icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

शिर्डी में हनुमान जयंती पर 125 किलो दगड़ी गोटा उठाने की स्पर्धा

Shirdi, Maharashtra:Anc - हनुमान जयंती निमित्त शिर्डी येथे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. शक्ती आणि भक्तीचे प्रतीक असलेल्या बजरंगबलींचा जयघोष करत अनेक तरुणांनी पारंपरिक बजरंग गोटा उचलण्याच्या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. दरवर्षीप्रमाणे यंदाही 125 किलो वजनाचा दगडी गोटा उचलण्याची स्पर्धा साईमंदिर परिसरातील हनुमान मंदिरात आयोजित करण्यात आली होती. सकाळी आरतीनंतर स्पर्धेला सुरुवात झाली आणि “जय बजरंगबली”च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. अनेक तरुणांनी हा गोटा उचलून आपल्या शक्तीचे प्रदर्शन केले. या स्पर्धेनंतर पारंपरिक जोर स्पर्धेचंही आयोजन करण्यात आलं असून भाविकांनी या कार्यक्रमाचा उत्साहात आनंद घेतला..
0
0
Report

अकोला के कोथळी बुद्रुक में वानर सेना को महाप्रसाद: अनोखी परंपरा

Akola, Maharashtra:हनुमान जन्मोत्सवानिमित्त संपूर्ण अकोला जिल्ह्यात विविध हनुमान मंदिरांमध्ये भक्तिभावाने महाप्रसादाचे आयोजन झाले. मात्र, अकोला जिल्ह्यातील कोथळी बुद्रुक येथे एक वेगळी आणि भावस्पर्शी परंपरा पाहायला मिळाली. निसर्गरम्य, घनदाट वृक्षांच्या सान्निध्यात वसलेल्या अवघ्या मुंगसाजी माऊली संस्थान परिसरात वानर सेनेलाच महाप्रसादाचे आमंत्रण देण्यात आले. निसर्गामय वातावरणात हनुमान मंदिरात मोठ्या संख्येने भाविक दर्शनाला येतात, परंतु वन प्राण्यांप्रतिज्ञा आणि वानरांची शिस्त भावी आनंदी झाले आहे. पुजारी Ramdas Maharaj यांनी या परंपरेला कायम ठेवत शंभरहून अधिक ताटांमध्ये विविध खाद्यपदार्थांची तयारी केली. परिसरात वास्तव्यास असलेल्या माकडांना आमंत्रण देण्यात आलं आणि पाहता पाहता मोठ्या संख्येने माकडं येथे दाखल झाली. विशिष्ट म्हणजे या माकडांनीही कोणताही गोंधळ न करता शिस्तबद्ध पद्धतीने एका रांगेत बसून महाप्रसादाचा आस्वाद घेतल्याचे दृश्य पाहायला मिळाले. मानव आणि निसर्ग यांच्यातील सहअस्तित्वाचा सुंदर संदेश देणारी ही परंपरा परिसरातील नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोथळी बुद्रुक येथे साजरी होणारी ही अनोखी परंपरा केवळ धार्मिक नव्हे, तर मानव आणि निसर्ग यांच्यातील नात्याची जाणीव करून देणारी आहे.
0
0
Report

अवकाळी बारिश से कोल्हापुर में फसलें बर्बाद, किसान नाराज

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यात पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी ज्वारीचे पीक काढून शेतात वाळत घातले होते, पण अवकाळी पावसामुळे या ज्वारीचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे ज्वारी काळी पडत असल्यामुळे या ज्वारीला म्हणावी तशी किंमत मिळणार नाही.. त्यामुळेच कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत. इतकच नाही तर फुल शेती देखील या अवकाळी पावसामुळे संकटात सापडली आहे. सरकारने झालेल्या नुकसानीचा पंचनामा तातडीने करून मोबदला द्यावा अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
0
0
Report
Advertisement

अशोक खरात के गोरधंधे से किसानों में भारी चिंता, फर्जी कंपनियों से धोखा

Shirdi, Maharashtra:अशोक खरातचा आणखी एक गोरखधंदा... बनावट फार्मर प्रोड्यूसर कंपन्या दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक... केंद्र सरकारच्या नाफेड मार्फत खरेदी केला जातो शेतमाल... खरातने अधिका-यांसोबत असलेल्या संबधातून स्थापन केल्या बनावट कंपन्या.. व्यंकटेश फार्मर प्रोड्यूसर कंपनीचा खरात आणी त्याची पत्नी संचालक.. आणखी 15 ते 16 कंपन्यात खरातची भागीदारी.. शेतकऱ्यांचा कांदा, मका खरेदी करण्याच्या नावाखाली फसवणूक... श्रीरामपूर येथील स्वतंत्र भारत पक्षाचे निलेश शेडगे यांची पोलीसात तक्रार... खरातसह सहभागी अधिकाऱ्यांची इडी चौकशी करत कारवाईची मागणी...
0
0
Report

