445001
यवतमाळ : वणी मध्ये भाजप कडून कॅश फॉर वोट चा आरोप, विडिओ व्हायरल.
Yavatmal, Maharashtra:व्हायरल व्हिडिओमध्ये विरोधकांनी भाजपचे अधिकारी मतांच्या बदल्यात पैशांची देवाणघेवाण करत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी कारवाई करून कॅश फॉर व्होट प्रकरणात निवडणूक विभागाने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नागपूर ATS ने पुणे हडपसर अस्पताल बॉम्बप्रकरण में आरोपी को अटकाया
Nagpur, Maharashtra:नागपूर ATS ने आरोपी को अटकाया। पुणे हडपसर हॉस्पिटल बॉम्बप्रकरण के सम्बन्ध में, नागपूर ATS ने रेलवे स्टेशन से भी गिरफ्तारी की। राठोड नामक आरोपी मूल पुणे सोलापूर क्षेत्र का है। पुणे-कोलकाता ट्रेन में यात्रा के दौरान हुई गिरफ्तारी; तीन ट्रेनों की जांच के बाद ATS ने गिरफ्तारी की। नागपूर ATS कार्यालय में पूछताछ जारी है।0
0
Report
आंबरनाथ की दीवार से पाइपलाइन लीक: लाखों लीटर पानी सड़क पर, जनता में रोष
Ambernath, Maharashtra:अंबरनाथ मध्ये वॉल मधून पाण्याची गळती , लाखो लिटर पाणी वाया वॉलला गळती लागल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाया जातेय , या वॉल मधून पाण्याचे उंच फवारे निघत आहेत , एकीकडे अंबरनाथ शहरात अनेक भागात तीव्र पाणीटंचाई भेटत असताना अशा प्रकारे पाण्याची नासाडी होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे0
0
Report
लोकप्रतिनिधियों ने सार्वजनिक परिवहन अपनाने का आह्वान, कोल्हापुर जिला परिषद अध्यक्ष ने 60 किलोमीटर की एसटी यात्रा कर पहुंचीं
Kolhapur, Maharashtra:ZP No Vehicle Day Feed :- Live U Anc - लोकप्रतिनिधींनी वाहतुकीसाठी सार्वजनिक व्यवस्थेचा वापर करा या आवाहनाला कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा प्रतिसाद मिळालाय. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोतांनी कागल तालुक्यातील सेनापती कापशी या गावापासून त्यांनी 60 किलोमीटरचा एसटी प्रवास करत कोल्हापुरात आल्या. कोल्हापुरातल्या दसरा चौकातून त्यांनी रिक्षाने जिल्हा परिषदेत प्रवेश केला. मोदींनी केलेल्या आवाहन नंतर संपूर्ण जिल्हा परिषदेमध्ये दर शुक्रवारी नो व्हेइकल डे देखील पाहण्यास येत असून आज त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.0
0
Report
Advertisement
खरीप मौसम के साथ किसान मैदान में जुटे, प्रमाणित बीजों की खरीद तेज
Akola, Maharashtra:खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची लगबग आता वाढू लागली आहे. काही ठिकाणी शेत तयार करण्याच्या कामे सुरू झाली असून पावसाळ्यापूर्वी मशागतीला वेग आला आहे. शासनाने आजपासून अधिकृतरित्या बियाणे विक्रीला परवानगी दिल्यानंतर अकोला शहरातील कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. सोयाबीन, कापूस, तूर आणि मका पिकांच्या बियाण्यांची खरेदी करण्यासाठी शेतकरी सकाळपासूनच दुकानांवर दाखल झाले होते.यंदा चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे दर्जेदार आणि प्रमाणित बियाणे खरेदीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. अनेक शेतकरी विविध कंपन्यांच्या बियाण्यांची माहिती घेत खरेदी करताना दिसले.0
0
Report
तापमान और ईंधन महंगाई से एपीएमसी भाजीपाला मार्केट में दामों की उछाल
