445001
यवतमाळ : वणी मध्ये भाजप कडून कॅश फॉर वोट चा आरोप, विडिओ व्हायरल.
Yavatmal, Maharashtra:व्हायरल व्हिडिओमध्ये विरोधकांनी भाजपचे अधिकारी मतांच्या बदल्यात पैशांची देवाणघेवाण करत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी कारवाई करून कॅश फॉर व्होट प्रकरणात निवडणूक विभागाने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
लातूर में उपवर्गीकरण के विरोध में विशाल महामोर्चा, सरकार से निर्णय वापस लेने का आह्वान
Latur, Maharashtra:अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये प्रस्तावित उपवर्गीकरणाच्या विरोधात आज लातूर शहरात भव्य विराट महामोर्चा काढण्यात आला. कृती समितीच्या वतीने आयोजित या मोर्चाच्यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते... आनंदराज आंबेडकर आणि माजी मंत्री बबनराव घोलप यांची प्रमुख उपस्थिती होती... लातूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून सुरू झालेला हा मोर्चा गंजगोलाई, गांधी चौक मार्गे जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली... सरकारने प्रस्तावित उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा राज्यभर आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला...0
0
Report
नांदेड–मुंबई नई रेल्वे शुरू, मराठवाड़ा-विदर्भ के यात्रियों के लिए मुंबई तक सीधा संपर्क
Washim, Maharashtra:नांदेड–मुंबई नवीन रेल्वे आजपासून झाली असून या रेल्वेला वाशिम रेल्वे स्थानकावर खासदार संजय देशमुख यांनी हिरवी झेंडी दाखवली.खासदार संजय देशमुख यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ते पहिल्यांदाच वाशिम जिल्ह्यात आले होते.यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त लावला होता. तसेच या वेळी शिंदे गटाच्या शिवसैनिकांचीही मोठी उपस्थिती होती.17665 क्रमांकाची ही रेल्वे प्रत्येक सोमवार आणि बुधवार नांदेडहून मुंबईकडे धावणार असून,17666 ही रेल्वे मंगळवार आणि गुरुवारी मुंबईहून नांदेडकडे परतणार आहे.या रेल्वेमुळे नांदेड, हिंगोली, वाशिम आणि अकोला जिल्ह्यातील प्रवाशांना मुंबईशी थेट रेल्वे संपर्क मिळणार असून शिक्षण,नोकरी, व्यवसाय आणि वैद्यकीय उपचारांसाठीचा प्रवास अधिक सोयीचा होणार आहे.0
0
Report
मुंबई-गोवा महामार्ग पर 32 घंटे से यातायात बाधित: बारिश ने बनाया लोगों को बेहाल
Chendhare, Maharashtra:मुंबई गोवा महामार्ग 32 तासाहून अधिक काळ ठप्प असल्याची माहिती रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे नागोठणे जवळ कालपासून सुकेळी खिंडीत पाणी साचले आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प आहे. तब्बल 32 तासांपासून वाहतूक खोळंबली आहे. शेकडो वाहने आणि प्रवासी अडकून पडले आहेत. प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. महामार्गाच्या आजूबाजुला कोणतेही सुविधा नसल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना सात ते आठ किलोमीटरपर्यंत वाहने लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मात्र या ठिकाणी कुठलीच व्यवस्था नसल्याने अडकून पडलेल्या प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय.0
0
Report
Advertisement
