icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

महाराष्ट्र के किसानों के लिए कर्जमाफी का वादा फिर से बहस में

Rui, Maharashtra:इंदापूर में माजी खासदार राजू शेट्टी और माजी मंत्री सदाभाऊ खोत के बयान। वीस वर्ष पहले देवेंद्र फडणवीस के अर्थसंकल्प पढ़ने पर एक किताब लिखी गई थी। किताब के प्रकाशन पर मैं खुद था... उस समय के विधानसभा अध्यक्ष ने वह किताब प्रकाशित की थी... मैं इसे याद दिलाता हूँ... देवेंद्रजी एक जानकार हैं... महाराष्ट्र की आर्थिक स्थिति के बारे में खडान खडा जानकारी थी। 2024 की विधानसभा चुनाव में महाराष्ट्र के शेतकों को सीधे तौर पर धोखा दिया गया है... आपका सातबारा कोरा करेंगे ऐसा कहा गया था... अगर हमें सत्ता मिली तो... किसानों ने प्रश्न उठाए... उन्हें बहुमत मिला। सातबारा कोरा करने की जिम्मेदारी उनकी होती... सातबारा कोरा का अर्थ खेती के लिए कर्ज लेते समय... सातबारा पर जो भी बोझ है... पी कर्ज का हो, मध्यमवर्ती का हो... दीर्घ मुद्दे का हो... सभी बोझ कम करना। सभी कर्ज की जिम्मेदारी सरकार ने उठानी चाहिए तब ही सातबारा कोरा होगा... वो एक बार बोले नहीं थे सातबारा कोरा कोरा कोरा। आश्वासन दिए पर पालन नहीं होंगे... तो ये कर्जमाफी कैसे... कुछ लोगों के लिए कर्जमाफी दी गई है... फक्त गांगोरा फिट करने के लिए दी गई कर्जमाफी है। माजी मंत्री सदाभाऊ खोत। ऑन कर्जमाफी प्रोसेस मुख्यमंत्री सत्कार। सरकार ने जो निर्णय लिया है उसके यादें नव्यانے तैयार हो रही हैं... जैसे यादियाँ सरकार के पास जमा होंगी किसानों के खातों में सभी के खाते में दो लाख रुपए सीधे जमा होंगे... ऑन सरकार से तारीख पर तारीख... देवा बहाऊनी दिया गया शब्द है.. महाराष्ट्र की जनता को मैंने सभागृह से कहा है कि हम कर्जमाफी कर रहे हैं... ये सरकार किसानों के साथ है...
0
0
Report

बारामती में संत तुकाराम महाराज की पालखी पहुंची, जय पवार ने समाज आरती की

Rui, Maharashtra:संत तुकाराम महाराजांची पालखी बारामतीत दाखल.. जय पवार यांच्या हस्ते समाज आरती* जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा बारामती शहरात दाखल झाला असून बारामतीतील शारदा प्रांगण येथे युवा नेते जय पवार सपत्नीक पालखीच्या समाज आरती घेण्यात आली. जगदगुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज बारामती शहरामध्ये 'ज्ञानोबा माऊली तुकाराम..ज्ञानोबा माऊली तुकाराम... च्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. पाटस रोडवरील देशमुख चौकात प्रशासनाच्यावतीने पालखी रथ आणि दिंड्यांचे स्वागत करण्यात आले. बारामतीतील विविध विभागांचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. नगरपरिषेदेकडून वारकऱ्यांसाठी सुविधा आषाढी वारीकरीता येणाऱ्या वारकऱ्यांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नगरपरिषदेने पूर्वतयारी केली आहे. शारदा प्रांगण वारकऱ्यांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. बारामती शहरात चौकाचौकात विविध संस्था संघटना यांच्याकडून पालखी रथाचे व दिंड्याचे स्वागत करण्यासाठी मंडप उभारण्यात आले आहेत. काही सेवाभावी संस्थांकडून वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य सेवा, अल्पोपहार, फळे, पाणी पुरवठा व इतर सेवा पुरवण्यात येत आहेत.
0
0
Report

