445001
यवतमाळ : वणी मध्ये भाजप कडून कॅश फॉर वोट चा आरोप, विडिओ व्हायरल.
Yavatmal, Maharashtra:व्हायरल व्हिडिओमध्ये विरोधकांनी भाजपचे अधिकारी मतांच्या बदल्यात पैशांची देवाणघेवाण करत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी कारवाई करून कॅश फॉर व्होट प्रकरणात निवडणूक विभागाने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
जालना के ओबीसी नेताओं के आंदोलन से सरकार पर दबाव, कर्जमाफी की मांग
Jalna, Maharashtra:जालना, नवनाथ वाघमारे ओबीसी नेते बाईट पॉईंटर..... ऑन जालना जिल्ह्यात पाऊस नाही राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीत तात्काळ पावलं उचलले पाहिजे, तात्काळ दुष्काळ जाहीर करणं गरजेचं आहे... शेतकऱ्यांच्या बाबतीत राज्य सरकारने वेळ काढूपणा केला नाही पाहिजे.. जरांगे यांच आंदोलन म्हणजे रोजच मड त्याला कोण रड अशी परिस्थिती निर्माण झाली. राज्य सरकारने जरांगे यांचे किती मुके घेतले तरी तो म्हणणार नाही की मला हे दिलं म्हणून... राज्य सरकारने संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी... ऑन मनोज जरांगे पाटील आंदोलन जुन्या काळात पायातलं वाहन डोक्यावर घेतलं नाही पाहिजे असं म्हणायचे राज्य सरकारने पायातली चप्पल पायात ठेवली असती तर एवढा जरांगेचा त्रास झाला नसता... एकनाथ शिंदे साहेबांनी पायातली चप्पल डोक्यावर घेतली. ओबीसींचा रोष तुम्हाला परवडणारा नाही, मराठवाड्यातले येणाऱ्या काळात चार हजार कुणबी प्रमाणपत्र रद्द झालेले पाहायला मिळतील... मनोज जरांगेकडे राज्य सरकारने दुर्लक्ष कराव, मनोज जरांगे म्हणजे सगळा मराठा नाही... मनोज जरांगे कोण आहे त्याला अक्कल आहे का.. जरांगे यांचे उपोषण आता राहिलेलं नाही, दररोज पाच ते सात सलाईन घेतल्यानंतर माणसाला काही होत नाही... सलाईन घेतल्यानंतर उपोषण संपलेल असतं... ऑन मुंबई आंदोलन ओबसींच्या आंदोलनाला परवानगी दिली नाही याला परवानगी दिली तर त्याचा विचार ओबीसी करतील... मुंबईत गेलेल्या मराठा समाजाच्या तरुणावर गुन्हे दाखल झाले तर जबाबदार कोण.... पायातली चप्पल डोक्यावर घेतल्यावर काय होतं त्याचे उत्तम उदाहरण जरांगे आहे.. गेल्या तीन वर्षापासून राज्यातील ओबीसी हा त्रास सहन करतोय, त्याचा कोणी विचार केला आहे का... छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पासून मुख्यमंत्र्यापासून तर भुजबळांची आई माय काढायची,0
0
Report
बुलढाणा के कार्यक्रम में हंगामा: विधायक के आरोपों पर प्रशासन-समर्थकों की तनातनी
Buldhana, Maharashtra:बुलढाणा.. आमदार संजय गायकवाड , भाषण पॉइंट्स . मी कर्नाटक ला असताना बुलढाण्यात कार्यक्रम झाला . कार्यक्रम कशासाठी तर माझ्या मुलाचा चां वाढदिवसा चिखलीत झाला म्हणून . एका लेकराला चॅलेंज देण्यासाठी बुलढाण्यात कार्यक्रम झाला . त्या कार्यक्रमात माझा सहभाग शुन्य होता . वाढदिवसाला माणसाला 500 रुपये रोज माणसे आणली . चपराशी पासून अधिकाऱ्यांपर्यंत पाच पाच फोन . आम्हाला भाड्याच्या माणसांची गरज नाही . कार्यक्रमात माझ्यावर टीका केली,. लाईट गेली म्हटले, अर्धा अर्धा तास लाईट टिकती का . शेतकऱ्यांना विचारा. तिथे लाईट गेली त्यात माझा काय दोष . मला जर विरोध करायचा असता तर मी धाड नाक्यावर फौज उभी केली असती तर सगळे मागच्या मागे गायब झाले असते . काही काँग्रेसवाले हीजडे बाईंच्या बाजूला जाऊन दंड थोपटून राहिले. यांचे बाप दादा माझ्या हाताखालीन कधीचे मोकळे झालेय. दंड