445001
यवतमाळ : वणी मध्ये भाजप कडून कॅश फॉर वोट चा आरोप, विडिओ व्हायरल.
Yavatmal, Maharashtra:व्हायरल व्हिडिओमध्ये विरोधकांनी भाजपचे अधिकारी मतांच्या बदल्यात पैशांची देवाणघेवाण करत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी कारवाई करून कॅश फॉर व्होट प्रकरणात निवडणूक विभागाने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
युद्ध के कारण गैस संकट, 15 दिन में सिलिंडर मिलना मुश्किल, रॉकेल वितरण शुरू
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:आखाती देशातील युद्धामुळे महिनाभरापासून गॅसची टंचाई आहे,छत्रपती संभाजी नगरात बुकिंग करूनही सिलिंडर मिळण्यासाठी १५ दिवस लागत आहेत. नवीन कनेक्शन देणे मागील काही दिवसांपासून बंद केले असून पुढील महिनाभर हीच परिस्थिती असणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. गॅसटंचाईमुळे शुक्रवारपासून रॉकेल वितरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. १० वर्षांनंतर रॉकेल वितरित केले जाईल. शासनाने जिल्ह्यासाठी १ लाख ४४ हजार लिटरचा कोटा मंजूर केला आहे...0
0
Report
अप्रैल में अपराध बढ़ने के बीच पास-20 स्पेशल स्क्वाड की स्थापना, पुलिस की रणनीति तेज
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:एप्रिल महिन्यातील २२ दिवसांत शहरात ३० चाकूहल्ले, ३ खून तर गोळीबाराच्या २ घटना समोर आल्या आहेत, त्यामुळं स्ट्रीट क्राइम रोखण्यासाठी चार्ली पथकाची पुन्हा गरज असल्याचे मत मांडले जात होते. त्याच धर्तीवर पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी प्रिव्हेंटिव्ह अॅक्शन स्पेशल स्क्वॉड अर्थात 'पास-२०'ची आता स्थापना केली आहे. या पथकात २ अधिकारी, उपनिरीक्षक, अंमलदार असे २० कर्मचारी असतील. या पथकावर गुन्हे शाखेचे नियंत्रण असेल. त्यांना कारवाईची, छाप्याची तसेच ऐनवेळी 'कॉल' घेण्याची मुभा असेल, या माध्यमातून गुन्हा ची संख्या कमी करण्याचे पोलीस प्रयत्न करणार आहे...0
0
Report
रांजणगाव पिंपरी क्षेत्र में असमान बारिश से फसलों को नुकसान, किसान चिंतित
Shirur, Maharashtra:पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील रांजणगाव पिंपरी दुमाला परिसराला अवकाळी पावसाने झोडपलं असून अचानक पडलेल्या या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या चिंता वाढवल्यात, अवकाळी च्या या तडकाने काढणीला आलेला कांदा, फळबागा यांसारख्या पिकांना मोठा फटका बसणार असून आधीच शेतीमालाचे बाजारभाव गडगडल्याने शेतकरी मोठ्या संकटात sapडलेला असताना अवकाळीच्या या संकटाने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवलीय..0
0
Report
Advertisement
छत्रपति संभाजीनगर स्मार्ट सिटी: सरकार ने निदेशक मंडल बरखास्त, परियोजनाओं का नियंत्रण मनपा को
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपति संभाजीनगर स्मार्ट सिटीचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सर्व प्रकल्प मनपाकडे हस्तांतराचे आणि अधिकारी कर्मचाऱ्यांना ३० एप्रिल रोजी कार्यमुक्त करण्याचे आदेश या पत्राद्वारे देण्यात आले आहे. दरम्यान, मनपावर आर्थिक बोजा पडत नसेल तर कर्मचाऱ्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे महापौर समीर राजूरकर यांनी आश्वासन केले आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून २०१६ ते २०२६ या काळात ४० पेक्षा अधिक लहान-मोठे प्रकल्प राबवले. १० जून २०२५ रोजी केंद्र शासनाने स्मार्ट सिटीला निधी देण्याचे बंद केले होते व स्वतःचे आर्थिक स्रोत बळकट करण्याच्या सूचना दिल्या होत्या0
0
Report
रत्नागिरी में तीन महीनों में 101 हादसे, 32 मौतें; महामार्गों पर खतरा बढ़ा
Ratnagiri, Maharashtra:अवघ्या तीन महिन्यात 101 अपघात..32 जणांचा बळी.. सर्वाधिक राष्ट्रीय महामार्गावर वर्षभरात 133 जणांनी गमावला जीव.. जिल्ह्यातील विविध मार्गावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढत आहे.. यावर्षी जानेवारी ते मार्च 2026 या अवघ्या तीन महिन्यात जिल्ह्यातील विविध मार्गावर 101 अपघात झाले असून यात 32 जणांचा मृत्यू झाला आहे..तसेच 103 जण किरकोळ गंभीर जखमी झाले आहेत.. गेल्या वर्षात एकूण 351 अपघात झाले.यात 133 जणांचा मृत्यू झाला आणि 485 किरकोळ आणि गंभीर जखमी झाले आहेत.. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अपघातांची संख्या अधिक आहे.. महामार्गावर होणाऱ्या अपघातांची संख्या अधिक आहे..0