संगमनेर में महिलाओं को हनुमान रथ खींचने की परंपरा: ब्रिटिश काल से चली आ रही धरोहर

Shirdi, Maharashtra:अहमदनगर जिले के संगमनेर शहर में हनुमान जन्मोत्सव के मौके पर रथ ओढ़ाने का मान महिलाओं को दिया गया है, और यह परंपरा ब्रिटिश काल से चली आ रही है। 1929 में रथयात्रा के दौरान पुलिस के विरुद्ध महिलाएं रथ खींचने लगीं; तब से यह क्रम आज तक जारी है। रथयात्रा के अवसर पर पुलिस का विशेष सम्मान दिखाई देता है; झंडा लगाकर रथ उसी परखी पर खींचने की अनुमति दी जाती है। संगमनेर की इस रथयात्रा में महिलाएं आगे बढ़कर ‘बलभीम हनुमान की जय’ के नारों के साथ रथ खींचती हैं और इसे जारी रखना ऐतिहासिक और सामाजिक रूप से महत्व का माना गया है।
0
0
Report

सोनाली बेंद्रे और पति के खिलाफ कोर्ट में दावा दर्ज

Varsoli, Maharashtra:Anchor: मावळ तालुक्यातील उकसान येथील शेतजमिनीच्या वादावरून बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि त्यांचे पती गोल्डी बेहल अडचणीत सापडले आहेत. स्थानिक शेतकरी चंद्रकांत शिंदे यांनी वडगाव मावळ येथील दिवाणी न्यायालयात दावा दाखल करत संबंधित जमीन ही वडिलोपार्जित कुळ हक्काची असल्याचा दावा केला आहे. कुलकायद्यानुसार 1957 पूर्वीपासून ताब्यात असलेल्या 30 गुंठे जमिनीवर हक्क असताना, खोट्या कागदपत्रांच्या आधारे हा हक्क डावलून जमीन विकत घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तसेच, संबंधित जागेवर बेकायदेशीर बांधकामाचा प्रयत्न आणि कुटुंबीयांना दमदाटी केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी आधी पोलिसांत तक्रारी दाखल झाल्या होत्या, मात्र हे प्रकरण दिवाणी स्वरूपाचे असल्याने न्यायालयात दाद मागण्यात आली. सध्या न्यायालयात मनाई आदेशांची मागणी करण्यात आली असून, पुढील सुनावणी 20 एप्रिल रोजी होणार आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे मावळ तालुक्यातील उकसान गावात एकच खळबळ उडाली आहे... बाईट: वनराज शिंदे, फिर्यादी वकील (file no.03) त्याचवेळी सोनाली बेंद्रे यांचे वकील राजू शिंदे यांनी हे आरोप फेटाळून लावले असून फिर्यादी शेतकरी हे प्रसिद्धी साठी आणि पैसे उकळण्यासाठी सिनेनटारका सोनाली बेंद्रे आणि त्यांचे पती गोल्डी बहल यांची बदनामी करण्याचा डाव आखत आहे...
0
0
Report
Advertisement

ब्राह्मणगाव में किसानों ने विधायक दिलीप बोरसे के खिलाफ घेराव किया

Malegaon, Maharashtra:*विशाल मोरे, बागलाण (नाशिक)* - ब्राह्मणगाव जहाँ शेतकऱ्यांचा आमदार दिलीप बोरसे यांना घेराव घातला आहे, गिरणा डावा कालवा विस्तारीकरण व अस्तरीकरणास तीव्र विरोध दर्शवला गेला. - पाणी मिळाल्याशिवाय काम होऊ देणार नाही, शेतकऱ्यांचा इशारा ठामपणे. - रावळगाव MIDC साठी पाणी वळविण्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला, संताप व्यक्त केला. - मी शेतकऱ्यांसोबत असल्याची आमदार बोरसे यांची भूमिका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन देण्यात आले. - आवश्यकती पडल्यास शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरू, अशी स्पष्ट भूमिका बोरसे यांनी मांडली आहे. Anc - बागलाण तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे शेतकऱ्यांनी आमदार दिलीप बोरसे यांना घेराव घालत नार-पार गिरणा नदी जोड प्रकल्पांतर्गत गिरणा डावा कालवा विस्तारीकरण व अस्तरीकरणाच्या कामास तीव्र विरोध दर्शविला आहे..पाणी उपलब्ध होत नाही तोपर्यंत काम होऊ देऊ नये, अशी ठाम भूमिका ब्राह्मणगाव, लखमापूर, आरई, नवी शेमळी, जुनी शेमळी आणि ठेंगोडा येथील शेतकऱ्यांनी घेतली आहे. दरम्यान, रावळगाव MIDC साठी ५०० दशलक्ष घनफूट पाणी वळविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी करत संताप व्यक्त केला. यावेळी आमदार दिलीप बोरसे यांनी मी शेतकऱ्यांसोबत असल्याचे सांगत त्यांच्या भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले. तसेच वेळ पडल्यास शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरू, अशी स्पष्ट भूमिका देखील आमदार बोरसे यांनी मांडली आहे..
0
0
Report