थोपटता तर कुणासाठी दंड थोपटता . त्यादिवशी पोलिसा बांधवांना दिवसभर चौकाचौकता ताटकळत ठेवले . काय तर vip मुव्हमेंट आहे . एक बिडीओ लेव्हलचा अधिकारी, खाजगी सचिव, आणि vip मुव्हमेंट.. अख्ख बुलढाणा जाम करून टाकले . एम्बुलन्स लाही जगा दिली नाही चौका चौकात जेसीबी उभ्या करून लोकांना त्रास दिला.. म्हणतात बुलढाण्याचा कचरा चिखलीत आला. तुम्ही कार्यक्रमाला आले तर कचरा आहे ka , हे शिवसेनेचे भगवे वादळ आहे . तुम्ही आम्हाला कचरा म्हणता मी cm dcm यांच्या मंत्रिमंडळातील दमदार आमदार आहे . आम्ही जे केले ते करून दाखवा दंड थोपटता तर कुणासाठी दंड थोपटता* . त्यादिवशी पोलिसा बांधवांना दिवसभर चौकाचौकता ताटकळत ठेवले . काय तर vip मुव्हमेंट आहे . एक बिडीओ लेव्हलचा अधिकारी, खाजगी सचिव, आणि vip मुव्हमेंट.. गोरगरीब लेकरांना तडीपार करायचे काम करू नका, खोट्या केसेस करू नका. चागल्या मार्गाने देखील तुम्ही लोकांची कामे करू शकता . Rss ला सुद्धा कधी किंमत दिली नाही, बुलढाण्यात कार्यक्रमता ओरिजनल भाजपा नव्हती . चिखली मध्ये सुद्धा ओरिजनल भाजपा सोबत नाही . लोकांना जेवण ठेवले तर जेवायला पण कुणी गेले नाही . वाढदिवसाला दोन चार कोटी खर्च करता, दुसरीकडे आमचे शेतकरी मरतोय, आत्महत्या करतो, दुष्काळ आहे, शेतकरी विवंचनेत असताना कोट्यवधी वाढदिवसाला खर्च करता . बाप तो बाप होता है म्हटले, बाई म्हणून बाप कसा होईल . ईश्वरनी दोनच जाती घडवल्या पुरुष आणि स्त्री . आम्ही स्त्रीला देवी, आई सामना पाहतो, चामुंडा समजतो. बाप तो बाप ची भाषा करणारे, म्हणजे नारिजातीचा अपमान करणारी जात आहे . महिलांचा सन्मान नाही तर अपमान करणारी गोष्ट आहे . ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी बापच नाही तर त्यापुढच्या पण दाखवीन . तुम्ही काहीच काळजी करू नका, मी पण आमदार आहे . मी काही नुसता केबिन मधे घुसून धमक्या देणारा नाही . गरज पडली तर पाचव्या मजल्यावरून कार्यक्रम करून टाकीन, इतके डोके खराब होऊन माझे . तुमची ताकद दाखवायची तर लेकराला काय दाखवता तुमची ताकद जनतेला दाखवा. छत्रपतींनी स्वराज्यासाठी लढाई लढली, महिलांचा सन्मान केला . आता धाड सर्कल पासून बापाची एन्ट्री होणार . पण बाप देखील त्या बाईला बहिणीसारखा , मुली सारखा समजतो हे देखील त्यांनी विसरू नये त्यांनी धनुष्यबाण चिन्ह दाखविले , म्हणजे त्यांचे म्हणणे आहे इकडे धनुष्यबाण कायम राहिले पाहिजे . तुम्ही तुमच्या पक्ष वाढवा, आम्ही आमचे पक्ष वाढवतो . मात्र विनाकारण आमच्याशी संघर्ष करण्याचा प्रयत्न करू नका. आमचं संघर्ष तुम्हीशी नाही . आपल्या मागे कुणी नव्हते ते आपण घाबरलो नाही, आता तर मी आमदार आहे .0
0
Report
नागपुर के Barrel Café में आग लगाने वाले दो गिरफ्तार; CCTV से हुआ पर्दाफाश
Nagpur, Maharashtra:नागपूर कॅफे पबच्या एन्ट्रीवरून झाला वाद, इगो दुखावल्याने पेटवून दिले कॅफ पब 9 लाखांच्या नुकसानीप्रकरणी दोघांना अटक...मुख्य आरोपी मास्टर शेफ, CCTV मुळे उलगडली घटना नागपुरातील शिवाजीनगर येथील द बॅरल كॅफेला आग लावून सुमारे 9 लाख रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केलीय. मुख्य आरोपीची ओळख मनमोहन तिवारी असे नाव आहे.त्याच्यासह साथीदार शुभम विश्वकर्मा यालाही पोलिसांनी अटक केलीय. कॅफेतील एन्ट्रीवरून झालेला वाद आणि सर्व्हिसबद्दलची नाराजी हे मुख्य कारण असल्याचे बोलल्या जाते . 