रत्नागिरी में ऑरेंज अलर्ट: नदियों पर केंद्रीय जल आयोग की कड़ी निगरानी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी - लांजा केंद्रीय जल आयोगाच्या अधिकाऱ्यांची संपूर्ण टीम नद्यांची धोका पातळी, इशारा पातळी यांचे निरीक्षण.. अँकर रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्याने पावसाचा आज ऑरेंज अलर्ट चा इशारा दिला आहे. जिल्ह्यात सरींवर पाऊस पडत आहे. रत्नागिरीची काजळी नदी देखील दुथडी भरून वाहत आहे.आंबा घाटातून काजळी नदी वाहत असते दरवर्षी ही नदी पूर रेषा ओलांडते . नद्यांची पूररेषा व देखरेख करण्यासाठी 24 तास टीम तैनात करण्यात आल्या आहेत. केंद्रीय जल आयोगाच्या अधिकाऱ्यांची संपूर्ण टीम नद्यांची धोका पातळी, इशारा पातळी यांचे निरीक्षण करत आहे. नद्यांच्या पाणी पातळीची पूर्ववत माहिती या टीम कडून दिली जात आहे, सतर्क केले जात आहे, इशारा पातळी ओलांडली तर कोणती खबरदारी घ्यावी याची माहिती दिली जाते याचा सर्व अहवाल केंद्र शासनाला दिला जातो. पावसाचा दक्षिण रत्नागिरीत काहीसा जोर कमी झाला असला तरी प्रशासन सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून असल्याचे दिसून येत आहे.0
0
Report
बलराज घोड़ा देहू के लिए प्रस्थान; अकलूज की 40 वर्ष पुरानी पालखी परंपरा
Pandharpur, Maharashtra:संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अकलूजच्या डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटीलांचा बलराज अश्वाचे देहू कडे प्रस्थान. अकलूजच्या मोहिते पाटील कुटुंबाकडून मागील 40 वर्षांपासून संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये अश्व पाठवण्याची परंपरा आहे; मागील पाच वर्षांपासून बलराज अश्व या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत आहे. महाराणा प्रताप यांच्या अश्वाचं अश्ववंश म्हणून बलराज कडे पाहिले जाते. देहू मध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू असला तरी विना अडथळा पालखी प्रस्थानपूर्वी अश्व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होईल अशी डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांनी म्हटले.0
0
Report
अमित ठाकरे का फडणवीस पर जोरदार निशाना: मरते लोग, भ्रष्टाचार पर सवाल
Navi Mumbai, Maharashtra:मनसे नेते अमित ठाकरे byte पॉईंटर संपूर्ण राज्यात भीषण परिस्थिती चालू आहे. मला अशा ठिकाणी आल्यावर काय बोलायचं हे कळत नाही. शॉक लागून दोन मुली रुणालयात आहेत मुंबईला झाड कोसळून माणसं मरत आहेत. शहराध्यक्ष साटम भाजपचा लोकांच्या मृत्यूवर हसतोय हा माणूस. नीचपणा चालू आहे. एक माणूस लोकांच्या मृत्यूवर हसतो याच्यापेक्षा घाण काय असू शकतं. sगळ्यात जास्त नगरसेवक तुमचे sगळ्यात जास्त आमदार तुमचे मग का हसतायेत कारण तीन वर्षे निवडणुका नाही आहेत. हा असा निर्लज्जपणा मी आधी कधीच नाही बघितला आहे. संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिव्या घातल्या त्यावेळी तुम्ही त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स वर बहिष्कार टाकला हे बघून मला आवडलं. म्हणजे पत्रकारांमध्ये धमक आहे माझी हीच विनंती आहे की ही हिंमत महाराष्ट्रासाठी सुद्धा दाखवा. अशा आधीच लोकांच्या नादी लागू नका जाऊच नका त्यांच्याकडे. हे जे रस्त्यावर उतरून काम करत आहेत तुम्ही नाही गेलात तर बघूया किती दिवस काम करतात. तुम्ही दाखवत आहात म्हणून ते करत आहेत. त्यांना लाजा नाही वाटत आहे ज्यांनी आपल्याला