icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

कल्याण डोंबिवली में तेज बारिश से जलजमाव, ठेकेदारों और अधिकारी की मिलीभगत पर सवाल

Kalyan, Maharashtra:कल्याण डोंबिवली सकाळपासून पावसाची रिपरिप. अधून मधून पावसाच्या जोरदार सरी. नालेसफाई ठेकेदारांसाठी की अधिकाऱ्याच्या टक्केवारीसाठी? कल्याण डोंबिवली शहराला कालच्या मुळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते, तर आज सकाळ पावसाची रिमझिम तर अधूनअधून जोरदार सरी बरसत आहे. दहा मिनिटाच्या पावसात रस्त्यावर पाणी साचल्याने नदीचे स्वरूप पाहायला मिळाले. महापालिका नाले साफ करण्यासाठी करोडो रुपये खर्च केले जाते, करोडो च्या टेंडर काढले जातात ते ठेकेदारांसाठी की अधिकाऱ्याच्या टक्केवारीसाठी असा कल्याण डोंबिवली करणारं म्हणणं आहे. याचा आढावा घेतला गया है.
0
0
Report

राऊत के आरोप पर लिंगाडे का खुला खंडन: 20 करोड़ ऑफर सच?

Buldhana, Maharashtra:महाराष्ट्र की राजनीति में फिर से फूट-फूटकर चर्चा तेज हो गई है। ठाकरे गुट के सांसद संजय राऊत ने कांग्रेस के एक विधायक को 20 करोड़ की ऑफर मिलने का गंभीर आरोप लगाया। इस दावे से राजनीतिक हलचल मची है, पर संबंधित विधायक ने स्पष्ट रूप से चुप्पी तोड़ी है। यह मामला क्या है, देखते हैं यह स्पेशल रिपोर्ट। state की राजनीति में 'ऑपरेशन टायगर' की चर्चा जारी है। अब फिर से ठाकरे गुट के सांसद संजय राऊत ने बड़ा खुलासा किया है। विधान परिषद के कांग्रेस विधायक धीरज लिंगाडे पर शिंदे गुट से उन्हें फंसाने का प्रयास चल रहा है—राऊत ने यह कहा। इतना ही नहीं, उन्हें 20 करोड़ की ऑफर और आगामी चुनाव में विधायक पद का टिकट देने का आश्वासन भी दिया गया था। इस दावे के बाद राजनीतिक हलकों में कई तर्क-वितर्क उभरने लगे। विपक्षी गुट पर फोड़-फोड़ करने का प्रयास बताकर ठाकरे गुट ने सत्ताधारी शिंदे गुट को घेरने की कोशिश की। परन्तु विधायक धीरज लिंगाडे ने सामने आकर इन चर्चाओं को पूरी तरह से रोक दिया। विधायक धीरज लिंगाडे ने स्पष्ट कहा: "मुझे ऐसी कोई ऑफर नहीं मिली और इस दावे में कुछ भी नहीं है." उन्होंने यह भी कहा कि वे कहीं नहीं जाएंगे और कांग्रेस पार्टी में ही सक्रिय रहेंगे, अफवाहों को चुपचाप नकारते हुए। Final VO: एक तरफ राऊत के गंभीर आरोप और दूसरी तरफ लिंगाडे के खंडन, अब यह मामला राजनीतिक कलह का रंग ले सकता है। पर्दे के पीछे कौन सा खेल था, यह सवाल अब और चर्चा में है।
0
0
Report

बामणी फाटा से पुसद राजमार्ग तीन साल से अटका; मानसून में लोग परेशान

Nanded-Waghala, Maharashtra:Anchor - विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या बामणी फाटा ते पुसद या राज्यमार्गाचे काम रखडले आहे. आता पावसाळ्यात या रस्त्यावरून जाताना वाहनधारकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. तीन वर्षांपासून अत्यंत संथ गतीने या राज्य मार्गाचे काम सुरू आहे. सध्या पावसामुळे हा रस्ता संपूर्ण चिखलमय झालाय. या निसरड्या रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या मार्गावरून दररोज हजारो दुचाकी, चारचाकी आणि जड वाहने प्रवास करतात. बामणी फाटा हे परिसरातील वीस ते पंचवीस गावांची प्रमुख बाजारपेठ असल्याने येथे नागरिकांची मोठी वर्दळ असते. या रस्त्याचे काम लवकर पूर्ण करावे अशी मागणी नागरिक करताहेत.
0
0
Report
Advertisement