5 सप्टेंबरच्या रात्री मनमोहन कॅफेमध्ये गेला होता. एन्ट्रीच्या वेळी त्याच्याजवळ असलेले काही सामान आत नेण्यास परवानगी देण्यात आली नाही. त्यानंतर एन्ट्रीसाठी त्याच्याकडून काही पैसे जमा करून घेण्यात आले. आरोपीच्या म्हणण्यानुसार, त्याने दारू खरेदी केली होती, पण त्याला दारू बनावट वाटली आणि पैसे देऊनही कॅफेमध्ये अपेक्षित सेवा मिळाली नाही. याच गोष्टीवरून तो नाराज झाला होता.दरम्यान कॅफेमधून बाहेर पडल्यानंतर मनमोहनने त्याचा साथीदार शुभमला फोन केला. शुभमला तो जिथे काम करतो त्या हॉटेलमधून घेऊन दोघे कथितरित्या कॅफेत पोहोचले. त्यानंतर मनमोहनने त्याच्या गाडीतून पेट्रोल काढले आणि कथितरित्या कॅफेला आग लावली. घटनेनंतर दोघेही तिथून फरार झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कॅफेमधील CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. नंतर आग लावून बाहेर पडताना आरोपी दिसले . CCTV आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेतले. अंबाझरी पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. पोलीस आगीची संपूर्ण योजना, घटनेतील दोघांची भूमिका आणि घटनेमागील इतर दुव्यांचा तपास करत आहेत. मुख्य आरोपीने अनेक देशांमध्ये मास्टरशेफ म्हणून काम केले होते ----- बाईट पोलिस अधिकारी, अंबाझरी पोलीस स्टेशन0
0
Report
Advertisement
पूर्व शिक्षक आमदार अपूर्व हिरे ने शिक्षा विभाग पर गंभीर आरोप, मौत का मामला
Nashik, Maharashtra:मालेगाव ( नाशिक ) ब्रेकिंग - प्रा.बोरसे मानसिक तणावामुळे कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाल्याचा हिरे यांचा दावा.. - या संपूर्ण घटनेला शिक्षण विभाग जबाबदार असल्याचा गंभीर आरोप.. - शिक्षकांना विविध कारणांनी त्रास देण्याच्या हेतूने शाळांची चौकशी सुरू असल्याचा अपूर्व हिरे यांचा आरोप.. - पोर्टलवर सर्व कागदपत्रे अपलोड असतानाही वारंवार तपासणीचा दावा.. - चौकशी आणि दबावामुळे शिक्षक मानसिक तणावाखाली असल्याचा आरोप.. - संस्थेत भ्रष्टाचार असेल तर संस्थाचालक म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल करा – अपूर्व हिरे - शिक्षकांना त्रास देणे हा पर्याय नाही; चुकीचे असेल तर माझ्यावर कारवाई करा, हिरे यांचे आव्हान.. Anchor - मालेगावमध्ये म्युनिसिपल हायस्कूलमधील प्राध्यापक बोरसे यांच्या मृत्यूचा मुद्दा चांगलाच तापला आहे. या पार्श्वभूमीवर माजी शिक्षक आमदार अपूर्व हिरे यांनी पत्रकार परिषद घेत शिक्षण विभागावर गंभीर आरोप केले आहेत..मंत्री भुसे यांच्या तक्रारीवरून चौकशी झाल्यानंतर शाळेवर प्रशासक नेमले गेले, त्यांनी त्यांचे अधिकार वापरले.. त्यांनी वापरलेल्या अधिकाराविरुद्ध आम्ही कोर्टात गेलो कोर्ट कडून आम्हाला न्याय मिळेल..मात्र, गेल्या काही दिवसांपासून शाळेत सातत्याने चौकशी आणि तपासणीसाठी पथक येत होते. शिक्षकांवर वारंवार दबाव आणला जात होता, तर पोर्टलवर सर्व कागदपत्रे आणि माहिती उपलब्ध असतानही केवळ त्रास देण्याच्या हेतूने चौकशी सुरू असल्याचा आरोप हिरे यांनी केला आहे.याच मानसिक तणावातून प्रा.बोरसे यांना घाम फुटला, ते कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला.या संपूर्ण घटनेला शिक्षण विभाग जबाबदार असल्याचा थेट आरोप अपूर्व हिरे यांनी केला आहे. तसेच, संस्थेत काही भ्रष्टाचार असेल, चुकीचे घडत असेल तर संस्थाचालक म्हणून आम्हाला जबाबदार धरा, आमच्यावर गुन्हे दाखल करा ; मात्र शिक्षकांना त्रास देऊ नका, असं आव्हानही हिरे यांनी दिलं आहे..दरम्यान, पोलिस फिर्याद घेत नसल्याचाही त्यांनी आरोप केला असून, स्वतः फोन केल्यानंतर मध्यरात्री फिर्याद नोंदवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. घटनेला २४ तास उलटूनही एकाही आरोपीला अटक झालेली नाही, असा दावा करत हिरे यांनी पोलिसांच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.. बाईट - अपूर्व हिरे, माजी शिक्षक आमदार0
