icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement

वाशीम गोठे में आग: 45 बकरियाँ मर गईं, लाखों का नुकसान—कारण जांच के दायरे में

Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातील तोरणाळा गावातील शेतकरी सुभाष काशीराम मुठाळ यांच्या गोठ्याला मध्यरात्री भीषण आग लागून मोठे नुकसान झाले. या आगीत तब्बल 45 बकऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला असून एक बैल गंभीर जखमी झाला आहे. याशिवाय गोठ्यात साठवून ठेवलेले सुमारे 20 क्विंटल हळद बेन, मोटार पंप, केबल, पाईप, स्प्रिंकलर तसेच इतर शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले. या दुर्घटनेमुळे शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून ही आग अपघाती होती की कोणीतरी लावून दिली, याबाबत शेतकऱ्यांकडून संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी जऊळका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
0
0
Report
Advertisement

तिवसा- कुऱ्हा मार्ग पर पुलिस ने 93 किलो गांजा पकड़ा, एक आरोपी गिरफ्तार

Amravati, Maharashtra:अमरावतीच्या तिवसा -कुऱ्हा मार्गांवर पोलिसांची गांजा तस्करांवर मोठी कारवाई; 93 किलो गांजा पकडला, एक आरोपी अटक अमरावती ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने तिवसा कुऱ्हा मार्गांवर बोलेरो वाहनातून तब्बल 93 किलो गांजा पकडला असून यामध्ये चालक मोहन चव्हाण याला अटक करण्यात आली असून एकूण 23 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तिवसा - कुऱ्हा मार्गावर शेंदुरजना बाजार नजीक सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एक विनाक्रमांकाची सिल्वर राखाडी रंगाची बोलेरो वाहन अडवून वाहनाची झडती घेण्यात आली 5 नायलॉन कट्ट्यातुन हा गांजा जप्त करण्यात आला दरम्यान याप्रकरणी कुऱ्हा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement

नीट पेपरफुटी मामले में सीबीआई ने लातूर तक पहुंची गुप्त जांच

Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... नीट पेपरफुटी तपासाचे धागेदोरे लातूरपर्यंत... सीबीआयचा अत्यंत गोपनीय तपास सुरू... प्रश्नपत्रिका समितीशी संबंधित निवृत्त प्राध्यापकाची मध्यरात्री चौकशी... लातूरमध्ये खळबळ... आठ सदस्यीय सीबीआय पथकाची कारवाई... कागदपत्रांसह मोबाईलचीही तपासणी... नीट पेपरफुटी प्रकरणात लातूर कनेक्शन ?... शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष सीबीआय तपासाकडे... AC ::- देशभरात गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने आता अत्यंत गोपनीय तपास सुरू केला आहे... पुणे येथील गुन्ह्याचा तपास करताना या प्रकरणाचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे... नीट परीक्षेच्या रसायनशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या समितीशी संबंधित असलेल्या निवृत्त प्राध्यापक प्रा. पी. व्ही. कुलकर्णी यांच्या घरी सीबीआयच्या आठ सदस्यीय पथकाने मध्यरात्री तब्बल चार तास चौकशी केली... यावेळी कागदपत्रे, मोबाईल आणि डिजिटल लिंकची पडताळणी करण्यात आली... दरम्यान, सीबीआयकडून या कारवाईबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नसून, संपूर्ण तपास अत्यंत गोपनीय पद्धतीने सुरू असल्याने लातूरच्या शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे...
0
0
Report

नागपुर में अज्ञात युवक की हत्या, फोटो वायरल से पहचान के बाद जांच तेज

Nagpur, Maharashtra:नागपूर - नागपूरच्या एमआईडीसी पोलिस ठाण्याच्या अंतर्गत इसासनी आधार नगरी जवळ अज्ञात युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना पुढे आली... - आकाश कृष्णा बरडे असे मयताचे नाव आहे. - सुरवातीला मृतकची ओळख पटत नसल्याने फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. या भागातील काही कंत्राटदार, मजूर यांना पाठवले. पोलिसांची ही ट्रिक कामी आली. - दुपारी पोलीस ठाण्यात मयताची पत्नी पल्लवी आली आणि फोटोतील व्यक्ती तिचे पती असल्याचे सांगितले. तिचा पती बुधवारी सायंकाळी घरून बाहेर पडला मात्र रात्री घरी आलाच नाही असे तिने सांगितले. - पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून शोधण्यासाठी टीम तयार केल्या आहेत.
0
0
Report

सातारा में फडणवीस की सभा, 15,000 लाभार्थियों के साथ प्रधानमंत्री आवास योजना पर जोर

Satara, Maharashtra:अँकर-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थी मेळावा साताऱ्यातील सैनिक स्कूल ग्राउंड येथे पार पडत आहे. मोठी जय्यत तयारी या सभेच्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. पहिल्यांदा 50000 लाभार्थ्यांना या कार्यक्रमासाठी बोलवण्यात आलं होत परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसरीचे जे आवाहन केले आहे त्याला प्रतिसाद देत आता केवळ 15000 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज या ठिकाणी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिल आहे. साताऱ्यातील सैनिक स्कुल परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top