Navi Mumbai, Maharashtra:तापमानात झालेली प्रचंड वाढ त्यात इंधन दरवाढीचा फटका बसल्याने एपीएमसी भाजीपाला मार्केट मध्ये भाज्यांचे दर कडाडले आहेत. एपीएमसी भाजीपाला मार्केट मध्ये भाज्यांची आवकही घटली असून यामुळे भाज्यांचे दर 50टक्क्यानपर्यंत वाढले आहेत. फरसबी, वाटाणा, भेंडी, सुरण, मिरची आणि कोथिंबिरीचे दर गगनाला भिडले आहेत. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी एपीएमसी मधील भाज्यांचे दर प्रति किलो वाटाणा - 70 टोमॅटो - 23 फ्लॉवर - 10 कारली- 35 कोबी - 8 दुधी - 25 वांगी - 20 काकडी - 29 भेंडी - 37 फरसबी - 100 गाजर - 17 ढोबळी मिरची - 40 तोंडली - 32 पडवळ - 12 घेवडा - 52 सुरण - 44 वालवड - 51 मिरची - 40 भुईमूग शेंगा - 80 पालेभाजी प्रति जुडी दर मेथी - 17 शेपू - 10 कोथिंबीर - 17 पालक - 16 कांदापात - 15 मुळा - 450
0
Report
मीरा भाईंदर के रिक्षाचालकों के लिए मराठी भाषा प्रशिक्षण, 16 तारीख तक अनिवार्य
Mira Bhayandar, Maharashtra:मिरा भाईंदर महार Faz̥ सेशाकडून पाहिली मिरा भाईंदर मध्ये रिक्षावाल्यांसाठी मराठी भाषा शिकवणी कार्यशाळेचे आयोजन मीरा भाईंदर महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची नाविन्यपूर्ण संकल्पना. हिंदी भाषिक असूनही मराठी माध्यमातून दहावीच्या बोर्डात प्रथम येणारी गुणवंत विद्यार्थिनी सपना कुमारी हिच्या हस्ते/मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा पार पडत आहे. मीरा-भाईंदर शहरातील हिंदी भाषिक रिक्षाचालकांना मराठी भाषा सोप्या पद्धतीने शिकवणे, जेणेकरून संवाद आणि सेवा अधिक प्रभावी होईल. प्रत्येक ठिकाणी शाखे शाखेत मराठी रिक्षावाल्यांसाठी कार्यशाळा घेतली जाईल 16 तारखेपर्यंत जर मराठी शिकले नाही तर कारवाई केली जाणार0
0
Report
Advertisement
हिंगोली के वाशीम में पाइपलाइंड लीकेज: पानी की भारी बर्बादी से नागरिक नाराज़
Washim, Maharashtra:वाशीम: Hingoli naka से रेलवे स्टेशन रोड परिसर में पेय जल पाइपलाइन लीक होने से बड़ी मात्रा में पानी बर्बाद हो रहा है। शहर में 10-12 दिन पानी की आपूर्ति होती है, प्रशासन की लापरवाही से जल की बर्बादी हो रही है। नागरिकों को पानी की किल्लत का सामना करते देख, दूसरी ओर हजारों लीटर पानी सड़क पर बहते देख लोग रोष जता रहे हैं। सम्बंधित विभाग को तत्काल ध्यान देकर पाइपलाइन की गड़बड़ी बंद करने की मांग नागरिक कर रहे हैं।0
0
Report
पुणे में गर्भलिंग और अवैध गर्भपात से जुड़े मामले में अब तक 16 गिरफ्तार
Shirdi, Maharashtra:लोणी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपात प्रकरणाचे धागेदोरे थेट पुण्यापर्यंत पोहोचले आहेत. पोलिसांनी या प्रकरणात आणखी तीन जणांना अटक केली असून एकूण आरोपींची संख्या आता १६ वर पोहोचली आहे. यात पाच डॉक्टरांचा समावेश आहे. या प्रकरणात यापूर्वी तीन डॉक्टर, चार एजंट आणि सहा गर्भवती महिलांच्या नातेवाईकांसह एकूण १३ आरोपींना अटक झाली होती. तपासात पोलिसांनी बेकायदेशीर गर्भलिंग तपासणीसाठी वापरण्यात येणाऱ्या दोन सोनोग्राफी मशीन जप्त केल्या होत्या. त्यातील एक मशीन नेवासा येथील आरोपी डॉक्टर भणगे यांच्या कडून, तर दुसरे मशीन आरोपी रवींद्र ढगे यांच्या कडून हस्तगत करण्यात आले होते. या दोन्ही मशीनचा वापर बेकायदेशीर गर्भलिंग निदानासाठी केला जhalen असल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांनी डॉ. आकाश सुभाष मलगुंडे, डॉ. नीलकंठ अशोक जाधव आणि नरेंद्र साहेबराव ठाकरे यांना ताब्यात घेतले आहे.0