0
Report
कल्याण में मराठा समर्थकों का एक दिवसीय अन्नत्याग, सरकार से तुरंत समाधान की मांग
Kalyan, Maharashtra:जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कल्याणमध्येही उपोषण 12 वा दिवस आहे .अजूनही कोणत्याही प्रकारचा तोडगा मराठा आरक्षणावर निघालेला नाही. दरम्यान जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कल्याणमध्ये देखील मराठा बांधवांच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले आहे. कल्याण तहसील कार्यालयाबाहेर मराठा बांधव एक दिवशीय अन्नत्याग लाक्षणिक उपोषणासाठी बसले आहेत. यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी देखील सामील आहेत. सरकारने लवकरात लवकर यावर तोडगा काडावा अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली.0
0
Report
अमोल कोल्हे ने DPDC फंड आवंटन पर सरकार पर तीखा हमला
Shirur, Maharashtra:जिल्हा नियोजन समितीच्या म्हणजेच डीपीसीच्या निधी वाटपावरून शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी राज्य सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. डीपीसीमधून मिळणाऱ्या निधीपैकी तब्बल ७० टक्के निधी आमदार खर्च करतात, तर उर्वरित ३० टक्के निधी पालकमंत्र्यांच्या अखत्यारीत खर्च केला जातो. या निधीतील मोठा हिस्सा हा थेट केंद्राकडून येत असतानाही, स्थानिक खासदारांना मात्र विकासकामांसाठी यात कोणताही निधी दिला जात नाही, असा थेट आरोप अमोल कोल्हे यांनी केला आहे. खासदारांना पूर्णपणे डावलून केवळ आमदार आणि मंत्र्यांच्या हातात निधी देण्याच्या या धोरणावर त्यांनी कडक शब्दांत आक्षेप घेतला असून, या अन्यायाविरोधात आता नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे, जुन्नर तालुक्यातील गुंजाळवाडी येथील कार्यक्रमात खासदार कोल्हे बोलत होते0
0
Report
Advertisement
वाशीम बैलपोळा बाजार बारिश से प्रभावित, किसान खर्चे कम पाने को विवश
Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:उद्याच्या बैलपोळ्याच्या पार्श्वभूमीवर वाशिमची बाजारपेठ सर्जा-राजाच्या साजशृंगाराच्या साहित्याने सजली आहे.गोंडे,घुंगरू, झुली,दोऱ्या आणि रंगांची खरेदी करण्यासाठी शेतकरी बाजारात दाखल होत आहेत.मात्र यंदा पावसाने दडी मारल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे पोळ्याच्या बाजारपेठेतील गर्दी आणि खरेदीची लगबग काहीशी कमी झाली आहे. हातात पैसा कमी असला तरी वर्षभर साथ देणाऱ्या लाडक्या बैलाप्रती शेतकरी माया कायम आहे. त्यामुळे ऐपतीनुसार खरेदी करत शेतकरी साधेपणाने बैलपोळा साजरा करण्याच्या तयारीत आहेत.0
0
Report
बारामती में मोदी के प्रेरणास्थल का निरीक्षण, शरद पवार ने भी किया दौरा
Rui, Maharashtra:माजी केंद्रीय कृषिमंत्री बारामतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या प्रेरणास्थळाची केली पाहणी बारामतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या प्रेरणास्थळाचे काम अंतिम टप्प्यात आले असून माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज या प्रेरणास्थळाची पाहणी केली0
