंवा काही बोलूच असेल तर त्यांनी एस आय टी सोबत बोलावे. किंवा माहिती द्यावी त्यावर एस आय टी भूमिका घेईल. ऑन मुंब्रा ( पाकिस्तानी अब्बा ) -- मैं जे बोललो त्यात कुछ गलत नहीं. اورंग्या और टिप्याचा इतिहास बघितला तर त्यांची लढाई इस्लाम साठीच होती हे दिसत. जी सत्य माहिती है ती मैं लोगों के सामने निष्कर्ष रूप में रख रहा हूँ. छत्रपती संभाजी महाराजांचे छळ करत असताना औरंग्याने स्वराज्य किंवा दौलत मागितली नाही तर त्यांना धर्म बदलण्यास सांगत होता ते ही धर्माचीच लढाई थी ऑन जैन मुनी ---- अशा कुठल्याही गोष्टीला माझं समर्थन नाही. त्यांनी काय बोलावं हा त्यांचा विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. आम्ही त्यांच्या पायाच्या धुळी एवढे पण नाही. त्यांनी जी भावना व्यक्त केली ती आम्हाला मान्य नाही. राज्याला अतिशय कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री मिळाले आहेत. आणि पुढील 25 वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असणार आहेत. मी सभेच्या नंतर त्यांच्याकडे नाराजी व्यक्त केलीय. ऑन बारामती पोट निवडणूक ( ठाकरे, काँग्रेस पाठिंबा ) --- अजित पवार यांचे सर्वच राजकीय पक्षांशी चांगले संबंध होते. ही वेळ राजकारण करण्याची नाही तर समाजात चांगले संदेश देण्याची आहे. ही पोट निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी सगळ्याच स्तरातून होत आहे. त्याचा विचार काँग्रेस आणि ठाकरेंनी करावा. ऑन मुंब्रा नाव बदल ( मुंब्रा देवी ) --- मुंब्रा मध्ये राहणाऱ्या लोकांची भावना आहे. त्यांची भावना मी व्यक्त केलीय. राज्य सरकार पर्यंत त्यांच्या भावना पोचवन माझं काम आहे आणि ते मी केलय.. आता पाठपुरावा करेन. feed live link
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top