icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

राजू शेट्टी ने आंबा किसानों से बैठक में उचित दामों की मांग की

Navi Mumbai, Maharashtra:शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात आंबा उत्पादकशेतकऱ्यांसोबत बैठक पार पडली. यावेळी त्यांनी आंब्याच्या घटलेले उत्पादनावर चिंता व्यक्त करताना आंब्याला योग्य दर मिळत नसल्याचे सांगितले. पर्यावरणात सतत होणारे बदल यामुळे आंबा उत्पादनावर खूप मोठा परिणाम झाला आणि आंबे खराब झाले त्यामुळे आंब्याचे उत्पादन घटले, मात्र दरही घटले यामुळे आंबा उत्पादक संकटात सापडला आहे. तर इतर ठिकाणचे आंबे कोकणातले हापूस आंबे सांगून बाजारात विकले जात आहेत यावर एपीएमसी प्रशासनाने कारवाई करावी. शेवताऱ्यांना मदत मिळावी म्हणून आम्ही शासनाकडे याबाबत मागणी करणार आहोत, जर शासनाने चांगला प्रतिसाद दिला नाही तर, कशा मान्य करायचे हे माहित आहेत. Navi Mumbai
0
0
Report

डोंबिवली MIDC में जेसीबी से गैस पाइपलाइन फटना, लीक से दहशत

Kalyan, Maharashtra:डोंबिवली फेज टू MIDC में हलगर्जीपणाचा स्फोट, जेसीबीच्या धक्क्याने महानगर गॅस पाइपलाईन फुटली, लिकेजमुळे रहिवासी जीव वाचवण्यासाठी घराबाहेर, मोठा अनर्थ टळला, Gutter की नवीन काम शुरू असताना जमिनीखाली असलेली महानगर गॅसचे पाईपलाइन स्पोर्ट झाला, डोंबिवली फेज टू MIDC के मिलापनगर परिसरातील प्लॉट RL-25 के पास यह घटना घडीली. यहाँ नया गटार काम शुरू होने के दौरान ठेकेदार द्वारा जेसीबी का इस्तेमाल किया जा रहा था। लेकिन योजना की कमी और बेरुखी के कारण जेसीबी सीधे महानगर गैस पाइपलाईन को धक्का लगा और गैस पाइपलाइन फट कर बड़ा विस्फोट हुआ। इस विस्फोट के बाद गैस लीक बड़े पैमाने पर चारों ओर फैल गया और डर का माहौल बन गया। अनेक नागरिकों ने अपनी जान बचाने के लिए घर छोड़कर मैदान की दिशा में दौड़ लगाई।幸虧 कोई जानԽानी नहीं हई, लेकिन बड़ा नुकसान टलने की भावना व्यक्त की जा रही है। घटना की सूचना मिलते ही महानगर गैस कंपनियों के कर्मचारी और MIDC अधिकारी घटनास्थल पर पहुंच गए। उन्होंने तुरंत गैस सप्लाई बंद कर परिस्थिती को नियंत्रण में लाया। पाइपलाइन मरम्मत का काम जारी है और गैस सप्लाई कब सामान्य होगी, इस बारे में अभी स्पष्टता नहीं है। इस बीच नागरिकों ने प्रशासन पर कठोर रोष व्यक्त किया है। सिलेंट कॉंक्रिट सड़कें पहले बनाई जाती हैं और फिर गटर के लिए फिर से खोदने का आरोप है। खोदकाम के दौरान बिजली, पानी और गैस पाइपलाइन के नुकसान होने से Residents को बड़ी परेशानी सहन करनी पड़ रही है। अगर समय पर खबरदारी नहीं ली गई होती और कोई चिंगारी पड़ जाती, तो बड़ा विस्फोट हो सकता था, ऐसी डर भी व्यक्त की जा रही है। इसलिए भविष्य में ऐसे कामों के दौरान संबंधित इंजीनियरों और अधिकारियों के मौजूदगी में ही काम करना चाहिए, अन्यथा निलक नगर के residents की तरफ से आंदोलन शुरू करने की चेतावनी स्थानीय नागरिकों ने दी है।
0
0
Report

वाशीम में अनियमित बरसात से फसलों को नुकसान, किसान चिंतित

Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसाने सलग दुसऱ्या दिवशीही हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळत आहे. सध्या हळद, बिजवाई कांदा आणि ज्वारी ही पिके काढणीच्या टप्प्यावर असून, या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय आंबा बागांनाही या पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. हवामानातील अचानक झाल्या बदलामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, पुढील काही दिवस परिस्थिती कशी राहील याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report
Advertisement

KDMC treasury under Shiv Sena, will Mallesh Shetty become permanent committee chair?

