icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

नाना पटोले ने सरकार पर हमला, महाराष्ट्र में दुष्काल और कृषि संकट पर निशाना

Bhandara, Maharashtra:भंडारा ब्रेकिंग नाना पटोले बाईट tumhi मरा আমরা ऐश करू.. सरकार ची मानसिकता - नाना पटोलेचा सरकावर घणाघात टिका.. Anchor - हे सरकारच बेशरम झालेली आहे. यांना कुणाचेही भीती राहिली नाही. हे निवडणूक आयोगाची कृपा आहे. यांना लोकांच्या मताची ही गरज नाही अश्या प्रकार ची बेशरम व्यवस्था जे लोकशाही ला काळिमा फासणारी या भाजप युती मध्ये पाहतो आहे. मी स्वतः राज्यपालानां भेटून महाराष्ट्र मध्ये भयावह दुष्काळ ग्रस्त परिस्थिती आहे. अनेक जिल्ह्यात पाऊसच पडला नाही, पीक वाळलेले आहेत पण हे सरकार आपले केंद्रातले नियम सांगतात. कर्नाटक सरकार ने एक दिवसाचं विधिमंडळ अधिवेशन घेऊन दुष्काळ घोषित केलं तर या नरेंद्र और देवेंद्र च सरकार यांना महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांचा आत्महत्या पाहायचे आहेत आणि म्हणून बेशरामासारखे काजू बदाम खाऊन व्हिडीओ येत आहेत. आणि तुम्ही मरा आम्ही ऐश करू अशी बेशरम मानसिकता या सरकारची पाहायला मिळते आहे यांचा आम्ही निषेध करतो. (नांदेडच्या नियोजन भावनातील बैठकीत महायुतीतील नेत्यांचे кाजू बदाम खात दुष्काळावर चर्चा करण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे) यावर प्रतिक्रिया बाईट - नाना पटोले -------------------- नाना पटोले on चंद्रशेखर बावनकुळे, संजय जाधव काजू बदाम हे जनतेच्या पैशाचं... शेतकऱ्यांचा जखमेवर मीठ चोळायचं पाप सरकार करत आहे.. नाना पटोले Anchor -ज्या मीटिंग चालल्या होत्या त्या शासकीय होत्या आणि शासकीय बैठका मध्ये येणारा काजू बदाम हे जनतेच्या पैस्याचा असतो हे बावनकुळे नीं समजल पाहिजेत. तुम्ही तुमच्या घरात गर्भ श्रीमंत असाल कालपर्यंत कुणी आटो चालवत होते तिथपर्यंत ठीक आहे पण तुम्ही आता सरकार झालात. शासकीय बैठका मध्ये जो काजू बदाम येतो तो जनतेच्या पैस्याचा असतो याची माहिती यांना नसेल आणि त्याच पद्धतीने शेतकऱ्यांच जखमेवर मीठ चोळायाच पाप करत असेल तर हे निषेधार्थ आहे
0
0
Report

गणेशोत्सव पर शिवकालीन हथियारों का प्रदर्शन इतिहास प्रेमियों को आकर्षित कर रहा है

Sangli, Maharashtra:सांगली में गणेशोत्सव के अवसर पर ओम सम्राट गणेशोत्सव मंडळ के अनुसार शिवकालीन शस्त्र-अस्त्र प्रदर्शन आयोजित किया गया है। शहर के खणभाग स्थित विठ्ठल मंदिर में यह प्रदर्शन आयोजित किया गया है ताकि आज की युवा पीढ़ी को छत्रपती शिवाजी महाराज के पराक्रम का इतिहास और शिवकालीन युद्धकौशल की पहचान हो सके। छत्रपती के काल के विभिन्न प्रकार की तलवारें, शिवकालीन गनिमी काव्य का प्रतीक वाघनखे, बिचवे और कट्यारी, युद्ध-उपयोगी आक्रमक व संरक्षक अस्त्रे, तत्कालीन समृद्ध युद्ध-तंत्र और मराठ्य overs के दैदीप्यमान पराक्रम की जानकारी प्रदर्शन में प्रस्तुत की गयी है, जिसे इतिहास प्रेमी और गणेश भक्तों ने खूब सराहा है।
0
0
Report