निवडून दिलं त्यांच्यासाठी आपण काम केलं पाहिजे मनापासून. तो व्हिडिओ बघून तुम्हाला राग नाही आला का एक माणूस लोकांच्या मृत्यूवर हसतोय. संपूर्ण परिवारांच्या पाठीशी आम्ही आहोत. काय निर्लज्जपणा चालू आहे. काय ऑपरेशन टायगर लावलाय तुम्ही तुम्हाला लाजा नाही वाटत. लोक मरतायेत आणि आपण पैसे घेऊन आमदार खासदार फोडतोय निर्लज्जपणे सगळ चालू आहे. मिसिंग लिंक वर मुख्यमंत्री म्हणतात हे ट्रायलर एरर आहे. पहिल्या पावसात ट्रायल असतो. ब्रिज कोसळला समजा तर तुम्ही हे सांगणार का की हे आमचं ट्रायल आहे. आता आम्ही नवीन ब्रिज बांधू आता आम्हाला आमच्या चुका कळल्या. तुम्ही म्हणता शिवसेना सत्तेत होती महानगरपालिकेमध्ये आता आमची सत्ता आले. वेळ लागणार काम करायला. तर तुम्ही त्यांच्यासोबत नव्हता का सत्तेत 25 वर्ष तुम्ही त्यांच्यासोबत नव्हता का. जिथे राज ठाकरे यांना संधी मिळाली नाशिक मध्ये तिथे करप्शन चा आरोप नाही रस्त्यावर खड्डे नाही नाशिक तुंबल नाही लोकं मेली नाहीत. आपण या प्रश्नावर कधी बोलणार आहोत की आपण फक्त ऑपरेशन टायगर करत राहणार आहोत. नीच प्रकारचा राजकारण चालू आहे मी एवढंच सांगतो तुम्हाला. बाईट- अमित ठाकरे - मनसे नेते0
0
Report
Advertisement
नवी मुंबई में तेज बारिश-तूफान से 150 से अधिक पेड़ गिरे, वाहन भी क्षतिग्रस्त
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईत पडणारा मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याने शहरातील अनेक झाडे कोसळली. मागील 2 दिवसात 150 पेक्षा अधिक झाडे कोसळल्याची माहिती समोर आली असून झाडांची छाटणी न झाल्याने झाडे कोसळत असल्याचे समोर आले आहे. नवी मुंबई महापालिकेचा ढिसाळ कारभार समोर असून झाड कोसळल्याने अनेक वाहने देखील नुकसान झाले असून झाडाचा मूळ खोड तोडण्याची परवानगी नसल्याने झाडांची उंची वाढल्याने जप्तरदार वाऱ्यातही ही झाडे कोसळत असल्याची नगरसेवकांची प्रतिक्रिया. झाडांची उंची कमी करण्याची परवानगी द्या, नगरसेविकेची मागणी केली आहे. याबाबत आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी.0
0
Report
इन्द्रायणी बाढ़ से देहू प्रवेश रोक: वारक़रों के लिए ताजा निर्देश जारी
Varsoli, Maharashtra:Headline : देहूकडे येणाऱ्या वारकऱ्यांना थांबण्याचे आवाहन इंद्रायणीच्या पुरामुळे देहूत प्रवेश टाळण्याचे संस्थांनचे आवाहन आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहुकडे येणाऱ्या सर्व वारकरी आणि भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना देहू देवस्थान कडून करण्यात आली असून. मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला असून देहू शहरात प्रवेश करणे सध्या सुरक्षित नाही. त्यामुळे देहूकडे येणाऱ्या वारकऱ्यांनी ज्या ठिकाणी आहेत, तेथेच सुरक्षित थांबावे आणि पुढील सूचना मिळेपर्यंत देहूमध्ये येण्याचा प्रयत्न करू नये. प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे पालन करावे तसेच अफवांवर विश्वास न ठेवता नदीपात्र, घाट परिसर आणि बंद पुलांकडे जाणे टाळावे, असे आवाहन श्री जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थान विश्वस्त दिलीप महाराज मोरे यांनी केलं आहे...0
0
Report
वाशीम में अनसिंग अप्पर तहसील के विलय के विरोध में ग्रामसभा ने प्रस्ताव पास किया
