icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

मुंबई FDA ने डोमिनोज़ पर छापा, आउटलेट का लाइसेंस निलंबित

Mumbai, Maharashtra:मुंबई में फूड एंड ड्रग एडमिनिस्ट्रेशन (FDA) ने डोमिनोज पर बड़ी कार्रवाई की। बॉरिवली, विठेपार्ले और घाटकोपर के प्रसिद्ध आरसिटी मॉल में स्थित डोमिनोज के आउटलेट पर FDA ने छापा मारा। घाटकोपर के आउटलेट का खाद्य व्यवसाय परमिशन निलंबित किया गया। खाद्य प्रतिष्ठानों में स्वच्छता और सेनेटेशन की उचित व्यवस्था नहीं, कीट प्रादुर्भाव पाया गया, खाद्य पदार्थों के साठवण में आवश्यक सावधानियाँ नहीं, खाद्य पदार्थों के साथ आने वाले पदार्थों के आवश्यक कागдерж पत्र उपलब्ध नहीं, कर्मचारियों की व्यक्तिगत स्वच्छता, वैद्यकीय जाँच, टीकाकरण, ग्लब्ज़, एपरन आदि का न होना, आवश्यक प्रमाणपत्र उपलब्ध न होना और ग्राहक शिकायत निवारण की प्रभावी व्यवस्था नहीं होना—ये कारण दिए गए और FDA ने यह कार्रवाई की। इसका अवलोकन हमारे प्रतिनिधि Amol Pednekar ने किया।
0
0
Report

मालवणी के सिपाही किरण इंदुलकर ड्रग खरीद मामले में गिरफ्तार

Mumbai, Maharashtra:ड्रॅग पेडलर्स आणि खरेदी करणाऱ्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी लावला ट्रॅप पकडलेला आरोपी निघाला पोलीस शिपाई मालवणीत अमली पदार्थ खरेदी करणारा पोलीस शिपाई अटकेत मालवणी परिसरातील गेट क्रमांकाजवळ अमली पदार्थ तस्करीविरोधात पोलिसांनी सापळा रचला होता या कारवाईदरम्यान किरण इंदुलकर याला ताब्यात घेण्यात आलं आरोपीकडून सुमारे १५ हजार रुपये किमतीचं ४ ग्रॅम मॅफेड्रॉन खरेदी केल्याचं तपासात समोर आरोपीला ताब्यात घेताना तो पोलीस दलात कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना नव्हती चौकशीनंतर आरोपी पोलीस शिपाई असल्याचं समोर आलं किरण इंदुलकर हा नायगाव बीडीडी चाळ परिसरातील रहिवासी यापूर्वी इंदुलकर मालवणी पोलीस ठाण्यातही कार्यरत होता
0
0
Report
Advertisement