उद्योग मंत्री उदय सामंत का MIDC परियोजना पर सकारात्मक संकेत

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी Industr ies Minister Uday Samant press conference pointers उद्योग मंत्री उदय सामंत पत्रकार परिषद pointers *On वाटद एमआयडीसी* वाटद एमआयडीसीबाबत सकारात्मक पावलं आठवडाभरात वाटद एमआयडीसीचं चित्र स्पष्ट होईल प्रकल्पाला विरोध नाही वाटद एमआयडीसी संघर्ष विरोधी कृती समितीसोबत आमची चर्चा - उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलं स्पष्ट लोकांना विश्वासात घेऊन पुढे जाणार प्रकल्पासाठी संवाद यात्रा गावागावात काढणार डिफेन्स क्लस्टर या प्रकल्पामुळे गावकऱ्यांवरती निर्बंध येणार असतील तर या प्रकल्पाचा विचार होईल आठ दिवसात या प्रकल्पासंदर्भात प्रांताधिकारी अहवाल देतील आणि नंतर या संदर्भातील निर्णय होईल *ऑन संकट मोचक* जरांगे यांच्या 12 आंदोलनाचा मी साक्षीदार, obc समाजावर अन्याय न होता आम्ही प्रश्न सोडवणार आम्ही समन्वय साधून सर्व नेत्यांची संपर्क केला सरकारसाठी भूमिका घेतली आणि त्याला यश आलं जरंगे पाटील यांच्यासोबत मी समन्वयाची भूमिका बजवली 90 दिवसा नंतर पुन्हा आंदोलन करायला लागू नये अशी सरकारची भूमिका आहे ऑन् सॅटॅलाइट देशात पाच सॅटेलाईट तयार करत आहोत, 18 महिने यासाठी लागतात त्याचा उपयोग कृषी विभाग आणि उद्योग विभागाला देखील होईल *ऑन रोहित पवार* हे सरकार बळीराजाला वाऱ्यावर सोडणार नाही पंचनामे झाल्यानंतर योग्य ती मदत महाराष्ट्र सरकार नक्की करेल अधिवेशन संदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील *ऑन संजय राऊत* कुणाच्याही वैयक्तिक गोष्टीवर मी टीका करत नाही न्यायालयीन बाब आहे त्या संदर्भातील पिटीशन ही दाखल झालेली आहे न्यायालयावरती आमचा सर्वांचा विश्वास न्यायालयीन प्रकरण असताना कुणाच्या संदर्भात बोलू नये ही आम्हाला एकनाथ शिंदे यांनी दिलेली शिकवण आहे समोरचे काही बोलले अशा वेळी आम्ही त्यांना माफ करतो वैयक्तिक पातळीवरती मी आणि माझा पक्ष बोलणार नाही *ऑन ओबीसी आंदोलन* ओबीसी समाजामध्ये काही गैरसमज असतील त्यावर मार्ग काढला जाईल बावनकुळे साहेब त्याचे अध्यक्ष आहेत त्यावरती मार्ग नक्की काढतील ओबीसी प्रश्नांसंदर्भात विस्तृत एक बैठक लावावी अशी मागणी देखील मी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे ओबीसी समाजामध्ये जर कोणी गैरसमज पसरवत असेल तर ते दूर करण्यासाठी मी एकनाथ शिंदे यांना देखील बैठक घेण्याची विनंती केलेली आहे *ऑन दिशा सालीयन* समोरच्याने गाय मारली म्हणून आम्ही वासरू मारत नाही प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे त्याच्यावरती आम्ही कोणी काही बोलणार नाही
0
0
Report
Advertisement

पुणे शिक्षक निर्वाचन क्षेत्र के लिए महायुति में तीन मजबूत दावेदार

Pandharpur, Maharashtra:पुणे विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपले आहे. अशातच महायुती मधून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू आहे. भाजपकडून पंढरपूर मधील स्वेरी शिक्षण समूहाचे प्रमुख शिक्षण तज्ञ डॉक्टर बीपी रोंगे यांनी मागील काही दिवसांपासून मोर्चेबांधणी केली आहे.तसेच मतदारसंघातील प्रचारामध्ये संपर्क ठेवत आघाडी घेतली आहे. याच मतदारसंघातून एकदा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलेले महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे प्रमुख पंढरपूर तालुक्यातील असलेले माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी सुद्धा नुकताच मेळावा घेऊन एखाद्या राजकीय पक्षाकडून आपण उमेदवारी निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. अद्याप त्यांनी कोणत्या पक्षाची उमेदवारी मागणार हे जाहीर केलं नसलं तरी त्यांचा कल सत्ताधारी महायुतीकडे असल्याचे दिसत आहे. महायुती घटक पक्ष असलेला शिवसेनेकडून एकनाथ शिक्षक सेनेचे मूळचे करमाळा येथील मंगेश चिवटे हे सुद्धा मागील काही महिन्यांपासून शिवसेनेची उमेदवारी आपल्याला मिळेल या विश्वासाने काम करत आहेत त्यामुळे या मतदारसंघात उमेदवारी मिळवण्यासाठी महायुतीतून सोलापूर जिल्ह्यातीलच तीन प्रबळ दावेदार समोर आल्याचे पाहायला मिळते. आता भारतीय जनता पक्षाच्या वाटणीला हा मतदारसंघ जाणार की शिवसेनेकडे जाणार यावर उमेदवार कोण हे नाव निश्चित होऊ शकते. की सत्ताधारी आणखी नवाच चेहरा समोर आणतात हे पहावे लागेल
0
0
Report