संगमेश्वर के ऐतिहासिक वाडे की पुनर्बांधणी पर सरकार ने दिया बड़ा आश्वासन

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी छत्रपती संभाजी महाराजांच्या संगमेश्वर येथील वाड्याची पुनर्बांधणी होणार; सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांचे आश्वासन. संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या ऐतिहासिक वाड्याची राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली. या ऐतिहासिक वास्तूचे महत्त्व लक्षात घेऊन, शासनाच्या वतीने या वाड्याची लवकरात लवकर भव्य आणि नवीन बांधणी केली जाईल, असे स्पष्ट आश्वासन त्यांनी यावेळी दिले. ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून या वाड्याच्या कामाला गती दिली जाईल, असा विश्वासही त्यांनी पाहणीदरम्यान व्यक्त केला.
0
0
Report
Advertisement

कोकण में लोककला के लिए वित्तीय अनुदान दोगुना, नाट्यगृहे और सांस्कृतिक केंद्रों पर जोर

Ratnagiri, Maharashtra:चिपळूण/ रत्नागिरी आशिष शेलार पत्रकार परिषद प्रशांत यादव यांनी वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचा प्रकल्प उभारला; त्यांचे अभिनंदन. On उद्धव ठाकरे रामरक्षा आंदोलन: जो कोणी रामरक्षा म्हणेल त्याला सुबुद्धी मिळेल. आतापर्यंत घेतलेले आणि यापुढे घेण्यात येणारे निर्णय चांगले घेण्याची सुबुद्धी रामरक्षा पठणातून मिळो On कोकणातील लोककला: कोकणातील दुर्लक्षित लोककलांच्या विकासासाठी अनुदान दुप्पट. नमन आणि जाकडी या लोककलांचा अनुदान योजनेत नव्याने समावेश. प्रत्येक लोककला प्रयोगासाठी ५० हजारांचे अनुदान दिले जाणार. On नाट्यगृहे: रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाट्यगृहांची गरज तपासली जाणार. मुंबईत बैठक घेऊन आवश्यकतेनुसार नवीन सांस्कृतिक केंद्रे व नाट्यगृहे उभारली जाणार. On जयंत पाटील-फडणवीस भेट: दूध आणि दही एकत्र आले, ही चांगली बाब. On शरद पवार गट खासदार: अजून चर्चा सुरू आहेत, योग्य वेळी भूमिका स्पष्ट होईल. कोकणात भाजपची ताकद जनसंघाच्या काळापासून असून सेवा हेच पक्षाचे ध्येय असल्याचे मत. On दरड दुर्घटना: कोकणातील दरडी कोसळण्याच्या घटनांबाबत पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा झाली आहे. प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचे सांगितले. On मुंबई-गोवा महामार्ग: मुंबई–गोवा महामार्गाचे काम लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त.
0
0
Report

पंढरपुर में VIP दर्शन के दौरान मंत्री के साथ धक्का- मुक्की, दर्शन बाधित

Pandharpur, Maharashtra:पंढरपुरात शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी व्हीआयपी दर्शन बंदीचा आदेश धुडकावत मंत्र्यांसोबत कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनीही घेतलं व्हीआयपी दर्शन आज पासून पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद झाले असतानाही श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी आलेल्या पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत आलेल्या काही कार्यकर्त्यांनी दरवाज्यातून आत धक्काबुक्की करत जात दर्शन घेण्यासाठी चढाओढ केल्याचं पाहायला मिळालं यामुळे मंदिर समितीने जाहीर केलेल्या व्हीआयपी दर्शन बंदीचा फज्जा मंदिर अधिकाऱ्यांसमोरच उडालेलं दिसलं
0
0
Report
Advertisement

सुधीर मुनगंटीवार का दावा: NDA में विभाजन से नहीं बदलेगा शिंदे का असर

Pandharpur, Maharashtra:Anchor - शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए भाग होणार नाही हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट पने सांगितले आहे. त्याला पंधरा दिवस झाले आहेत. त्यामुळे आपण वाट बघायची. मला तर ते युतीचा भाग होतात की नाही याची शंका आहे. अस वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे एकनाथ शिंदे यांचं राजकीय वजन कमी होणार नाही. आज पर्यंत विरोधातून सत्तेत जाण्यासाठी बंड झाले पण शिंदे यांनी सत्तेत असताना बंड केलं. त्यामुळे त्यांचं महत्व भाजप कमी करणार नाही. जर अस झालं तर जनतेला ते खपणार नाही असा इशाराही मुनगंटीवार यांनी दिलа आहे. रामरक्षा म्हटल्याने शक्ती मिळते. जर उद्धव ठाकरे म्हणत असतील तर त्यांनाही शक्ती मिळेल. आम्ही 2 खासदार वरून आज 270 झालो. मला आर आर पाटील यांनी त्याकाळात कॅबिनेट मंत्री करण्याची ऑफर दिली होती पण आम्ही स्वीकारली नाही. त्यामुळे विचार धारा महत्वाची असते त्याला पद जोडू नका.
0
0
Report
Advertisement