आदिवासी आश्रम स्कूलों के बजट पर सवाल: नेताओं ने सरकार की जवाबदेही मांगी

Nagpur, Maharashtra:नागपूर - विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते - On आश्रम शाळा - - आश्रम शाळांना दोन् हजार रुपये एका मुलाच्या मागे दर महिन्याला अनुदान मिळतं, दोन् हजार रुपयात जेवण, पुस्तक, कपडे, तेल, कंगवा सगळं द्यावे लागतात - दोन् हजारात मुलांचा पोट भारत का? खाण्यासाठी दोनशे रुपये झाला आणि चौदाशेचा बजेट 2 हजारांवर गेला, आदिवासी मुलांचा बजेट कोणाच्या घशात चाललं आहे याची चौकशी झाली पाहिजे - दोन् हजार रुपये देऊन sगळ्या सुविधा देतात, महाराष्ट्रात अशा घटनां अनेक शाळांमध्ये झालेले आहेत सर्पदंशाच्या परंतु संचालकावर गुन्हा दाखल झाल्याची ही पहिली वेळ आहे - वर्धेच्या पोलीस अधीक्षकांच्या घरात साप आढळून आला, जेंव्हा मुलं शिकत नव्हते तेंव्हा आदिवासींच्या मुलांकरिता मारोतराव कोवासे यांनी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या - 80 वर्षाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यानंतर आता जिथे- जिथे अशा घटना होतील तिथे संचालकांवर गुन्हे दाखल करावे लागतील - बदलापूरच्या शाळेत मुलींवर अत्याचार झाला त्यावेळी तेथील संचालकावर सरकारने गुन्हे दाखल करण्याची हिम्मत दाखवली नाही, कारण ते आरएसएसचे होते म्हणून - त्याचा इन्स्पेक्शन झालं त्यामुळे असा कुठेच उल्लेख केला नाही का इथे काढले पाहिजे भेट दिले पाहिजे, मग हे अधिकाऱ्यांची जबाबदारी नाही का? महाराष्ट्रात हजार आश्रम शाळा आदिवासी विभाग चालवतो त्यांनी दाखवाव कोणत्या शाळेत बेड आहेत ते - अशा घटना कुठेच घडू नये, हे फार दुर्दैवाचे घटना आहे आणि निष्पाप मुलींचा जीव गेला पण या सुविधा देण्याचं काम कोणाचा आहे, संस्थाचालक दोन हजार रुपयात सगळं काही देईल का? - मला सरकारला हा प्रश्न आहे की अनेक मंत्र्यांचे अनेक राजकीय लोकांचे आश्रम शाळा आहेत कुठल्या आश्रम शाळेत बेड आहेत हे सरकारने जाहीर करावं - आत्ता खडबडून जागा होऊन काहीतरी कारवाईसाठी पुढे येतो पण आदिवासींच्या लोकसंख्येप्रमाणे जो बजेट मिळतो तो 30 टक्के सुद्धा खर्च होत नाही, दुसऱ्या विभागाकडे वळवला जातो त्यावेळी तुम्हाला काही वाटत नाही - एकलव्य प्रमाणे शाळा सुरू करा, आदिवासी आश्रम शाळा सगळ्याच बंद केल्या पाहिजे, करायचे आहेत तर सहा महिन्याची मुदत द्या नाही सुधारले तर बंद करून टाका आणि सरकारने त्याची जबाबदारी घेऊन शाळा चालवल्या पाहिजे - आणि त्या संस्थेला मात्र एकीकडे एका मुलावर सहा- हजार सात हजार खर्च केले जात आणि संस्थेला 2000 दिले जातात हा फरक आहे On ओबीसी मनोज जरांगे - - यावर पांघरून कोण घालते मला माहिती नाही, यात पूर्णपणे जे आत्ता जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या सर्व ओबीसी जगातील 85% लोक हे त्या ठिकाणी नव्याने प्रमाणपत्र घेतलेले निवडून आले हे کوणी पाहिलं - मायक्रो ओबीसींना बिलकुल संधी मिळाली नाही, या निवडणुकीतून त्यांना संधी मिळाली नाही हे कोणामुळे झालं? कोणी म्हणत हे पूर्वी झाला असेल, ईडब्ल्यू एस मधून त्यांना सवलती मिळायच्या त्या बंद झाल्या, हा वाद त्यांना माहित - सरकार म्हणून मान वाकवून त्यांच्या दरबारात जाता? एवढी लाचारी का? एवढा निष्क्रियपणा का? महसूल मंत्री यांच्यावर बोलतात म्हणजे त्यांच्यावर दबाव टाकले जातात, जात पडताळणी समितीवर दबाव टाकले आणि मग सगळ्या व्हॅलिडीटी क्लिअर करून देणे हे त्या पाठीमागचं कारण आहे - कोणीही मंत्री असेल तर ते मार्किंग देणार, चौकशी करणारच, यामध्ये त्यांना एवढं टार्गेट करण्याची का गरज होती, दबाव टाकून आपलं साध्य करण्याचं हे दिसत On सुप्रिया सुळे-तावडे प्रवास - - आम्ही यावर बोलण्यापेक्षा फार काही वाट बघायची गरज नाही, ते म्हणतात विकासासाठी भेटतो, यावर आता जर दोघेही नेते एका गाडीत बसून गेले म्हणजे त्यांच्या मनात आहे असं मी म्हणायला तयार नाही, आणि त्यांच्या काय भूमिका आहे त्या भूमिका आज जरी सांगत नसणार तरी उद्या त्यांच्या भूमिका स्पष्ट होणार आहे त्यामुळे आम्ही वेट अँड व्हॉट च्या भूमिकेत आहो On संजय राऊत -शाह उपपंतप्रधान - - कोण कोणाला घेतलं सगळं बाजार मांडला आहे, राजकारण महाराष्ट्रातला असो की देशातील असू दे,वेश्येलाही लाजवेल असं झाला आहे, ती पोटासाठी करते मात्र हे तर सगळं आपलं अस्तित्व विकून टाकतात - यांना सत्ता, धनाचा योग, कोणाला उपपंतप्रधान व्हायचा आहे हा भाजपचा प्रश्न आहे कोणाला खड्ड्यात टाकतील कोणाला वर नेऊन उचलतील तो त्यांचा प्रश्न आहे On राहुल गांधी निशिकांत दुबे टीका - - स्वतःच्या मावस बहिणीशी लग्न करतो त्याला नैतिकता कुठून आले, त्याची नाव घेण्याची लायकी नाही, त्याच्यात संस्कार संस्कृती नाही त्याला भान नाही सामाजिक On अमित शाह संसद उत्तर - - तीन आठवडे गायब होते, झारखंडमध्ये आंदोलन घडवून आणलं, आंदोलनत पश्चिम बंगाल वरून लोक आणले आता सांगतात आणि उत्तर देतो, तीन आठवडे कुठे गेले होते का उत्तर दिले नाही - राहुलजींनी सांगितला आहे पहिले माफी मागा मग उत्तर द्या On शाळकरी विद्यार्थी सोशल मीडिया ट्रेंड - - सर्व शाळा आहेत त्या नव्याने बांधणाऱ्या शक्तीपीठ आणि समृद्धीच्या बाजूला आणा, म्हणजे मुलांना रस्त्याची गरज पडणार नाही शाळेत जाण्यासाठी - सगळा पैसा मोठ्या प्रोजेक्टमध्ये चाललेला आहे, रस्त्याची चाळण झालेली आहे त्याला हे सरकार जबाबदार आहे, सगळा पैसा तिथेच चाललेला आहे, पाच ते दहा हजार कोटींचे प्रोजेक्ट, 25-30-40 टक्क्यांचे कमिशन - हे कसले टेक्नॉलॉजी आणत आहेत हे मूर्ख बनवायचे धंदे आहेत On मनोज जरांगे वर्षा आंदोलन - - ते सरकार बघेल आणि मनोज जरांगे बघेल, कोण कोणाची जीरवतेय, सरकारमध्ये दम असेल तर जारांगेची जिरवेल,नाहीतर जरांगे सरकारची जिरवेल, एकमेकांची जिरवा फक्त आमचा नुकसान ओबीसींचा करू नका
0
0
Report