भरणे के नांदेड वीडियो पर बयानबाजी, अकोला में कृषि विभाग की समीक्षा बैठक सावधानी से

Akola, Maharashtra:राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा नांदेड दौरा चांगलाच चर्चेत आला होता. बैठकीदरम्यान मंत्र्यांनी काजू-बदामावर ताव मारल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यावरून मोठी टीका करण्यात आली होती. दरम्यान, आज अकोल्यात दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विभागीय बैठक आयोजित करण्यात आली होती. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. मात्र, नांदेडच्या बैठकीत झालेल्या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी यावेळी विशेष दक्षता घेण्यात आल्याचं पाहायला मिळालं. बैठकीला उपस्थित मंत्र्यांसाठी यावेळी केवळ चहा आणि पाण्याचीच व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे नांदेडच्या काजू-बदाम प्रकरणानंतर अकोल्यातील बैठकीत प्रशासनाने घेतलेली ही खबरदारी चर्चेचा विषय ठरली आहे.
0
0
Report
Advertisement

बलात्कार के मुक़दमे में पूर्व विधायक नरेंद्र पवार की गिरफ्तारी कब?

Kalyan, Maharashtra:बलात्काराच्या गुन्हा दाखल असलेल्या माजी आमदार नरेंद्र पवार यांना अटक कधी ? शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांचा सवाल . विरोधी पक्षातील एखाद्या नेत्यावर छोटासा गुन्हा दाखल झाला तरी सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते तुटून पडतात आणि त्यानंतर मीडिया ट्रायल सुरू होते. मात्र, बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतरही केवळ संबंधित व्यक्ती भाजपची असल्यामुळे त्यांना संरक्षण दिले जात असल्याचा आरोप शिवसेना (ठाकरे गट) आमदार वरुण सरदेसाई यांनी केला. भाजपचे नरेंद्र पवार यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे, नरेंद्र पवार हे भाजपचे आहे म्हणून त्यांना संरक्षण न देता तात्काळ अटक झाली पाहिजे, अशी मागणी सरदेसाई यांनी कल्याणमध्ये केली. Vo यावेळी कल्याण-डोंबिवली महापालिकेतील राजकीय परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केले. केडीएमसीमध्ये अद्याप विरोधी पक्षनेत्याची निवड झालेली नाही. तसेच नवनिर्वाचित नगरसेवकांच्या नियुक्तीबाबतही कोणताही ठोस निर्णय झालेला नसल्याचे त्यांनी म्हटले.दरम्यान, शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या राजकीय वादावरूनही सरदेसाई यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. “दोन्ही पक्षांमध्ये भांडण सुरू आहे; मग लोकांची कामे कधी होणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पक्षाच्या आढावा बैठकीसाठी वरुण सरदेसाई सध्या कल्याण-डोंबिवलीच्या दौऱ्यावर आहेत. बाईट वरुण सर्देसाई आमदार शिवसेना ठाकरे गट
0
0
Report

कृष्णा नदी से पानी उपास रोक: सांगली में खेती और पेयजल संकट की आशंका

Sangli, Maharashtra:सांगली फ्लॅश संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीतून पाणी उपसा बंदी आदेश लागू. शेतीसाठी पाणी उपसावर घालण्यात आली बंदी सांगलीच्या जलसंपदा विभागाकडे करण्यात आला आदेश जारी पिण्याच्या पाण्या व्यतिरिक्त इतर पाणी उपसा करण्यावर बंदी खाजगी उपसा सिंचन योजनांचे वीज पुरवठा खंडित करण्याचेही वीज वितरण कंपनीला आदेश. कृष्णा नदीसह जत,मिरज,वाळवा आणि शिराळा तालुक्यातल्या मध्यम प्रकल्पांतील पाणी उपसावर ही बंदी. कृष्णाकाठसह जिल्ह्यातील शेती पिके येणार धोक्यात आधीच पाऊसा अभावी संकटात सापडलेली शेती करपून जाण्याची शक्यता..
0
0
Report
Advertisement