0
Report
चंद्रपुर में ओबीसी कॉलम न होने पर थाली बजाकर आंदोलन
Chandrapur, Maharashtra:जनगणना प्रक्रियेत ओबीसीचा स्वतंत्र कॉलम नसल्याचा मुद्दा तापणार, चंद्रपुरात ओबीसी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालया पुढे केले थाळी वाजवा आंदोलन, आगामी काळात तुम्ही आम्हाला मोजले नाही तर आम्हीही तुम्हाला मोजणार नाही, केंद्र सरकारला दिला इशारा या जनगणना प्रक्रियेत एससी -एसटी हा कॉलम आहे. मात्र ओबीसीचा कॉलम नाही. याबाबत केंद्र सरकारने आधीच आश्वासन दिले होते. मात्र आता सरकार त्यापासून दूर जात आहे, असा आरोप ओबीसी संघटनांनी केला. ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संख्या आवश्यक असून आगामी काळात तुम्ही आम्हाला मोजले नाही तर आम्हीही तुम्हाला मोजणार नाही, असा इशारा ओबीसी संघटनांनी दिला है0
0
Report
Advertisement
धाराशिव के इटकळ में गाड़ी धक्का से दो गुटों में वाद-तोड़फोड़, CCTV में रिकॉर्ड
Dharashiv, Maharashtra:धाराशिव च्या तुळजापूर तालुक्यातील इटकळ येथे गाड़ीचा धक्का लावल्यामुळे दोन गटांमध्ये वाद आणि तोडफोड, घटना सीसीटीव्ही मध्ये कैद जमावाकडून ईटकळ येथे मंगल कार्यालयात तोडफोड, गोंधळ, घटना सीसीटीव्ही समोर ईटकळ येथील स्थानिकाकडून बाहेरगावच्या वऱ्हाडी मंडळींना महिलांना मारहाण केल्याची माहिती दोनही गटातील गोंधळ करणाऱ्या विरोधात नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल0
0
Report
अहिल्यानगर में खरीफ सीजन के लिए किसान खेतों में फिर उतरे, तैयारी तेज
Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या खरिप हंगामाची लगबग जोरात सुरू झाली असून बळीराजा नव्या उमेदीनं पुन्हा शेतात उतरला आहे. मागील वर्षीच्या अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान सहन करावं लागलं असलं तरी शेतकरी खचला नाही... मान्सूनपूर्व मशागतींना वेग आला असून नांगरणी, वखरणी, बांध दुरुस्ती आणि पेरणीपूर्व कामं युद्धपातळीवर सुरू आहेत. वाढते इंधन, खतं आणि किटकनाशकांच्या दरांमुळे खर्च वाढला असला तरी यंदा चांगल्या पावसाच्या आशेनं शेतकरी नव्या हंगामासाठी सज्ज झालाय..0
0
Report
पेट्रोल-डिज़ल के दाम तीन रुपए बढ़े, नागरिकों के लिए भारी फटका
Shirdi, Maharashtra:राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तब्बल तीन रुपयांनी वाढ झाल्यानंतर नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसला आहे. त्यातच गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचा तुटवडा जाणवत असल्याने वाहनधारकांची धावपळ सुरू झाली आहे. ज्या पेट्रोल पंपावर टँकर पोहोचतो, त्या ठिकाणी वाहनांच्या लांबलचक रांगा लागत असून पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी नागरिकांची अक्षरशः झुंबड उडत आहे. काही ठिकाणी तर इंधन संपण्याच्या भीतीने वाहनधारकांकडून अतिरिक्त इंधन साठवण्याचाही प्रयत्न केला जात आहे. तर काही प्रेटोल पंपांना मुबलक प्रमाणात डिझेल पेट्रोल मिळत नसताना दोन दोन तीन Three दिवस पेट्रोल पंप बंद ठेवण्याची वेळ पेट्रोल पंप मालकांवर आलीये.दरवाढ आणि तुटवडा या दुहेरी संकटामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून, प्रशासनाने तातडीने मुबलक इंधन पुरवठा करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. शिर्डी नजीक असणाऱ्या पेट्रोल पंपाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी0