Washim, Maharashtra:वाशीम जिले में प्रस्तावित अनसिंग अप्पर तहसील में समावेशन के विरोध में फाळेगाव (थेट) के ग्रामस्थों ने विरोध दर्शाया है. ग्रामसभेत यासंदर्भात ठराव मंजूर किया गया. वाशीम तहसील कार्यालय अवघ्या 8 किलोमीटर पर, जबकि अनसिंग 18 किलोमीटर दूर है, इसलिए शासकीय कामकाज के लिए वाशीम अधिक सुविधाजनक है—ग्रामस्थों के अनुसार संबंधित गांव वाशीम तहसील में ही रहे. अन्यथा आंदोलन और आगामी चुनावों का बहिष्कार करने की चेतावनी ग्रामस्थों ने दी है.0
0
Report
Advertisement
इचलकरंजी में नाबालिग के साथ सामूहिक बलात्कार, सात आरोपी गिरफ्तार
Kolhapur, Maharashtra:अनुसार अश्लील व्हिडीओ असल्याचा धाक दाखवत अल्पवयीन शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार इचलकरंजीत उघडकीस आला आहे। या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीनंतर सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। मार्च महिन्यामध्ये हा सगळा प्रकार घडल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.. संशयितांनी पीडित शाळकरी मुलीला मोबाईलवर काहीतरी दाखवायचे आहे असं सांगून एका घरामध्ये बोलावून घेतलं होतं। दरम्यान संशयितांपैकी एका अल्पवयीन तरुणाने तुझे अश्लील व्हीडीओ आहेत अशीभीती दाखवली, तर दुसऱ्या संशयिताने तिच्यावर अत्याचार केला तसेच तिसऱ्या संशयिताने तिच्यावर अत्याचार करतानाचा व्हिडीओचे चित्रीकरण केलं। यावेळी संबंधित पीडित मुलीने झटापट करून त्यावेळी आपली सुटका करून घेतली। त्यानंतर पूर्वी केलेल्या व्हिडीओच्या आधारे पीडित मुलीवर वारंवार अत्याचार करण्यात आल्याचं पोलिस तक्रारीत म्हटलं आहे.. पोलिसांनी सातही संशयितांना ताब्यात घेतलं है.0
0
Report
चेंबूर-झाड़ दुर्घटना के विरोध में नगरपालिका अधिकारी निलंबन पर हड़ताल की चेतावनी
Mumbai, Maharashtra:चेंबूर झाड दुर्घटना आणि साकीनाका मॅनहोल दुर्घटनेत पालिका अधिकाऱ्यांना दोषी धरून त्यांचे निलंबन करण्यात आला. चौकशी न करताच या अधिकाऱ्यांचे निलंबन केल्याचा आरोप करीत चौकशी करून अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, आता त्यांना पुन्हा कामावर घ्यावे अथवा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यासाठी म्युन्सिपल मजदूर युनियन, म्युन्सिपल इंजिनियर्स असोसिएशन आणि बृहन्मुंबई म्युन्सिपल इंजिनियर्स युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने परिमंडळ पाच चे उपायुक्त यांच्या कार्यालयासमोर पालिका कर्मचारी, अधिकारी निदर्शने करण्यात आली. या वेळी कामगार नेते शशांक राव, नवनाथ घाडगे इत्यादीनी हजेरी लावत पालिका अधिकारी आणि कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. या वेळी दोन दिवसात जर हे निलंबन मागे घेतले नाही तर तीव्र आंदोलनात करीत मुंबई ठप्प करण्याची चेतावणी कामगार नेत्यांनी दिली आहे.0
0
Report
बीड के कपिलधार वाड़ी: पुनर्वसन नहीं, मौत का खतरा बना रहा