सांगली के घरगुती गणपती डेको में चंद्रभागा प्रदूषण का संदेश दिखा

Sangli, Maharashtra:सांगली में घरगुती गणपती महोत्सव के माध्यम से नदी प्रदूषण का मुद्दा प्रस्तुत किया गया है। गणेश भक्त तुषार अंबी तुषार ने चंद्रभागा की व्यथा नामक डेकाव दिखाया है, जिसमें विठ्ठल-रखुमाई मंदिर, पुलिस स्टेशन, पूजे के सामान की दुकानों आदि की प्रतिकृतियाँ शामिल हैं और चंद्रभागा नदी में निर्माल्य फेंकना, देव-देवताओं के फोटो और पूजे का सामान नदी में विसर्जित करना प्रदूषण के कारण दिखाया गया है। प्रदूषण रोकने के लिए निर्माल्य कुंड, प्रतिमा और धार्मिक साहित्य संकलन की व्यवस्था तथा नागरिकों को क्या सावधानियाँ लेनी चाहिए, यह संदेश भी दिखाव में दिया गया है।
0
0
Report

खٹاو में इस परियोजना का तीसरा एवं चौथा चरण भूमिपूजन; मोदी उद्घाटन करेंगे

Satara, Maharashtra:सातारा - खटाव तालुक्यातील डिस्कळ येथे गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे-कटापूर उपसा सिंचन योजनेच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्याचा कामाचे भूमिपूजन कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे आणि जिल्हा परिषद अध्यक्ष प्रिया शिंदे यांच्या हस्ते पार पडला या योजनेचा पहिला व दुसऱ्या टप्प्याचे ३६ महिन्यांचे काम अवघ्या ११ महिन्यांत पूर्ण करून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचवण्याचा विक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने केला असल्याची माहिती आमदार महेश शिंदे यांनी दिली. आता या योजनेचा तिसरा टप्पा मुळे मोळ, मांजरवाडीसह संपूर्ण बुध गटातील सुमारे ९० टक्के परिसर सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे खटाव भागाचा दुष्काळाचा डाग कायमचा पुसला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.... विरोधकांच्या टीकेला शब्दांनी नव्हे तर प्रत्यक्ष विकासकामांमधून उत्तर दिले जात असल्याचे सांगत या संपूर्ण योजनेचे अंतिम लोकार्पण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
0
0
Report
Advertisement

चिपळूण पुल के अधूरे काम से कोकणवासियों की मुंबई वापसी बाधित

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. चिपळूणच्या बहादूर शेख नाक्यावरील उड्डाणपुलाच्या अपुऱ्या कामाचा फटका मुंबईकडे जाणाऱ्या परतीचा प्रवास करणाऱ्या कोकण वासियांना बसतोय.. पाच दिवसांच्या गौरी गणपतीला निरोप देऊन परतीच्या प्रवासात वाहतूक कोंडीचे विघ्न.. चिपळूण पंचायत समिती येथील महामार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा.. जवळपास एक ते दीड किलोमीटरच्या रांगा.. जिथे आठ ते दहा तासांचा मुंबईत जाण्यासाठी प्रवास करावा लागतोय तिथे आता दोन ते तीन तासांचा विलंब होतोय.. याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी..
0
0
Report

संगमेश्वर रेलवे स्टेशन पर चार एक्सप्रेस ट्रेनों के ठहराव के लिए अनोखा प्रदर्शन

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. संगमेश्वरला चार एक्सप्रेस गाड्यांच्या थांब्यासाठी ‘उंदीरमामा’ मैदानात; रेल्वे स्थानकात अनोखे आंदोलन..\n\nसंगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर चार महत्त्वाच्या साप्ताहिक एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा, यासाठी गणपती बाप्पांचे वाहन असलेल्या ‘उंदीरमामा’चा वेश परिधान करून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. स्टेशन मास्तरांच्या तक्रार वहीत अधिकृत नोंद करून रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले..\n\nया चार गाड्यांना थांब्याची मागणी:\n1) बांद्रा–मडगाव एक्सप्रेस (10115/10116)\n2) श्री गंगानगर एक्सप्रेस (16311/16312)\n3) अजमेर–एर्नाकुलम एक्सप्रेस (12977/12978)\n4) जबलपूर–कोयंबतूर एक्सप्रेस (02197/02198)\n\nगणेशोत्सवानंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून संगमेश्वर परिसरातील प्रवाशांची संख्या मोठी आहे. या चारही गाड्यांना थांबा मिळाल्यास मुंबईसह उत्तर व दक्षिण भारताच्या प्रवासासाठी मोठी सोय होणार आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली असून या अनोख्या आंदोलनाची स्थानक परिसरात जोरदार चर्चा रंगली..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top