0
Report
Advertisement
नाशिक के येवला में केळी बाग तूफान-बारिश से उध्वस्त, किसान संतोष काटे का बड़ा नुकसान
Yeola, Maharashtra:कांद्याचा आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाशिकच्या येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी केळीबाग लागवडीचा प्रयोग केला होता मात्र काल-परवा आलेल्या वादळी वारा व पावसाने काढणीसाठी आलेली संपूर्ण केळी बाग उध्वस्त झाली आहे. नांदूर येथील शेतकऱ्याने लाखो रुपये खर्च करून केळी बाग उभी केली होती मात्र ही केळी बाग व्यापाऱ्याला देण्या आधीच निसर्गाच्या तडाख्यात सापडल्याने शेतकरी संतोष काटे यांचे मोठे नुकसान झाले आहे0
0
Report
पेट्रोल-डीजल महँगाई ने गरीबों पर डाला भार, पुणे के ग्रामीण इलाकों में आक्रोश
Shirur, Maharashtra:देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पुन्हा एकदा भडकल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी इंधनाचा वापर कमी करण्याचं आवाहन केलं असलं, तरी वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. इंधन दरवाढीमुळे केवळ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांवरच परिणाम होत असल्याच्या भावना आता पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिक व्यक्त करत आहेत. 'पेट्रोल-डिझेलचे दर वाढले की त्याचा थेट परिणाम फक्त सर्वसामान्य लोकांवरच होतो, बड्या व्यापाऱ्यांना किंवा श्रीमंतांना याचा काहीही फरक पडत नाही,' अशा शब्दात वाढत्या इंधन दरवाढीच्या नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्याात0
0
Report
शिंदे के आदेश से अकोला में शिवसेना कार्यकारिणी बरखास्त, नई टीम निर्माण की तैयारी
Akola, Maharashtra:शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार अकोला जिल्ह्यातील शिवसेना कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असल्याची माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या स्वाक्षरीने हे पत्र जारी करण्यात आले आहे. या निर्णयामुळे अकोला जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, कार्यकारणी बरखास्त करण्यामागे पक्षातील अंतर्गत वाद कारणीभूत आहेत का, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्षाला मिळालेला अपयश यामागच कारण आहे का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे आगामी स्थानिक राजकारण आणि संघटनात्मक बांधणी लक्षात घेता नवीन चेहऱ्यांना संधी देऊन पक्ष अधिक मजबूत करण्याचा हा प्रयत्न असल्याचीही चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, या पत्रात अकोला जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाची नोंद घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. आता पुढील काही दिवसांत नव्या कार्यकारिणीची घोषणा होतेका आणि पक्षात कोणाला संधी मिळते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.0
0
Report
Advertisement