राम मंदिर चोरी केस: गोविंद देवगिरी पर आरोप, परिवार ने उन्हें बिन आरोप बताया

Shirdi, Maharashtra:Anc - राम मंदिरातील चोरी प्रकरणी कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी यांच्यावर आरोप होत असताना त्यांच्या कुटुंबियांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.चांगलं काम करणाऱ्या वर नेहमी आरोप होतात हा आतापर्यंतचा इतिहास आहे त्यामधून कोणीही सुटलं नाही..संत महात्म्यांना त्रास देणारी मंडळी पूर्वीही होती आणि आताही आहे. आरोप होणे स्वाभाविक आहे राजकीय लोकांकडे मुद्दे नसले की धार्मिक मुद्द्यांवर हात घालून चिखलफेक केली जाते. आम्हाला विश्वास आहे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल.यातील जे दोषी आहेत त्यांना शिक्षा होईल असा आम्हाला विश्वास असल्याची प्रतिक्रिया गोविंद देव गिरी यांचे चुलत बंधू आचार्य महेश व्यास यांनी झी 24 तासशी बोलतांना दिली आहे..त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
0
0
Report

स्वामी गोविंद देवगिरी महाराज पर आरोप, परिवार ने निष्पक्ष जाँच की मांग की

Shirdi, Maharashtra:Anc - जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्ट के मुख्य कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी महाराज पर लगाए जा रहे आरोपों को उनके परिवार ने सिरे से खारिज कर दिया है..स्वामी जी के चचेरे भाई आचार्य महेश व्यास का कहना है कि जो लोग अच्छा काम करते हैं , उन पर आरोप लगना कोई नई बात नहीं है..इतिहास गवाह है कि संत-महात्माओं को पहले भी परेशान किया गया और आज भी किया जा रहा है..उनका कहना है कि जब राजनीतिक लोगों के पास कोई मुद्दा नहीं बचता , तब धार्मिक विषयों पर आरोप लगाकर कीचड़ उछालने की कोशिश की जाती है..उन्होंने विश्वास जताया कि इस मामले में निष्पक्ष जांच होगी, "दूध का दूध और पानी का पानी" हो जाएगा, और जो भी दोषी होगा उसे कानून के अनुसार सजा मिलेगी.. आचार्य महेश व्यास से बात की है हमारे संवाददाता कुणाल जमदाडे ने..
0
0
Report
Advertisement

मावळ में भारी बारिश, 13 गांवों का संपर्क टूट गया

Varsoli, Maharashtra:मावळ तालुक्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. इंगळून–पारिठेवाडी हा मुख्य रस्ता पावसाच्या पाण्याखाली गेल्याने 13 गावांचा संपर्क तुटला आहे. स्थानिक नागरिकांना अत्यावश्यक सेवा, विद्यार्थ्यांना शाळा आणि रुग्णांना उपचारासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे या रस्त्याच्या साईड पट्ट्या आणि रस्त्याचं काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू असूनही ते अद्याप पूर्ण झालेलं नाही. परिणामी, दरवर्षी पावसाळ्यात नागरिकांना याच संकटाला सामोरं जावं लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान, प्रशासनाने तातडीने या भागाची पाहणी करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना कराव्यात आणि रखडलेल्या रस्त्याचं काम युद्धपातळीवर पूर्ण करावं, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
0
0
Report
Advertisement

सचिन अहिर के आरोप पर अंबादास दानवे का तीखा जवाब, ठाकरे गुट पर हमला

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:सचिन अहिर यांच्या आरोपाला अंबादास दानवे यांनी जोरदार उत्तर दिले आहे , अहिरानी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नये असे अंबादास म्हणाले 1-पक्षाचं नेतृत्व करण्यात आदित्य ठाकरे कमी पडले-अहिर,अहिरांचा आदित्य ठाकरेंवर 'टू द पॉईंट' निशाणा,फक्त मेळावे घेऊन होणार नाही-सचिन अहिर,जिल्हाप्रमुखांशी थेट संपर्क असला पाहिजे-अहिर,ठाकरेंच्या शिवसेनेत अशी परिस्थिती नव्हती-अहिर उत्तर : दिवसभर हे आदित्य ठाकरे यांच्या गाडीत फिरत होते चिकटून राहत होते, आमची लोक ही म्हणायची इतके चिकटून का राहतात आणि आता याना हे सुचतय का.. 2-आदित्य ठाकरेंना आमदार बनवण्यात माझा वाटा-अहिर,वरळीवर कुणाचा सातबारा नाही उत्तर : कसला वाटा आणि काय आणि सातबारा कुणाचा नसतो यांच्या मणी पैसे आहेत आता म्हणून सातबारा आणि असले शब्द बोलताय.. तुमचं आडनाव पवार ठाकरे नाही आम्हाला माहिती आहे, पण तुम्ही उगाच असले बोलून ठाकरेंवर टीका करण्याचा मोहात पडू नका, तुम्ही खूप लहान आहेत जाणीव ठेवा...
0
0
Report
Advertisement