0
Report
वाकड़ के मॉल क्षेत्र में नाबालिग रिक्षाचालक: पिता के खिलाफ पुलिस कार्रवाई
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवडच्या वाकड मधल्या मॉल परिसरात एक अल्पवयीन मुलगा रिक्षा चालवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वाकड पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली आहे. अल्पवयीन मुलाला रिक्षा चालवायला देणाऱ्या वडिलांना पोलिसांनी पोलीस स्थानकात बोलवत योग्य समझ दिली आहे. या प्रकारानंतर सदर व्यक्तीने झालेली चूक मान्य करत इतरांनीही अशी चूक करू नये असं म्हटल आहे. आरोपी रिक्षा चालक0
0
Report
Advertisement
रत्नागिरी के मंडणगड-महाड मार्ग पर अधूरा पुल, यातायात बाधित
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी. मंडणगड-महाड मार्गावर चिखलाचे साम्राज्य. अर्धवट पुलाच्या कामामुळे वाहनचालक त्रस्त. रत्नागिरीच्या मंडणगड-महाड मार्गावर प्रवाशांचे हाल होत आहेत. गेल्या ४ वर्षांपासून सुरू असलेल्या कासवगती कामामुळे आणि चोचिंदे-वणीकोंड दरम्यानच्या अर्धवट पुलामुळे वाहनचालक संकटात सापडले आहेत. गेल्या रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे बायपास रस्त्यावर प्रचंड चिखल झाला असून गाड्या घसरण्याचे प्रकार वाढले आहेत. पावसाळा तोंडावर असतानाही ठेकेदाराकडून काम रडतखडत सुरू असल्याने, पावसाळ्यात हा रस्ता पूर्ण बंद होण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन पुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.0
0
Report
हत्याकांड के संदिग्ध राजू बोचे नागपुर से गिरफ्तार, बाकी आरोपी अभी भी फरार
Akola, Maharashtra:काँग्रेस नेते हिदायत पटेल यांच्या हत्याप्रकरणातील संशयित आरोपी राजू बोचे याला अखेर नागपूर येथून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी गेल्या तीन महिन्यांपासून फरार होता. आरोपीला ताब्यात घेण्यासाठी अकोट ग्रामीण पोलिसांचे पथक नागपूरला रवाना झाले होते. राजू बोचे याला लवकरच अकोट ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या अटकेनंतर हिदायत पटेल यांच्या समर्थकांचे लक्ष आता उर्वरित फरार आरोपींकडे लागले है. ६ जानेवारी २०२६ रोजी अकोट येथील मोहाळा येथे हिदायत पटेल यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पटेल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.दरम्यान, या प्रकरणातील अन्य आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.0
0
Report
गोंदिया वनविभाग के अधिकारी दिलीप कौशीक का निलंबन, वन्यप्राणी नुकसान पर कार्रवाई
Bhandara, Maharashtra:गोंदिया वनविभागात दिलीप कौशीक गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात बऱ्याच तक्रारीचा निपटारा करण्यात आला नाही. जगलव्याप्त भाग म्हणून गोंदियाची ओळख आहे. जगलांलगत अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत. जंगलालगतच्या शेतीचे वन्यप्राण्यांकडून सातत्याने नुकसान होते. त्याची नुकसान भरपाई व शेतकऱ्यांच्या तक्रारींचा निपटारा करण्यात वनपरिक्षेञ अधिकारी अपयशी ठरले. वारंवार निवेदने देवून तक्रारींचा निपटारा होत नसल्याने शेतकऱ्यांनी याबाबतचा पाढा मुख्य वनसंरक्षक व प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे वाचला. त्यांनीही याबाबतची सुचना संबंधित अधिकाऱ्यांना केली. माञ, त्यामुळे त्याना सुरवातीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. माञ, समाधानकारक खुलासा न केल्याने त्यांना अखेर निलंबित करण्यात आले.0
0
Report
Advertisement
ट्रक ने मारोती व्हॅन को टक्कर दी: 5 की मौत, 2 घायल अड्याळ में
Bhandara, Maharashtra:ट्रॅकने दिली मारोती व्हॅनला धडक.... 4 महिलांचा व 1 पुरुषाचा मृत्यू....2 जण जखमी... अड्याळ येथील घटना भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील कोंढा कोसरा येथे अड्याळ गावावरून लग्नाची वरात गेली असतांना लग्न कार्य आटोपून स्वगावी अड्याळ येथे वऱ्हाडी येत असतांना भंडारा वरून पवनीच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकने मारोती व्हॅनला जोरदार धडक दिल्याची घटना अड्याळ येथे घडली असून यात चार महिला व एक पुरुष जागीच ठार झाल्याची घटना घडली असून 2 जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.0