अमरावती में हनुमान जयंती पर कांग्रेस की विशाल शोभायात्रा, नेताओं ने ढोल बजाकर उत्साह जताया

Amravati, Maharashtra:हनुमान जयंती निमित्ताने अमरावती शहर में काँग्रेस की भव्य शोभायात्रा का आयोजन किया गया। ढोल पथक विविध महापुरुषों की झलकियाँ और युवाओं का प्रचंड उत्साह इस मिरवणूक की खास विशेषता थी। काँग्रेस सांसद बळवंत वानखडे और काँग्रेस नेता व माजी मंत्री यशोमती ठाकूर की उपस्थिति रही। बळवंत वानखडे और यशोमती ठाकूर ने ढोल बजाकर जल्लोष व्यक्त किया, जबकि ठाकुर ने गला और ताळ के साथ हरिनाम के गजार में फुगड़ी खेलते दिखे। हनुमान के रूप में आकर्षित करने वाला बहुरूपी इस मिरवणुका में केरळ से भी शामिल व्यक्ति मौजूद था। अमरावती शहर के साथ अकोला, वर्धा, नागपूर जिले के ढोल पथक भी इस शोभायात्रा का हिस्सा बने। अंबा गेट के पुराने शहर के आझाद हिंद मंडळ के प्रांगण से भव्य शोभायात्रा निकलकर अमरावती के राजकमल चौक पर हनुमान आरती और हनुमान चालीसा का पाठ भी हुआ।
0
0
Report
Advertisement

गोकुळ दूध संघ की जांच: 1108 दावों पर आपत्ति, 427 संस्थाओं की जांच तय

Kolhapur, Maharashtra:Kop Gokul Choukashi Feed:- File Anc:- कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात गोकुळची चौकशी होणार आहे. पुणे विभागाच्या विभागीय उपनिबंधक सहकारी संस्थांकडून या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. गोकुळ दूध संघाची निवडणूक तोंडावर असतानाच हा निर्णय झाल्याने जिल्ह्यात चर्चेला उधाण आलं आहे. गोकुळच्या मतदार यादीतील तब्बल 1108 संस्थांवर आक्षेप नोंदवण्यात आला असून, त्यापैकी 427 संस्थांच्या नोंदणी आणि सभासदत्वाची चौकशी केली जाणार आहे. वडकशिवाले येथील संस्थेचे संचालक प्रकाश बेलवाडे यांनी या संस्थांना सभासद करताना नियम डावलल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, ही चौकशी नियमित प्रक्रियेचा भाग असल्याचा दावा गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी केला असून, कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहनही त्यांनी केलं आहे. मात्र, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही चौकशी होत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
0
0
Report
Advertisement

नागपुर के गवळीपुरा हनुमान मंदिर में महाप्रसाद ने लाखों भक्तों को जोड़ा

Nagpur, Maharashtra:हनुमान जयंतीला नागपूरातील टेकडी मार्गावरील गवळीपुरा हनुमान मंदिर येथे भक्ती आणि लोकसहभागाचा अद्भुत संगम दिसून येतो... येथे आयोजित महाप्रसादाला तब्बल अडीच लाख भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात.हे अन्नदान यज्ञ नागपूरच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वैभवात मोलाचं ठरतं. महाप्रसादासाठी शेकडो हातांची सेवा आणि मदत होते. कोणी स्वतःहून भाजीपाला तर कोणी धान्य आणि कोणी आर्थिक मदत करत कोणी श्रम सुद्धा करतो.. अशाप्रकारे शेकडो हातांची सेवा हनुमानाला अर्पण करतात. महत्त्वाचं म्हणजे शहरातील अंध विद्यालय, विविध वस्तीगृह आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील गरजू रुग्ण यांच्याकरतता महाप्रसाद सन्मानाने पोहोचवला जातो... महाबली हनुमान चा या महाप्रसादात बाबत माहिती जाणून घेतली आमचे प्रतिनीधी अमर काणे
0
0
Report

अंजनगांव खेळोबा में पुतला हटवाने के दौरान पुलिस लाठीचार्ज, मराठा युवक घायल

Pandharpur, Maharashtra:अंतरवाली सराटी प्रमाणे माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा मध्ये पोलिसांनी लाठी चार्ज केला. फक्त मराठा समाजाला मारहाण केली. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक धनंजय साखळकर यांचा आरोप माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद झाला. काल रात्री पुतळा हटवण्यासाठी क्रेन आणली. त्याच्या पुढं शिवप्रेमी पडले. यानंतर त्यांना हटवताना झटापट झाली. याचे रूपांतर पुढे दगडफेक आणि लाठीचार्झ मध्ये झाले. या मध्ये मराठा समाजातील तरुण जखमी झाले आहेत. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा. दोषी लोकांवर कारवाई करा. अंतरावली सराटी प्रमाणे हा प्रकार झाला आहे. असा आरोप साखळकर यांनी केला.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top