चंद्रपुर में महसूल विभाग की मंजूरी के बाद भाजपा नेता अजय सरकार निष्कासित

Chandrapur, Maharashtra:चंद्रपुरात महसूल विभागाच्या मंजुरीनंतर पोलिसांनी धडक कारवाई करत भाजप नेते अजय सरकार याला 3 महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. यासंदर्भात प्रत्यक्ष अंमलबजावणी देखील करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या महानगरपालिके निवडणुकीत सरकार याला मिळालेल्या भाजपच्या तिकिटावरून आ. मुनगंटीवार आणि आ. जोरगेवार गटात टोकाचा संघर्ष झाला होता. तर याच नावावरून उमेदवार यादीच बदलली गेल्याचा वाद उफाळला होता. अपक्ष लढलेल्या सरकार याचा पराभव झाला होता. सूत्रांच्या माहितीनुसार अजय सरकार याच्यावर 20 हुन अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. जोरगेवार गटाने सतत पाठपुरावा केल्याने ही कारवाई झाल्याचे बोलले जात आहे. या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
0
0
Report

पार्लेमंत्री चंद्रकांत पाटलांनी जेजुरी दुर्घटनेतील वारकऱ्यांच्या कुटुंबांना धीर दिला

Sangli, Maharashtra:पालखी सोहळ्यातील मृत महिला वारकऱ्यांच्या कुटुंबाची, पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी घेतली सांत्वनपर भेट. पालखी सोहळ्या दरम्यान जेजुरी येथे ट्रक अपघातात मृत झालेल्या सांगली जिल्ह्यातल्या महिला वारकऱ्यांच्या कुटुंबाची पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडून भेट घेण्यात आली आहे. कसबे डिग्रज,कवलापूर आणि मालगाव येथील तीन महिला वारकऱ्यांचा जेजुरी येथे अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला होता. चंद्रकांत पाटलांनी मृत कुटुंबांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले आहे. त्याचबरोबर मृत भोसले कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी दरमाह वैयक्तिक पाच हजार रुपये मदत देण्याचं जाहीर करत शासन या दुःखाच्या प्रसंगी कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची गव्हाही देत अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून विठ्ठल रखुमाई वारकरी योजनेंतर्गत 4 लाख रूपये व मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून 1 लाख रूपये असे एकूण 5 लाख रूपये त्वरीत मिळवून देण्यासाठीचे प्रस्ताव प्रगतीपथावर असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
0
0
Report

सिंधुदुर्ग मंत्री नितेश राणे के बयानों से भू-माफिया पर राजनीति गर्म

Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग, मंत्री नितेश राणे on जयंत पाटील ( भुमाफिया ) --- भू माफियाची व्याख्या मला जयंत पाटील साहेबांनी समजून सांगावी... जयंत पाटील सांगलीत जमिनी विकतात तेव्हाच भू माफिया बोलत नाहीत मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोक जे स्वतःच्या जमिनी स्वतःच विकत आहेत त्यांना भुमाफिया म्हणतात ऑन अरविंद सावंत ( मंदिराचा जिहाद केलाय ) --- हिंदू समाजात वाईट प्रवृत्तीला आम्ही समर्थन करत नाही मात्र मुस्लिम समाज एकटवतो.. अरविंद सावंत यांना कदाचित हिंदू धर्म कळलेला नाही.. त्यांनी कुराण बाजूला करुन भगवत गीता परत परत वाचावी.. चुकीला चूक म्हणणं ह्यालाच हिंदू धर्म म्हणतात.. कुरान और इस्लाम मध्ये होणाऱ्या चूका ते मानणार आहेत का? हा प्रश्न विचारण्याची हिंमत अरविंद सावंत यांनी तिकडे पण दाखवावी पश्चिम बंगाल मध्ये बाबरी मस्जिद बांधत आहेत. तिकडे पण घोटाळा झाला होता तेव्हा का उल्लेख केला नाही.. जिहाद्यांची भाषा अरविंद सावंत आणि उद्धव ठाकरे बोलत आहेत. हिंदू धर्माला बदनाम करण्याची सुपारी ह्यांनी घेतली आहे. ऑन जयंत पाटील ऑन वर्ष --- वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे पण राज्यात सबकुछ देवा भाऊ आहेत ज्यांना आयुष्य सुखकर हवयं आता त्यांनी देवा भाऊंकडे यावं पहिला राज मार्ग सागर पर्यत होता आता तो राज मार्ग है वर्षा पर्यंत ऑन सुप्रिया सुळे --- मतदार पुनररचना होणं गरजेचे आहे सुप्रिया सुळे ताईंनी सकारात्मक भूमिका घेतली असेल तर त्यांच्या आभार और अभिनंदन करतो ऑन काँग्रेस ( राम भक्त आस्था जागर ) -- जिहाद्यांची भाषा बोलणारे मुस्लिम लीगची कपडे घालून सर तन से जुदा बोलणारे राम देवते जवळ येत असतील तर त्यांचं स्वागत करू.. घरवापसी करणाऱ्या प्रत्येकाच मी स्वागत करीन काल त्यांना सर तन से जुदा शिवाय काय सुचत नाय होते. त्यांना आज जय श्री राम सुचत असेल तर हिंदू म्हणुन मला ह्याचा अभिमान आहे. काँग्रेस उबाठा असेल ज्यांना ज्यांना आपल्या धर्माकडे परत यायचं असेल हात पुढे करुन आम्ही त्यांचं स्वागत करू ऑन संजय राऊत --- त्यांचा गाडीचा ड्रायव्हर आहे का सामनाच्या संपादकाची नोकरीं सोडून एकनाथ शिंदे यांचा संजय राजाराम राऊत हा नवीन ड्रायव्हर असू शकतो
0
0
Report
Advertisement

