Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : वणी मध्ये भाजप कडून कॅश फॉर वोट चा आरोप, विडिओ व्हायरल.

Nov 21, 2024 01:28:45
Yavatmal, Maharashtra

व्हायरल व्हिडिओमध्ये विरोधकांनी भाजपचे अधिकारी मतांच्या बदल्यात पैशांची देवाणघेवाण करत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी कारवाई करून कॅश फॉर व्होट प्रकरणात निवडणूक विभागाने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Mar 23, 2026 04:34:54
340
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Mar 23, 2026 04:33:45
Dharashiv, Maharashtra:धाराशिव जिले के पूरवठा विभाग की टीमों ने पिछले आठ दिनों में 93 स्थानों पर कथित छापे मारे। घरेलू गैस सिलिंडर के कालाबाजारी रोकने के लिए टीमों ने 19 टंकी जब्त कीं। आखातीय देशों के युद्ध से गैस सप्ल्लाई प्रभावित होने के कारण कई व्यवसायिक सिलिंडर बंद कर दिए गए थे, पर जिले के अनेक व्यवसायिक घरगुৎी सिलिंडर का उपयोग कर रहे थे, यह सामने आया। प्रत्येक तहसील स्तर पर पुरवठा विभाग ने पथक तैनात कीं। आठ दिनों में जिले भर में 93 छापे कर होटल और अन्य व्यवसायों में घरेलू सिलेंडर का उपयोग करने वालों से गैस सिलिंडर की 19 टंकी जब्त की गईं, पर इन टंकी के स्वामित्व स्पष्ट नहीं हैं; किसी पर भी मामला दर्ज नहीं किया गया।
162
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 23, 2026 04:20:38
903
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 23, 2026 04:05:43
1096
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 23, 2026 04:01:39
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यातील मालेगाव शहरातील अंगणवाड्यांची दयनीय अवस्था समोर आली आहे.लहान मुलांना दर्जेदार शिक्षण आणि पोषण आहार देणे अपेक्षित असताना,अनेक ठिकाणी मुलभूत सुविधाचाच अभाव आहे.शहरातील दहा अंगणवाड्यांपैकी पाच अंगणवाड्यांकडे स्वतःच्या इमारती नाहीत.त्या भाड्याच्या जागेत सुरू असल्या तरी तेथेही आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध नाहीत.काही ठिकाणी मुलांना बसण्यासाठीही योग्य व्यवस्था नसल्याचे दिसून येते.याशिवाय, मुलांसाठीचा पोषण आहार अद्यापही जीर्ण आणि असुरक्षित इमारतींमध्ये साठवून ठेवला जात आहे.अनेक ठिकाणी फरशी उखडलेली असून स्वच्छतेचा अभाव आहे.त्यामुळे मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
936
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 23, 2026 03:47:20
986
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 23, 2026 03:37:39
Kolhapur, Maharashtra:इराण इजराइल आणि अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर सुतगारात भरमसाठ वाढ झाल्याचं दिसून येत आहे. युद्धाचे निमित्त करून सूतगिरण्यांसह व्यापारी वर्ग कृत्रिम वाढ करत असल्याचा आरोप इचलकरंजी मधील यंत्रमानधारकांनी केला आहे. गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या युद्धामुळे इराण आणि अमेरिकेतून येणाऱ्या कापसाची आयात थांबली आहे, देशातून अन्य देशात कापसाची निर्यात सुरू आहे. त्यामुळे कापूस दरात अंशतः वाढ झाली आहे, असं असताना त्याचा गैरफायदा सूतगिरण्या आणि व्यापारी वर्ग घेत असल्याचा आरोप केला जात आहे. कापूस दरवाढीच्या तुलनेत प्रति किलो दोन ते तीन रुपयांची वाढ अपेक्षित होती, पण प्रत्यक्षात सूतदरात 17 ते 20 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळेच इचलकरंजी मधील यंत्रमाग धारकानी यासंदर्भात आक्षेप नोंदवला आहे。