महाराष्ट्र में मदरसों समेत धार्मिक संस्थाओं के लिए टीईटी अनिवार्य करने की मांग

Nagpur, Maharashtra:नागपूर - अल्पसंख्याक संस्थांसह मदरसे, वैदिक पाठशाळा और धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्येही टीईटी बंधनकारक करण्याची मागणी - महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका - आरटीई कायद्याच्या कलम 2(एन) अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांना टीईटी लागू करण्याची मागणी - 2012च्या दुरुस्तीनुसार मदरसे, वैदिक पाठशाळा और प्रामुख्याने धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थांना आरटीई कायद्यातून वगळण्यात आल्या आहेत - या तरतुदींमुळे विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव होत असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा - संस्थेच्या स्वरूपानुसार मुलांना दर्जेदार प्राथमिक शिक्षणाच्या संरक्षणापासून वंचित ठेवण्याला तार्किक आधार नसल्याचा याचिकेत दावा -- दरम्यान याबाबत याचिकाबाबत प्यारे खान यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी ------- - बाईट -- प्यारे खान, अध्यक्ष राज्य अल्पसंख्याक आयोग
0
0
Report
Advertisement

महाराष्ट्र विधानसभा सदस्य पेंशन नियमों पर खंडपीठ में याचिका—समान पेंशन की मांग

Nagpur, Maharashtra:नागपूर - ‘माजी आमदारांना आयुष्यभराची पेन्शन का?’ महाराष्ट्र विधानमंडळ सदस्य निवृत्ती वेतन कायद्याला नागपूर खंडपीठात आव्हान - विधानसभा या विधान परिषद सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर कोणतीही किमान सेवा न करताही दरमहा ५० हजार रुपये पेन्शन आमदार देण्याच्या तरतुदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले... - महाराष्ट्र विधानमंडळ सदस्य पेन्शन अधिनियम १९७६ मधील कलम ३(१) घटनाबाह्य आणि समानतेच्या अधिकाराचं उल्लंघन करणारे असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा - एक दिवस आमदार राहिलेल्या व्यक्तीला आणि पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या आमदाराला सुरुवातीला समान पेन्शन देणं हे तर्कसंगत नाही, असा याचिकेत युक्तिवाद - पाच वर्षांपेक्षा अधिक सेवेसाठी प्रत्येक अतिरिक्त पूर्ण वर्षाला २ हजार रुपये अतिरिक्त मासिक पेन्शन, मात्र पेन्शन मिळण्यासाठी किमान सेवा कालावधी नाही - राज्यात सध्या ६३० विधानसभा सदस्य पेन्शनधारकांना 3 कोटी 6९ लाख ९० हजार रुपये, तर १४४ विधान परिषद सदस्यांना ८३ लाख २३ हजार रुपये पेन्शन - ५९६ लाभार्थ्यांना कुटुंब पेन्शनपोटी 2 कोटी 38 लाख 40 हजार रुपये, पेन्शनवर सरकारचा एकूण वार्षिक खर्च 82 कोटी 98 लाख 36 हजार रुपये - पेन्शनसाठी वाजवी किमान सेवा कालावधी निश्चित करावा आणि सेवाकाळाच्या प्रमाणात पेन्शन ठरवावी, अशी पर्यायी मागणी याचिकेतून करण्यात आली.. - न्या. अनिल किलोर आणि न्या. रजनीश व्यास यांच्या खंडपीठासमोर सुनावणी; पुढील सुनावणी २३ सप्टेंबरला
0
0
Report
Advertisement