बोगस बीज के खिलाफ किसान संघ प्रदर्शन; मुआवजे और दोषियों पर कार्रवाई की मांग

Hingoli, Maharashtra:अँकर -हिंगोली जिल्ह्यात बोगस बियाण्यांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि नुकसानभरपाई द्यावी, या मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. आपल्या आंदोलनाचा निषेध नोंदवण्यासाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषी विभागाच्या कार्यालयासमोर पैशांच्या नोटांची उधळण करत अनोखे आंदोलन केले, जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी पेरलेल्या बियाण्यांची उगवण न झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यावर तातडीने कारवाई करावी, बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी आणि संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केली
0
0
Report

गडचिरोली में गर्भवती महिला की प्रसूति के बाद मौत, इलाज में देरी से

Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातल्या कोसमी गावात एका गरोदर महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे नवजात बालिका सुखरूप असून तिच्या जन्मानंतर आईच्या मायेपासून पोरकी झाली आहे. आरोग्य विभागाने वेळेत रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिल्यानंतरही दुर्लक्ष झाल्याने उपचारास विलंब झाल्याचे समोर आले आहे. अमरिका महेश मडावी (वय २७) ही नऊ महिन्यांची गरोदर होती. प्रसूतीची संभाव्य तारीख जवळ आल्याने ८ जुलै रोजी बेडगाव येथील आरोग्य सेविका रेखा पेंदरे यांनी त्यांच्या घरी भेट देऊन कोरची ग्रामीण रुग्णालयात आधीच दाखल होण्याचा सल्ला दिला होता. मात्र कुटुंबीयांनी नकार दिला. १२ जुलै रोजी आशा कार्यकर्त्या ललेश्री काटेंगे यांनी पुन्हा घर टूळून प्रकृतीची चौकशी केली. रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास अमरिका मडावी यांना अचानक श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी घेऊन जाण्याऐवजी प्रथम मोहोगाव टोला येथील एका मांत्रिकाकडे नेण्यात आले. रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास आशा कार्यकर्त्या ललेश्री काटेंगे यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तातडीने १०८ रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. रुग्णवाहिकेच्या मदतीने अमरिका मडावी यांना मोहोगाव टोला येथून कोरची ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तेथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार सुरू केले. मात्र ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्याने त्यांना तातडीने जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे रेफर करण्यात आले. गडचिरोली येथे पहाटे त्यांची शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती करण्यात आली. यावेळ बालिकेचा जन्म झाला. मात्र प्रसूतीनंतर अवघ्या काही मिनिटांतच अमरिका मडावी यांचे निधन झाले. नवजात बालिका सध्या सुखरूप असून तिच्यावर वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. वेळीच रुग्णालयात दाखल झाले असते तर परिस्थिती वेगळी असण्याची शक्यता होती. उपचारासाठी उशिरा आणल्याने गुंतागुंत वाढल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top