941
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 23, 2026 03:31:17
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरमधील बहुचर्चित छत्रपती शिवाजीनगर भुयारी मार्गात शासकीय योजनांचे प्रचार करणारा एक ट्रक रविवारी संध्याकाळी ५.३० वाजेपासून ८ वाजेपर्यंत देवळाई चौकातील लोखंडी कमानीत अडकला होता. यामुळे भुयारी मार्गात वाहतूक कोंडी झाली. ट्रक निघत नसल्याने भुयारी मार्गातील अडकलेली वाहतूक रिव्हर्स घेऊन शिवाजीनगर येथून देवळाईकडे संग्रामनगर उड्डाणपूलावरून सोडण्यात आली. गारखेडा परिसरातील कार्यालयापासून मॅप लोकेशनद्वारे दिलेल्या ठिकाणी जाण्यास ट्रक निघाला. शिवाजीनगरकडून भुयारी मार्गाला लोखंडी कमान नाही. त्यामुळे ट्रक भुयारी मार्गात जाऊन देवळाई चौककडे बाहेर निघतांना लोखंडी चौकटीत फसला. नागरिकांनी ट्रॅकची हवा सोडून गाडीच्या वरील बाजूचे लोखंडी रॉड तोडण्याचे प्रयत्न केले. शेवटी जेसीबी बोलून ट्रक खेचून काढण्यात आला.
1083
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 23, 2026 03:18:36
949
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Mar 23, 2026 03:15:54
Dharashiv, Maharashtra:श्री तुळजाभवानीला ‘वारा घालण्याच्या’ पारंपरिक सेवेची सुरुवात ANC-श्री तुळजाभवानी मंदिर येथे उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर देवीस उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून ‘पंख्याने वारा घालण्याची’ पारंपरिक सेवा सुरू करण्यात आली आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही ही सेवा चैत्र महिन्यापासून दुपारी 1 ते 4 या वेळेत हाताने पंखा हलवून सेवा करण्यात येते देवीला लिंबू सरबत, फळे व पेढ्यांचा नैवेद्य अर्पण करून मखमली पंख्याचा वापर ही मानाची सेवा पारंपरिकरित्या तुळजापूरातील पलंगे कुटुंबाकडे असून, अनेक पिढ्यांपासून ती अखंड सुरू आहे. मृग नक्षत्रातील पावसाळा सुरू होईपर्यंत ही सेवा चालणार आहे。
1028
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 23, 2026 03:15:37
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:प्रा. राजाभाऊ लोंढे यांच्या हत्याकांडाच्या तपासात आता आर्थिक - उलाढाल समोर येत आहे. मुख्य आरोपी विशाल राठोड याने लोंढेंकडून हडपलेल्या ६५ लाखांपैकी १२ लाख खर्च करून जग्वार कार घेतल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी ही कार जप्त केली असली तरी, उर्वरित ४३ लाखांहून अधिक रकमेचा गुंत्ता अद्याप सुटलेला नाही. या पैशांचा वापर नेमका कुठे झाला हा उलगडा पोलिस अद्याप करू - शकले नाहीत. आरोपीने घेतलेली ही कार अपघातात निकामी झाली होती. आरोपीने ती दुरुस्तीसाठी कोकणवाडी येथील एका गॅरेजमध्ये ठेवली होती. गुन्हे शाखेच्या पथकाने ही कार ताब्यात घेतली. मात्र, पैशांच्या हिशेवात आरोपी पोलिसांना सातत्याने गुंगारा देत असून समाधानकारक उत्तरे देत नाही. आरोपीने गुन्ह्यात वापरलाेला मोबाइल पुण्यात लपवून ठेवला आहे. तो हस्तगत करण्यासाठी एक पथक पुण्याला रवाना होणार आहे.
1047
comment0
Report
Advertisement
Back to top