Beed, Maharashtra:बीड: मृत्यूच्या सावटात जगणारे कपिलधार वाडीतील 200 कुटुंुब! चारही बाजूंनी महाकाय डोंगर... आणि पायाखाली भूस्खलनाची वेळोवेळी जाणवणारी चाहूल पाहून बीड जिल्ह्यातील कपिलधार वाडी हे गाव आज जीव मुठीत धरून जगतंय. गेल्या एक वर्षापासून घरांना तडे गेलेत, रस्त्याला भेगा पडल्यात. पण जिल्हा प्रशासन मात्र पूर्णतः उदासीन आहे. यंदा पावसाने जर्का रौद्र रूप धारण केलं, तर हे गावही रायगडच्या माळीणसारखं मातीखाली गाडलं जाण्याची भीती ग्रामस्थांना सतावतेय... पाहुयात एक खास ग्राउंड रिपोर्ट! kapiladhar vadi गावाचं पोट शेती आणि श्वास पशुधनावर आधारित आहे. प्रशासन पुनर्वसनाचे बोलतंय... पण त्या घरांसोबत शेतीसह आमच्या गाय-गोठ्याचं काय? ही आर्त मागणी आहे. गेल्या वर्षी गावाचा संपर्क तुटला, प्रशासनाला पुनर्वसनाचं आश्वासन दिलं गेलं; सध्या फक्त घोषणा, प्रत्यक्ष पायात एक वीटही हलली नाही. गावातील एसटी बंद आहे, शाळा दुसऱ्या गावात हद्दपार झाली आहे. ग्रामस्थांना कायमचं घर नको, पावसाळ्यापुरतं पत्र्याचं शेड तरी बांधून द्या, अशी मागणी. पावसाच्या सरी सुरू झाल्यावरच निधी मंजूर झाल्याची माहिती मिळते. आता कपिलधार वाडीसमोरचा प्रश्न पुनर्वसनाचा नाही, तर जीविताच्या सुरक्षेचा आहे. प्रशासनाची गती थंडी, भूस्खलनाचा धोका वाढत असून दोनशे कुटुंबं अडकली आहेत. मदतीचे हात वेळेत न येण्याची भीती; मोठी दुर्घटना घडण्याआधीच संकट टाळणं हीच खरी कसोटी.0
0
Report
Advertisement
नांदूर मधमेश्वर से गोदावरी नदीपात्र में 300 क्यूसेक विसर्जन शुरू
Niphad, Maharashtra:राज्यातील मराठवाड्यातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणातून या पावसाच्या हंगामात प्रथमच गोदावरी नदीपात्रातून जायकवाडी धरणाच्या दिशेने एका वक्राकार गेटमधून ३०० क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे हवामान विभागाने येत्या काही दिवसांत नाशिक मध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला असल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्यास विसर्गातही वाढ करण्यात येण्याची शक्यता आहे गेल्या वर्षी नांदूर मधमेश्वर धरणातून गोदावरी नदीपात्रातून जायकवाडी धरणाच्या दिशेने तब्बल १०५.२० टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता.0
0
Report
पश्चिम घाट में भारी बारिश से कराड-चिपळूण मार्ग पर पेड़ गिरने से कई घायल
Satara, Maharashtra:कराड, सातारा सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसराला आज अति मुसळधार पावसाचा इशारा दिला असून पाटण तालुक्यात पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय. कराड चिपळूण मार्गावर मल्हारपेठ येथे एक झाड पडून एक जण जखमी झाला आहे तर चाफळ उंब्रज मार्गावर प्रवासी घेऊन निघालेल्या चालत्या जीपवर बाभळीचे झाड पडून सहा जण जखमी झाले आहेत. तर ढेबेवाडी विभागातील गुडे काळगाव मार्गावर झाड पडल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत चालक सुभाष साळुंखे, वंदना योगेश चव्हाण (साजूर), पूनम शिवाजी पाटील (दाढोली), संभाजी पाटील (दाढोली), मानसिंग बाळाराम साळुंखे (चाफळ) आणि वैशाली रविंद्र पाटील (चाफळ) हे किरकोळ जखमी झाले. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे0
0
Report
कल्याण-डोंबिवली में तेज बारिश, सड़कों पर पानी भर गया
Kalyan, Maharashtra:कल्याण-डोंबिवलीत एक तासापासून मुसळधार पाऊस सुरु.. सखल भागात पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम.. पावसामुले रस्त्याने गाड्या बंद. कल्याण-डोंबिवली परिसरात सकाळ पावसाची सततधार सुरु होती तर एक तासापासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने कल्याण डोंबिवलीच्या सखल भागात पाणी साचायला सुरवात झाली आहे0
0
Report
Advertisement