0
Report
नाशिक में MD ड्रग्स विक्री धंधা पकड़ा गया, दो गिरफ्तार, 56 ग्राम पावडर बरामद
Nashik, Maharashtra:नाशिकच्या पेठरोडवरील अश्वमेधनगर परिसरात एमडी ड्रग्ज विक्रीचा डाव नाशिक पोलिसांनी उधळून लावला आहे. अमली पदार्थविरोधी पथकाने सापळा रचत दोघा संशयित पेडलरना ताब्यात घेतलं. दर्शन गायकवाड आणि रोशन लोखंडे अशी या दोघांची नावं आहेत. त्यांच्या अंगझडतीत तब्बल ५६ ग्रॅम एमडी पावडर आढळून आली असून, त्याची किंमत तब्बल १ लाख ६८ हजार रुपये आहे. यासोबतच गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे. विशेष म्हणजे, संशयित दर्शन गायकवाड हा पोलिस रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी म्हसरुळ पोलिस ठाण्यात अमली पदार्थविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, एमडीचा पुरवठा नेमका कुठून झाला आणि तो कोणाला विकला जाणार होता, याचा तपास सुरू आहे.0
0
Report
Advertisement
ठाणे पालिका: पूर्व महापौर वैती उपायुक्त गोडेपुरे के दफ्तर के बाहर ठिय्या
Thane, Maharashtra:सत्ताधारी पक्षाच्या माजी महापौरांचे उपायुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर आणि सत्ताधारी शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक अशोक वैती यांनी आज महापालिकेचे उपायुक्त गजानन गोडेपुरे यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. यावेळी त्यांनी गोडेपुरे यांच्या कार्यालयाबाहेरील नामफलकाला पुष्पहार घालत प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. वारसाहक्काच्या आधारे कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या नोकरीचा प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याचा आरोप वैती यांनी केला. याप्रकरणातील सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्या असून केवळ उपायुक्त गजानन गोडेपुरे यांच्या सहीअभावी प्रश्न रखडल्याचा दावा त्यांनी केला. गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत तक्रारी करूनही अधिकाऱ्यांकडून प्रश्न मार्गी लावला जात नसल्याने अखेर आंदोलन करण्याची वेळ आल्याचे वैती यांनी सांगितले. विशेष म्हणजे, अशोक वैती हे ठाणे महापालिकेचे माजी महापौर असून सत्ताधारी शिवसेनेशी संबंधित आहेत. महापालिकेवरील सत्ताही सत्ताधारी पक्षाचीच आहे आणि राज्यातील उपमुख्यमंत्रीपदही त्यांच्याच पक्षाकडे आहे. असे असतानाही सत्ताधारी पक्षाच्या माजी महापौरांनाच महापालिका प्रशासनाविरोधात ठिय्या आंदोलन करावे लागत असल्याने प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.0
0
Report
वाशीम में चोरी की घटनाओं में तेजी, पुलिस से रात की गश्त बढ़ाने की मांग
Washim, Maharashtra:वाशीम के मंगरूळपीर तालुक में चोरी की घटनाओं में बढ़ोतरी हुई है. आज सुबह कोठारी स्थित आनंद ढगे के घर का दरवाजा तोड़कर चोरों ने घरफोड़ी की. नकद रकम के साथ सोने के आभूषण भी चुरा लिए गए. घरवालों को चोरों की आहट लगते ही वे घटनास्थल से भाग गए. जानकारी मिलते ही पुलिस घटनास्थल पर पहुंचकर चोरों की तलाश शुरू कर दी है. बढ़ती चोरी की घटनाओं के पृष्ठभूमि में पुलिस ने रात की गश्त बढ़ाने की मांग की है.0
0
Report
मनसे-भाजप में तहकूब के बाद महापौर नियुक्ति पर घमासान