0
Report
समृद्धि महामार्ग पर ट्रक के पीछे कार की टक्कर, एक व्यक्ति गम्भीर घायल
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर- मुबंई समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा अपघाताची घटना समोर आली आहे. कारंजा टोल प्लाझापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर लोकेशन क्रमांक 183 येथे चालत्या ट्रकला मागून येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. धडक इतकी भीषण होती की कारचा समोरील भाग पूर्णपणे चकणा चूर झाला. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने कारंजा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.0
0
Report
कल्याण रेलवे स्टेशन पर प्रशासनिक लापरवाही से वृद्ध महिला की मौत
Kalyan, Maharashtra:कल्याण रेल्वे स्थानकात संतापजनक घटना वयोवृद्ध आजीबाईंच्या मदतीसाठी एक तास मदत मागत होते प्रवासी एक साधा स्टेचर ही उपलब्ध झाला नाही. साडी मध्ये टाकून वयोवृत्त आजींना हॉस्पिटलमध्ये आणण्याची वेळ उपचाराअभावी सुनंदा दंडवते यांच्या दुर्दैवी मृत्यू ANC- कल्याण रेल्वे स्थानकात प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका वयोवृद्ध महिलेला तब्येत बिघडल्यावर जवळपास तासभर मदत मिळाली नाही, पोलीस आरपीएफ किंवा स्टेशन प्रबंधन च्या कोणीही उपलब्ध झाला नाही इतकंच नाही तर साधा स्ट्रेचरही उपलब्ध नव्हता. साडी मध्ये टाकून प्रवाशी रेल्वे क्लीनक मध्ये आणलं मात्र कल्याण च्या रुक्मिणी हॉस्पिटलमध्ये दाखल केला डॉक्टरने त्यांना मृत घोषित केले बाईट.. प्रवासी0
0
Report
Advertisement
कोंकण में अवकाळी बारिश, ऑरेंज अलर्ट जारी; चिपळूण-संगमेश्वर में यातायात प्रभावित
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण,संगमेश्वर तालुक्यात विजांच्या गडगडाचा सह अवकाळी पाऊस.. मेघगजनेसह जोरदार पावसाच्या सरी.. मुंबई गोवा महामार्गावर ची वाहतूक मंदावली.. हवामान विभागाचा अवकाळी पावसाचा अंदाज खरा.. कोकणासाठी आज हवामान विभागांना दिला होता अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट.. दुपारनंतर अवकाळी पावसाला सुरुवात.. गेल्या अर्ध्या तासापासून बरं असतात पावसाच्या दमदार सरी पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा हवामान विभागाचा अंदाज.. अवकाळी पावसामुळे एप्रिल महिन्यातील आंबा पीक धोक्यात0
0
Report
विधानपरिषद चुनाव: महाविकास आघाडी की बनी सहमति, उद्धव ठाकरे की भूमिका पर चर्चा
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी आमदार भास्कर जाधव भास्कर जाधव on विधानपरिषद निवडणूक विधानपरिषदेवर कोणी जावं हा निर्णय तीन पक्षांची महाविकास आघाडी आहे, ते एकत्रितपणे हा निर्णय घेतील उद्धवसाहेब ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावं ही आमची देखील इच्छा आहे, पण शेवटी निर्णय त्यांनी घ्यायचा आहे On संजय गायकवाड विधान मी त्यांचं विधान बघितलं नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोणी काही वेडंवाकडं केलं असेल तर त्यांना संताप येणं स्वाभाविक आहे On नेस्को प्रकरण राज्याची कायदा सुव्यवस्था याचा पार बोजवारा उडालेला आहे ड्रग्स, बलात्कार, फसवणूकीचे प्रकार रोज घडत आहेत On फडणवीस.. 1 कोटी सह्या परवाच्या मुंबईतील मोर्चाचा फज्जा उडाल्याने मुख्यमंत्री असं काहीतरी बोलताहेत0
0
Report
पिंपरी के पिंपळे सौदागर में कोयता गैंग का हैदोस, 24 घंटे में पुलिस ने शिकंजा
Pimpri-Chinchwad, Maharashtra:अँकर - पिंपरी चिंचवडच्या पिंपळे सौदागरमध्ये खंडणीसाठी कोयता गॅंगचा हैदोस; 'द मोमोस वाला' दुकानाची तोडफोड... चोवीस तासात पोलिसांनी शिकविला धडा -कोयत्याने तोडफोड केल्याचा व्हिडीओ समाज माध्यमानवर मोठ्या प्रमाणात वायरल झाला होता.. -पिंपळे सौदागर परिसरात खंडणीसाठी आलेल्या तिघा अज्ञातांनी 'द मोमोस वाला' या दुकानात घुसून धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. -रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सांगवी पोलिसांनी आरोपीचा शोध घेत 24 तासात धडा शिकवत पिंपळे सौदागर परिसरात धिंड काढली0
0
Report
Advertisement