नागपूर में गृहराज्यमंत्री पंकज भोयर के बयान पर राजनीति

Nagpur, Maharashtra:नागपूर पंकज भोयर, गृहराज्यमंत्री On लिंगाडे आमदार - आमदार हे सुशिक्षित पदवीधर मतदारसंघातून निवडून आले आहे चुकीच्या पद्धतीचे काम त्यांच्या हातून होणार नाही. संजय राऊत हे स्वतःच्या पक्षातील लोकांबद्दल विश्वास निर्माण करू शकले नाही. त्यामुळे अनेक जण पक्ष सोडून चालले आहे. - आतापर्यंत उबाठामध्ये जे लोकप्रतिनिधी बाहेर पडले. त्यांनी देखील हाच आरोप केलेला आहे. याचा चिंतन स्वतः संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी केलं पाहिजे. - रामाचे सगळे भक्त आहे.... त्यांनी देखील रामाची भक्ती करू नये असा आपण म्हणू शकत नाही. इतक्या सगळ्या घडामोडी पक्षांमध्ये का होत आहे याचा आत्मचिंतन केलं पाहिजे.
0
0
Report

नागपुर टीईटी पेपर फ्रॉड में SIT जांच शुरू, हत्या प्रकरण भी चर्चा में

Nagpur, Maharashtra:नागपूर बाईट - पंकज भोयर, राज्य गृहराज्यमंत्री (on TET ) - टीईटीची परीक्षा 28 जूनला होणार होती. त्यापूर्वी या संदर्भातील पेपर परराज्यातील व्यक्तीने विकण्याचा प्रयत्न केल्याचे लक्षात येताच पोलीस प्रशासनाने तपास सुरू केला. देशातील इतर राज्यांतही याचे पाय पसरल्याचे लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत सखोल चौकशीसाठी एसआयटीची स्थापना केली असून चौकशी सुरू आहे. - *आतापर्यंत 10 जणांना अटक करण्यात आली आहे. हा नेमका प्रकार कुठून सुरू झाला, यासंदर्भातील अहवाल लवकरच समोर येणार आहे. तत्पूर्वी 28 जून रोजी होणारी टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे* - *या प्रकरणात आरोपी मिळाले असून काही महत्त्वाचे धागेदोरेही हाती लागले आहेत. सर्व आरोपी परराज्यातील आहेत. संपूर्ण चौकशी आणि अहवालानंतर नेमका कोणाचा काय सहभाग आहे, हे स्पष्ट होईल*. *ऑन लोहगड हत्या प्रकरण* - एका तरुणाचा त्या ठिकाणी जीव गेला आहे. या प्रकरणाची पोलीस प्रशासनाकडून सखोल चौकशी सुरू आहे. मुख्य आरोपीला अटक झाली असून, या घटनेमागे कोणता कट होता का, याचाही तपास सुरू आहे. *सचिन अहिर–वरळी–आदित्य ठाकरे वाद* - सचिन अहिर हे वरळी भागातील वरिष्ठ नेते आहेत. त्या भागातून आदित्य ठाकरे निवडून येतात. त्यामुळे त्यांनी बोलणे स्वाभाविक आहे. विकासाची कामे व्हावीत म्हणून सचिन अहिर यांनी शिंदे गटात सहभाग घेतला असावा. आदित्य ठाकरे यांनी आत्मचिंतन करावे की त्यांचे सहकारी त्यांना का सोडून जात आहेत, असा टोला राज्य गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला.
0
0
Report

बदलापुर में उल्हास नदी का जलस्तर बढ़ा, चौपाटी पानी में डूबी: भारी बारिश का असर

Ambernath, Maharashtra:बदलापुरात उल्हास नदीचा प्रवाह वाढला नदीकाठची चौपाटी पाण्याखाली बदलापुरात पावसाचा जोर मंदावला बदलापूरात पावसाचा जोर कमी झाला असला तरी कर्जत परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम आता बदलापूरमध्ये दिसून येत आहे. बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली असून नदीकाठावरील चौपाटी पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना नदीपात्र आणि नदीकिनाऱ्यापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून घाटमाथा, रायगड जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे नदीच्या प्रवाहात मोठी वाढ झाली आहे. परिणामी बदलापूरमधील उल्हास नदी चौपाटी पूर्णपणे पाण्याखाली गेली असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. नदीचा वेगही वाढलेला आहे. उल्हास नदीची धोक्याची पातळी १७.५० मीटर इतकी मानली जाते. सध्या प्रशासन नदीच्या पाणीपातळीवर सातत्याने लक्ष ठेवून असून नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top