नागपूर साइबर पुलिस ने मल्टी-खाता रैकेट का पर्दाफाश; 90 करोड़ से अधिक फर्जी लेनदेन उजागर

Nagpur, Maharashtra:नागपूर सायबर पोलिसांनी म्युल अकाउंट रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर या प्रकरणातील फसवणुकीची व्याप्ती 90 कोटींच्या वर असल्याच आत्तापर्यंत झालेल्या तपासात पुढे आलेय..सायबर गुन्हेगारांना बँक खाती उपलब्ध करून देऊन फसवणुकीची रक्कम हस्तांतरित करणाऱ्या एका मोठ्या नेटवर्कचा नागपूर सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला होता . बनावट बँक खात्यांद्वारे 90 कोटी 25 लाख रुपयांच्या संशयित व्यवहारांचा खुलासा झाला आहे. या खात्यांसंदर्भात महाराष्ट्रासह देशभरात 104 तक्रारी नोंदवण्यात आल्याची माहिती समोर ली आहे. या प्रकरणात पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली आहे. सायबर पोलिसांना माहिती मिळाली होती की काही लोक वेगवेगळ्या भागात नागरिकांकडून खाती विकत घेत आणि त्यांचा वापर सायबर गुन्हेांसाठी करत. यावर सायबर क्राईम अधिकाऱ्यांनी छापा टाकून 6 आरोपींना अटक केली. आरोपी जास्तीत जास्त ग्रामीण भागात जाऊन लोकांना पैसे देऊन खाती भाड्याने घ्यायचे आणि सायबर गुन्हे करणाऱ्यांना ही म्युल खाती द्यायचे. या खात्यांमध्ये सायबर फसवणुकीची रक्कम जमा करून ती पुढे ट्रान्सफर केली जायची. या म्युल अकाउंट फसवणूक प्रकरणी आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय सायबर टोळीशी जोडले असण्याचा संशय आहे. या दिशेनेही पोलिस तपास करत आहेत कारवाईदरम्यान पोलिसांना खालील साहित्य जप्त करण्यात आले: - 236 ATM कार्ड - 85 चेक बुक आणि 180 कोरे चेक - 45 वेगवेगळ्या मोबाईल कंपन्यांचे सिम कार्ड यांसह अनेक महत्त्वाचं साहित्य सापडला आहे
0
0
Report

आदित्य ठाकरे का नाशिक दौरा: सड़कों की बदहाली पर खास रिपोर्टिंग

Nashik, Maharashtra:Nashik breaking - शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर - दौऱ्याची सुरुवात त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी करून करणार - पेगलवाडी गावातील रस्त्यांची दुरवस्था दाखवण्यासाठी दोन विद्यार्थ्यांनी स्वतः रिपोर्टिंग करत व्हिडिओ केला होता - विद्यार्थ्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात झाला होता व्हायरल - याच ठिकाणी जाऊन आदित्य ठाकरे करणार रस्त्याची पाहाणी - त्यानंतर नाशिक शहरातील खराब रस्त्यांचीही पाहणी करणार - नाशिक महापालिकेत पक्षातील नगरसेवकांची घेणार बैठक - बैठकीनंतर आदित्य ठाकरे घेणार पत्रकार परिषद - आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली विकासकामे आणि रस्त्यांची दुरवस्था यावर मांडणार भूमिका - नाशिकच्या रस्त्यांवरून आदित्य ठाकरे काय भूमिका मांडतात, याकडे लक्ष - कुंभमेळ्याच्या कामांबाबतही आदित्य ठाकरे काय बोलतात किंवा मागण्या करतात, हे पाहणे महत्त्वाचे
0
0
Report
Advertisement

