icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

सूरत-बारडोली बस हादसे में भीषण भिड़ंत, सीएनजी बस आग पकड़े से कई मौतें

Dhule, Maharashtra:सुरतजवळील बारडोली येथील उवा गावाजवळ दोन बसमध्ये झालेल्या भीषण धडकेनंतर एक बस उलटली आणि तिला आग लागली. या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाल्याची प्रारंभिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बारडोलीच्या उवा गावाजवळ दोन सरकारी एस.टी. बसेसमध्ये झालेल्या भीषण धडकेमुळे हा थरारक अपघात झाला. या दोन्ही बसेस महाराष्ट्र पासिंगच्या आहेत. घटना अशी घडली की, हायवेवर एक टँकर उलटला होता. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या बस चालकाने टँकरसोबत होणारी धडक टाळण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा बसवरील ताबा सुटला. यादरम्यान बस दुभाजक (डिव्हायडर) ओलांडून पलीकडच्या बाजूने समोरून येणाऱ्या दुसऱ्या बसला जोरदार धडकली. या भीषण अपघातातील एक बस सीएनजी (CNG) असल्याने, धडकेनंतर तिने तात्काळ पेट घेतला आणि ती आगीचा गोळा बनली. या अपघातामुळे घटनास्थळी एकच गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत 7 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. बस अपघाताची माहिती मिळताच अग्निशामक दल आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
0
0
Report

पुणे ग्रामीण क्षेत्र में बारिश से छप्पर गिरने से 69 वर्षीय वृद्ध की मौत

Ambegaon, Maharashtra:ब्रेकींग न्युज... आंबेगाव पुणे.... पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील चांडोली येथे वादळी वाय्राच्या पावसाने घराचे छप्पर अंगावर कोसळून 69 वर्षाच्या जेष्ठ व्यक्तीचा मृत्यू...हरिभाऊ थोरात असं मृत शेतकय्राचं नाव... वादळी वाऱ्याच्या पावसाने अनेक घरांचे छप्पर उडाले तर मुक्या प्राण्यांचा हि मृत्यू शेतीमाल ही जमीन दोस्त...पॉलिहाऊस हि जमिनदोस्त होऊन शेतकय्रांचे झाले लाखो रूपयांचे नुकसान... वादळी वाय्राच्या पावसाने बळीराजाच्या डोळ्यात अश्रृ... प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया आंबेगाव पुणे...
0
0
Report
Advertisement

महिलाओं ने जल्द गिरफ्तारी के लिए अकोला पुलिस कार्यालय کے سامنے मोर्चा निकाला

Akola, Maharashtra:अकोल्यातील अलंकार मार्केट परिसरात झालेल्या राहुल उर्फ दादु कालु सारसार खूनप्रकरणातील फरार आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी महिलांनी आज अकोला पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. खून होऊन पंधरा दिवसांहून अधिक काळ लोटल्यानंतरही सर्व आरोपींना अटक झालेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला.महिलांनी घोषणाबाजी करत तपासाला गती देण्याची मागणी केली. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमावे, तसेच खुनात वापरलेली शस्त्रे जप्त करून दोषींविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांनी प्रकरणाचा आढावा घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
0
0
Report

रत्नागिरी के अंजर्ले-सावने समुद्रकिनारे पर्यटक की कार डूबने से बची, स्थानीय नागरिकों ने बचाव

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रत्नागिरीत पर्यटकांची कार समुद्रात वाहून जाता जाता वाचली.. अंजर्ले-सावने किनाऱ्यावर स्थानिक ठरले देवदूत!.. अँकर रत्नागिरी जिल्ह्यातील अंजर्ले-सावने समुद्रकिनाऱ्यावरून एक काळजाचा ठोका चुकवणारी बातमी समोर येत आहे... किनाऱ्यावर पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांची एक कार भरतीच्या पाण्यात अडकून थेट समुद्रात वाहून जाण्याच्या स्थितीत पोहोचली होती.. ​भरतीचे पाणी वाढल्यामुळे कार हळूहळू समुद्राच्या दिशेने खेचली जात होती.. कारमधील पर्यटकांचा जीव टांगणीला लागला असतानाच,तिथल्या स्थानिक ग्रामस्थांच्या ही गोष्ट निदर्शनास आली.. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्थानिक नागरिकांनी क्षणाचाही विलंब न करता समुद्राच्या दिशेने धाव घेतली.. जीवाची पर्वा न करता पाण्यात अडकलेल्या कारला चहुबाजूंनी वेढा घातला आणि जोरदार धक्का देत तिला सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणले.. ​स्थानिक नागरिकांच्या या अद्भुत प्रसंगावधानामुळे आणि धाडसी कृतीमुळे आज एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली असून पर्यटकांचे मोठे आर्थिक नुकसानही वाचले आहे.. सध्या या थरारक बचावकार्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून,अंजर्ले-सावने येथील ग्रामस्थांच्या या तत्परतेचे आणि सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0
0
Report
Advertisement

शिर्डी मेळाव्यात संजय राऊत यांनी विखे पाटीलवर जोरदार टीका केली: ठाकरे गटाची राजकीय ताकद दाखवली