Kalyan, Maharashtra:केडीएमसीची महासभा तहकुब. मनसेचा भाजपावर पलटवार कल्याण डोंबिवली महानगर पालिकेची महासभेचे आयोजन कारण्यात आले होते मात्र काही दिवाळीपूर्वी पुण्यात मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो काढण्याच्या निषेधार्थ भाजपा कडून केडीएमसीची पूर्ण दिवसभरासाठी सर्वसाधारण सभा तहकूब केल्याने विरोधकांनी निषेध वेक्त केला महासभा जनतेचा विषय मांडण्यासाठी असते मात्र इथे सत्तेचा खेळ करण्या साठी आहे ..भाजपने ही नाटकं बंद करावीत ,विरोध असेल तर सत्तेतून बाहेर पडा ,यांच्या सत्तेच्या खेळात जनतेचे प्रश्न मात्र लांबले.0
0
Report
Advertisement
अजित दादाओं के पाठपुरावे पर महायुती बनाम भाजप संघर्ष की तैयारी
Bhandara, Maharashtra:अजित दादांच्या पाठपुरावा करण्यापेक्षा (राष्ट्रवादी अजित पवार) त्यांनी लाचारी स्वीकारलेली आहे.... रोहित पवार.... राष्ट्रवादी पक्षाची आज बैठक असून या बैठकीमध्ये जो निर्णय घेतला जाईल ते बघू अधिवेशन जेव्हा सुरू होता आमच्याकडे जो कागद आलेला होता तो कागद आम्ही प्रसिद्ध केला होता. अजितदादा गेल्या गेल्या पहिल्या महिन्यामध्ये काय घडामोडी झाल्या हे मी बोललो होतो. आज काय करतील हे मला तरी सांगता येणार नाही, तिथे मी लक्षात ठेवलेले नाही ते भाजपा बरोबर केलेल्या कुठे ना कुठे त्यांनी काही प्रमाणात लोकांचे हिताचे निर्णय घेण्यापेक्षा अजित दादांच्या पाठपुरावा करण्यापेक्षा त्यांनी लाचारी स्वीकारलेली आहे.... आमचे तर असं म्हणणं आहे. की त्यांच्यात आणि त्यांच्या पक्षात जर हिम्मत असेल तर दादांना भाजपाने न्याय दिला नाही मग तुम्ही तिथं भाजपाची साथ सोडा आणि विरोधात या मग कदाचित तुम्ही आलात तर आपण तुमच्यापेक्षा भाजपाच्या विरोधात महायुतीच्या विरोधात एकत्र येऊ शकतो धडा देऊन संघर्षाच्या माध्यमातून करू....0
0
Report
मराठा आरक्षण के लिए मनोज जरांगे के समर्थन में संगम में रास्ता रोको
Pandharpur, Maharashtra:मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आपले प्राण पणाला लावले आहेत. त्यामुळे समाज बांधवांनी आपल्या खांद्याचा वापर कोणासाठी करून सूर्याजी पिसाळ अथवा खंडोजी खोपडे यांच्या सारखे काम करू नये असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाचे धनाजी साखळकर यांनी केले आहे. माळशिरस तालुक्यातील संगम येथे आज मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाने रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी सरकारला इशारा दिला आहे. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मुंबई मध्ये येऊन आंदोलन करावे लागेल.0
0
Report
मराठवाड्यात 11 वर्षात विकास फक्त दीड टक्का; घोषणांवर सवाल उठले
Latur, Maharashtra:मराठवाड्याच्या विकासाची गती फक्त दीड टक्का ?... घोषणा मोठ्या, प्रगती दीड टक्का... दानवेंचा सरकारला सवाल... ११ वर्षांत विकासाची प्रगती दीड टक्का... दानवेंचा आरोप... मराठवाड्याच्या विकासासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्या... मोठमोठे प्रकल्प जाहीर झाले... मात्र प्रत्यक्षात विकास किती झाला? याच प्रश्नावरून अंबादास दानवेंनी सरकारला घेरलंय... मागील अकरा वर्षांत मराठवाड्यातील जाहीर केलेल्या योजनांची प्रगती केवळ दीड टक्का असल्याचा गंभीर दावा दानवेंनी केलाय... गोदावरी खोऱ्याचं पाणी असो किंवा उजनीचं पाणी... घोषणा झाल्या, मात्र निधी आणि कामांची प्रगती कुठे आहे, असा सवाल करत दानवेंनी सरकारवर जोरदार टीका केलीय... अंबादास दानवे0
0
Report
Advertisement