दापोली शिवसेना शहरप्रमुख ने ऑडियो विवाद के चलते इस्तीफा दिया

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कथित ऑडिओ क्लिप प्रकरण: दापोली शिवसेना शहरप्रमुख प्रसाद रेळेकर यांचा राजीनामा.. अँकर ई-शिवाई बस कर्मचाऱ्याला धमकी दिल्याची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दापोली शिवसेनेचे शहरप्रमुख प्रसाद उर्फ पप्पू रेळेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या प्रकरणावरून दापोलीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.. ई-शिवाई इलेक्ट्रिक बसच्या चालकांच्या ड्युटी नियोजनावरून रेळेकर आणि कर्मचाऱ्यामध्ये वाद झाला होता.संभाषणादरम्यान कर्मचाऱ्याला धमकी दिल्याचा तसेच "माझा आदेश म्हणजे योगेश कदमांचा व शिवसेनेचा आदेश" असा दावा करण्यात आल्याचा आरोप आहे.. माजी मंत्री रामदास कदम यांनी फोन करून कानउघडणी केल्यानंतर पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आणि अखेर रेळेकर यांचा राजीनामा घेण्यात आला.. ​या राजीनाम्यानंतर आता दापोलीत नव्या शिवसेना शहरप्रमुखाच्या नियुक्तीसाठी पक्षांतर्गत हालचाली सुरू झाल्या आहेत..
0
0
Report

कोल्हापुर विधायक राजेश क्षीरसागर पर नैतिक जवाबदेही के तहत इस्तीफे की मांग

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी केली आहे. कोल्हापूर शहरातील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवरून पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत आमदार क्षीरसागर यांच्यावर जोरदार आरोप केले. राजेश क्षीरसागर हे गेल्या बारा वर्षांपासून आमदार असून पाच वर्षांपासून राज्य नियोजन मंडळाच्या अध्यक्षपदावर कॅबिनेट मंत्रिपदाच्या दर्जाने कार्यरत आहेत. मात्र, शहरातील नागरिकांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात ते अपयशी ठरल्याचा आरोप संजय पवार यांनी केला. कोल्हापूर शहरातील शंभर कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पाचा मुद्दा उपस्थित करत पवार यांनी आतापर्यंत किती निधी उपलब्ध झाला आणि प्रत्यक्षात रस्त्यांची सद्यस्थिती काय आहे, असा सवाल केला. शहरातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांचे समाधान करता येत नसेल, तर आमदार राजेश क्षीरसागर यांनी जनतेची माफी मागून नैतिक जबाबदारी स्वीकारावी आणि राजीनामा द्यावा अशी मागणी संजय पवार यांनी केली.
0
0
Report