Shirdi, Maharashtra:Anc - खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिर्डीत शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा संपन्न झाला..माजी खासदार चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे हे देखील मेळाव्यासाठी उपस्थित होते.. या मेळाव्यातून पक्षवाढीसह SIR बाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं.. शिर्डीचे ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे मात्र मेळाव्यासाठी अनुपस्थित होते.. खासदार संजय राऊत यांनी मेळाव्यातून भाजप आणि शिंदे गटासह राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका केलीये..
0
0
Report

भास्कर जाधव ने तटकरे पर तीखा हमला, भानामती की धार पर सवाल

Chiplun, Maharashtra:चिपळूण - रत्नागिरी.. तटकरेंकडे नक्की कौनती भानामती? भास्कर जाधवांचा जोरदार टोला!.. अँकर आमदार भास्कर जाधव यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत निशाणा साधला आहे.. शिवसेनेच्या जागेवर हक्क: सरळ सरळ ही जागा शिवसेनेचीच होती आणि ती शिवसेनेलाच मिळायला हवी होती, असा स्पष्ट दावा भास्कर जाधव यांनी केला है.. तटकरे यांच्या भानामतीवर प्रश्नचिन्ह: सुनील तटकरे यांच्यावर खोचक टीका करताना जाधव म्हणाले, "तटकरे यांच्याकडे नक्की कोणता जादूटोणा किंवा कोणती भानामती आहे,हेच कळायला मार्ग नाही." विरोधाभासावर आश्चर्य: ज्य पक्षाची मतं सर्वात जास्त आहेत, त्या पक्षाला ही जागा मिळाली; परंतु पूर्वी टोकाचा विरोध करणारे लोकसुद्धा आता या गोष्टीचे समर्थन करत आहेत. रहस्य शोधण्याची गरज: तटकरे यांच्या कडे अशी कोणती जादू किंवा भानामती आहे, जी विरोधकांनाही आपल्या बाजूने वळवून घेते, हे आता समजून घ्यावे लागेल, अशी टोमणा जाधव यांनी लगावला..
0
0
Report
Advertisement

शिवसेना उभरते गट में वाकचौरे की अनुपस्थिति पर खैरे ने कहा, निष्क्रिय नहीं रहेंगे

Shirdi, Maharashtra:शिवसेना उभाता गटाच्या वतीने आज साईंच्या शिर्डीत अहिल्यानगर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा पार पडला... मात्र इस मेळाव्यात विद्यमान सेना खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची अनुपस्थिती याची चर्चा दिसून आली.. गेल्या काही दिवसांपासून वाकचौरे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू आहे आणि त्यातच त्यांच्या अनुपस्थिती असल्याने चंद्रकांत खैरे यांनी भाषणातून त्यांना वेगळे न वागण्याचा सल्ला दिला... चंद्रकांत खैरे भाषण पॉइंटर ऑन वाकचौरे अनुपस्थिती आज मेळाव्याला खासदार दिसत नाही... कदाचित कुठे गावाला गेले असतील.. यापूर्वी देखील असे एकदा झालं होतं.. त्यावेळी मी दोघा नवरा बायकोला दिल्लीला बोलावून चर्चा केली होती.. ( सेना सोडून काँग्रेस मध्ये प्रवेश केल्याचा किस्सा ) त्यावेळी त्यांना तिकीट देण्यात माझा सर्वात मोठा वाटा होता.. त्यावेळी तुम्ही गेले.. मात्र त्यांनंतर उद्धव साहेबांनी तुम्हाला माफ केलं.. आता आज तुम्ही पुन्हा सेनेचे खासदार झालेात.. मात्र ते कार्यकर्त्यांना भेटत नाही अशा तक्रारी येतात.. त्यांच्या अपरोक्ष हा मेळावा आज घेतला त्याबदल अभिनंदन.. मला वाटत नहीं ते आजही अधिकृतपणे गेले नाहीत.. त्यांनी जाऊ नये ही माझी विनंती. बाकी त्यांची मर्जी.. मात्र अस बरोबर नाही, स्टेज स्पीच - चंद्रकांत खैरे
0
0
Report

सोलपुर विधान परिषद उम्मीदवारों के ऑडियो क्लिप वायरल: दबाव के आरोप

Solapur, Maharashtra:सोलापुर ब्रेकिंग : सोलापुर विधान परिषदेचे काँग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपूरकर आणि सूचक अनुमोदक उमेदवाराची ऑडिओ क्लिप व्हायरल - सोलापूरात विधान परिषदेचे काँग्रेस उमेदवार आणि सूचक अनुमोदक यांच्यातील ऑडिओ क्लिप व्हायरल - नागेश भोसले यांच्यावर दबाव असल्याची ऑडिओ क्लिप काँग्रेसच्या आदित्य फत्तेपूरकर यांच्याकडून व्हायरल - सूचक नागेश भोसले यांच्यावर भाजपच्या तीन लोकांचा दबाव असल्याचे ऑडिओ क्लिप मध्ये असल्याचा दावा - नागेश भोसले यांच्या सह्याची तपासणी करण्यात यावी. दोन्ही सह्या एकच आहेत. निवडणुकीवर दबाव असल्याने ही निवडणूक प्रक्रिया थांबवण्याची केली मागणी
0
0
Report
Advertisement