रोहित पवार: चाकण उद्योगों की बदहाली पर सरकार पर सवाल

Ahilyanagar, Maharashtra:रोहित पवार ऑन चाकण उद्योग चाकण येथील अनेक उद्योग राज्यातील दुसऱ्या एमआयडीसीमध्ये गेलेले पाहायला मिळत आहेत... एमआयडीसी साठी मिळणाऱ्या सुविधा मिळत नाहीत रस्त्यात खड्डे झाले आहेत... यासोबतच 36 हजार कामगारांचा आकडा असा आहे ज्यांच्या कंपन्या इतर राज्यात स्थलांतरित झाल्या आहेत हे घातक आहे... मात्र सरकार घोडेबाजार करण्यात पक्ष फोडण्यात व्यस्त आहे उद्योगांना काय हवं ते त्यांच्याकडून पाहिलं जात नाही हे मोठं दुर्दैवी आहे... सरकारकडून त्या ठिकाणी ए आय प्रकल्प उभारण्याचं सांगितलं जात आहे मात्र हे आहे प्रकल्पासाठी पाणी आणि वीज मोठ्या प्रमाणात लागते तुलनेने नोकऱ्या कमी मिळतात त्यामुळे सरकारने कुठले उद्योग आणायचे याचा विचार केला पाहिजे सोबतच आहेत हे उद्योग कसे टिकतील याचाही विचार केला पाहिजे अन्यथा या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही... रोहित पवार ऑन मराठी जीआर राज्यातील मराठी शाळा बंद होत चालल्या आहेत आदिवासी भागामध्ये शाळा नाहीत, मुलांना साप चावत आहेत याकडे सरकारचं लक्ष नाही मात्र मराठी अमराठी असा वाद निर्माण करून राजकारण करण्याचं काम सत्ताधाऱ्याकडून होत आहे आणि हे दुर्दैवी आहे... रोहित पवार ऑन सुप्रिया सुळे कडून हाताला धरून मोदी भेट सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती यांचा रिसेप्शन कार्यक्रमांमध्ये पवार कुटुंबातील एक सदस्य म्हणून आपण हजर होतो या कार्यक्रमांमध्ये येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचे स्वागत करणे हे कर्तव्य असल्याने मी समोर होतो यावेळी पारिवारिक फोटो काढण्याची वेळ आली त्यावेळी मला बाजूला पाहून सुप्रियाताईंनी मला मध्ये घेतलं सुप्रीया ताईंचे सर्वच नेत्यांची चांगली संबंध आहेत त्याचा फायदा मतदारसंघातील आणि राज्यातील प्रश्न सोडवण्यासाठी होतो... रोहित पवार ऑन घाटकोपर दरड कोसळली घाटकोपर येथे दरड कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला हे दुर्दैवी आहे... शासन आणि प्रशासनाचा अशा गोष्टींकडे पूर्ण दुर्लक्ष आहे... अशा गोष्टींसाठी जो निधी दिला जातो तो केवळ पेपर वरच वापरला पाहायला मिळत आहे... रोहित पवार ऑन नगर मनपा कर्मचारी मृत्यू ठिया आंदोलन गुन्हेगाराला जात नसते मात्र पोलिसांनी कारवाई करत यातील आरोपींना अटक केली आहे मात्र आरोपी अटक झाले नाहीत असं कोणाला वाटत असेल तर त्यांनी पोलिसांना माहिती द्यावी पोलिसांनी केलेल्या कारवाईवर विश्वास ठेवला पाहिजे अशा प्रकरणात जातीवाद किंवा राजकारण आणू नये... रोहित पवार ऑन राम शिंदे जिल्हा सहकारी बँक निवडणूक अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक सोपी नाही मात्र काही लोक (राम शिंदे) चर्चा करतात स्वतःला मदत प्राप्त करून घेतात आणि तडजोडी करतात रोहित पवार ऑन विलीनीकरणाला उशीर ज्येष्ठांकडून विलीनीकरणाला उशीर केला जात असल्याच्या चर्चेवर बोलताना आमची कसलीही चर्चा नसल्याचं रोहित पवारांनी म्हटला आहे... आम्ही निर्णय घेतलेला आहे आम्ही लोकांबरोबर राहून या सरकारच्या विरोधात लढणार आहोत... रोहित पवार ऑन जरांगे आंदोलन मला सरकारला या निमित्ताने सांगायचं आहे मराठा समाजाला असेल किंवा धनगर समाजाला असेल टिकणार आरक्षण द्यायचं असल्याने आपल्याला घटना दुरुस्ती करणे गरजेचे आहे आणि हे मुद्दे सर्व पंतप्रधानांच्या समोर मांडून हे काम करणं गरजेचं आहे रोहित पवार ऑन उषा चव्हाण उपमुख्यमंत्र्यांनी सांगून सुद्धा जर एवढ्या मोठ्या कलाकाराच्या अडचणी सुटत नसतील तर सामान्य नागरिकांनी काय करायचं इथं कोणाचीच परिस्थिती चांगली नाहीये... रोहित पवार ऑन राधाकृष्ण विखे तलाठी भरती तलाठी भरती मध्ये भ्रष्टाचार झाल्याचं आम्ही सांगितल्यानंतर विखे पाटलांनी आमच्या विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे म्हटला आहे आता या भरती भरती प्रक्रियेमध्ये 60 ते 62 लोकांची पेपर लिंक केल्याचं समोर येत आहे 20 तारखेपर्यंत याचा रिपोर्टही येणार आहे त्यानंतर आम्ही विखे पाटलांचा राजीनामा मागणार आहोत रोहित पवार ऑन गुन्हेगारी पालघर जिल्ह्यातील घटना त्याबरोबरच पुरंदर येथील दहा वर्षाच्या मुलीवरील अत्याचाराची घटना यावरून एक लक्षात येतं गृह विभागाचा धाक राहिलेला नाही त्यामुळेच पुण्यात तरुण देखील रस्त्यावर धूडगुस घालताना पाहायला मिळतात या सर्व गोष्टीचा वाईट वाटतं...
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top