धाराशिव के शंभू महादेव कारखाने में 665 कर्मचारियों के नाम पर बोगस कर्ज मामला

Dharashiv, Maharashtra:धाराशिव शंभू महादेव साखर कारखान्याच्या 665 कर्मचाऱ्यांच्या नावावर करोडो रुपयांचे बोगस कर्ज. बँकांच्या वसुलीसाठी कर्मचाऱ्यांना नोटिसा. शंभू महादेव कारखाना कर्ज घोटाळा. धाराशिव जिल्ह्यातील शंभू महादेव साखर कारखान्यात तब्बल 665 कर्मचाऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज उचलल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. बनावट कागदपत्रे, खोटे सातबारा आणि बनावट सह्या वापरून कोट्यवधींचे कर्ज मंजूर झाल्याचा दावा करण्यात येत असून, केनरा बँकेच्या नोटिसा कर्मचाऱ्यांच्या घरी पोहोचताच खळबळ उडाली आहे. सुमारे 40 कोटी रुपयांच्या या कथित कर्ज घोटाळ्यामुळे शेकडो कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
0
0
Report

महाराष्ट्र में राष्ट्रीय बाज़ार योजना लागू, जयकुमार रावल बनें राष्ट्रीय बाजार समिति के अध्यक्ष

Navi Mumbai, Maharashtra:महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३ मध्ये सुधारणा करून राज्यात राष्ट्रीय बजाराची अंमलबजावणी करण्यात आलेय. मुंबई बाजार समिती मधील संचालक मंडळ आजपासून बरखास्त करत राज्यात राष्ट्रीय बाजार समिती लागू करण्यात आलेय. पणनमंत्री जयकुमार रावल यांची राष्ट्रीय महत्वाचे बाजाराच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली असून जयकुमार रावल यांनी आज नवी मुंबईतील एपीएमसी बाजार समितीमध्ये आपला पदभार स्वीकारलाय. यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा माल ऑनलाईन पद्धतीने देशभरातील व्यापाऱ्यांना विकता येणे शक्य होणार आहे. राज्य सरकारचे धोरण शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून काम करण्याचे आहे. शेतीमालाला अधिक भाव मिळावा यासाठी पीक काढणीनंतरची संपूर्ण साखळी मजबूत केली जाणार. कोल्ड स्टोरेज, गोदामे, कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि निर्यात व्यवस्था बळकट करण्यावर भर. राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजारपेठा (Market of National Importance) विकसित करण्याचा सरकारचा मानस. भविष्यात सुमारे ११०० ते १२०० एकर क्षेत्रावर जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ महाराष्ट्रात उभारण्याचा संकल्प. या बाजारपेठेद्वारे महाराष्ट्रातील शेतीमाल जागतिक बाजारपेठेत पोहोचवण्याचा प्रयत्न. एअरपोर्ट, सीपोर्ट, कंटेनर पोर्ट, रेल्वे आणि महामार्गाशी जोडलेली आंतरराष्ट्रीय दर्जाची बाजारपेठ उभारण्याची संकल्पना. देशातील प्रभावी बाजार समित्यांचे आधुनिकीकरण आणि उन्नतीकरण करण्यात येणार. अनुभवी अधिकारी, माजी संचालक, माजी अध्यक्ष आणि क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने कामकाज केले जाईल. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची निवड शेतकऱ्यांची पिळवणूक आणि कथित भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर करण्यात आल्याचा दावा.
0
0
Report

संजय राऊत की धमकी के बाद विक्हे पाटील पर नया हमला, शिवसेना की चेतावनी

Shirdi, Maharashtra:Shirdi News Flash विखे पाटील लवकरच भिकेला लागणार... विखे पाटलांच्या बालेकिल्ल्यातून खा.संजय राऊत यांचा विखे पाटलांवर जहरी टीका... राधाकृष्ण विखे पाटील तुम्ही शिवसेनेच्या नादाला लागू नका.. खा.संजय राऊत यांचे विखे पाटलांना बालेकिल्ल्यातूनच खुलं आवाहन... शिवसेनेच्या नादाला लागलात तर संजय राऊत तुमच्या मतदारसंघात ठाण मांडून बसेल... ज्या दिवशी आमची म्हणजेच उद्धव ठाकरेंची सत्ता येईल तेव्हा तुम्ही आमच्या दारात असाल... तुमच्या वडिलांना आणि तुम्हाला एकाच वेळी केंद्रात आणि राज्यात मंत्रीपदे याच शिवसेनेने दिलीये , हे विसरू नका.. अनेक घर बदलून तुम्ही भाजपमध्ये गेलात , त्यामुळे तुम्ही लाचारीचे काम चालू ठेवा... भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना बालेकिल्ल्यातच खा.संजय राऊतांकडून कोपरखळी...
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top