Kalyan, Maharashtra:केडीएमसी तिजोरीच्या चाव्या शिवसेनेकडेच, स्थायी समिती सभापतीसाठी शिवसेनेचे मल्लेश शेट्टी यांचा अर्ज दाखल, तर महिला बालकल्याण समितीसाठी सारिका जाधव, शिक्षण मंडळासाठी भाजपाचे अभिजित थरवळ यांचा अर्ज, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या या शिवसेनेकडेच राहणार असून स्थायी समिती सभापती पदासाठी शिवसेनेचे नगरसेवक मल्लеш शेट्टी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर महिला बाल कल्याण समिती सभापती पदासाठी शिवसेनेच्याच नगरसेविका सारिका जाधव आणि शिक्षण मंडळ सभापती पदासाठी भाजपचे नगरसेवक अभिजीत थरवळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. केडीएमसी मुख्यालयात सचिव कार्यलयात हे अर्ज भरण्यात आले. या तिन्ही पदांसाठी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने या तिघांचीही निवड बिनविरोध मानली जात असून, याबाबत सोमवारी पार पडणार्या निवडणूक प्रक्रियेत अधिकृत घोषणा केली जाईल. यावेळी महापौर हर्षाली चौधरी, आमदार राजेश मोरे, यांच्यासह शिवसेना भाजपाचे अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
0
0
Report

यवतमाल जिला परिषद कार्यालय के सामने ASHA सेविकाओं के हड़ताल, वेतन मांगों पर प्रदर्शन

Yavatmal, Maharashtra:जिल्हा कर्मचारी आशा-गटप्रवर्तक युनियनच्या वतीने यवतमाळ जिल्हा परिषद कार्यालयासमोर काळे कपडे घालून निदर्शन झाले. प्रलंबित मोबदला आणि शासनाच्या उदासीन धोरणांच्या निषेधार्थ शासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या आशा स्वयंसेविका और गटप्रवर्तकांच्या न्याय्य मागण्यांकडे शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. गेल्या तीन वर्षांपासून केलेल्या सर्वेक्षणाचा मोबदला अद्याप मिळालेला नाही. तसेच केंद्र शासनाचा मागील सहा महिन्याचा आणि राज्य शासनाचा दोन महिन्यांचा वाढीव मोबदला खात्यात जमा झाला नसल्याने महिलांमध्ये तीव्र संताप आहे.
0
0
Report

बारामती में विपक्षी एकता की मांग: भोंदू बाबा पर कार्रवाई की मांग

Rui, Maharashtra:लोकशाहीमध्ये कोणालाही अधिकार आहे कोणीही निवडणुकीसाठी उभे राहू शकतो. काही लोकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत ते बारामती तालुक्या बाहेरचे उमेदवार आहेत ते बारामती मधील नाहीत. सर्व अपक्ष उमेदवार आहेत कुठलाही मोठा राजकीय पक्ष यात नाही. बारामतीकरांची इच्छा है की ही निवडणूक बिनविरोध व्हावी. ऑन_खेड मधील भोंदू बाबा समोर आम्ही कधीच भोंदू बाबांवर विश्वास ठेवलेला नाही. आम्ही सर्व पुरोगामी विचाराचे लोक आहोत. हा तालुका पुरोगामी विचाराचा राहिला आहे आणि पुढे देखील राहील. हे सर्व जे भोंदू बाबा आहेत आणि चुकीच्या गोष्टी पसरवत आहेत जे काही करत आहेत ताबडतोब त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. लवकरात लवकर त्यांना शिक्षा झाली पाहिजे मगच कुठेतरी हे प्रकरण थांबेल. जर त्यांनीवर कडक कारवाई होऊ शकली तरच महाराष्ट्रातील भोंदू बाबा त्यांची कामे थांबवतील. ऑन_राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 25 आमदार भाजपात विलीन होतील संजय राऊत, मी त्यांचे प्रतिक्रिया ऐकलीली नाही."
0
0
Report
Advertisement
Advertisement

धानगर समुदाय की मांग: शिवाजी महाराज के पुतले का सुरक्षित स्थानांतरण प्रशासन से आह्वान

Pandharpur, Maharashtra:छत्रपती शिवाजी महाराज यांचा अंजनगाव मधील खेलोबा देवस्थान द्वारातील पुतळा अत्यंत आदराने शासनाने सुंदर ठिकाणी स्थलांतरित करावा अशी मागणी धनगर समाजाचे नेते पांडूरंग मिरगळ यांनी सोलापूर जिल्हा प्रशासनाला केली आहे. आज सकाळ पासून धनगर समाजाचे गुरू फरांडे बाबा यांनी अन्नत्याग केला आहे. गावात धनगर समाजाच्या चुली पेटल्या नाहीत. महिला पुरुष यांनी आज जेवण केलं नाही. प्रशासनाला विनंती आहे उद्या सकाळी लाखो धनगर बांधव अंजनगाव मध्ये दाखल होतील. प्रशासनाने याचा विचार करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आदराने दुसऱ्या सुंदर ठिकाणी स्थलांतरित करावा अशी मागणी केली आहे
0
0
Report

खेड के आश्रम में महाराज बन गवळी ने महिलाओं के साथ शोषण; मामला दर्ज

Khed, Maharashtra:पुणे जिल्ह्याला संतांची भूमी म्हटलं जातं, पण याच भूमीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना खेड तालुक्यातून समोर आली आहे. अध्यात्माच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या एका वासनांध भोंदू बाबाचा खरा चेहरा आता चव्हाट्यावर आलाय. 'अंगातील दोष काढतो' असं सांगून महिलांच्या अगतिकतेचा फायदा घेणाऱ्या अस नराधमाचा छळ अखेर जगासमोर आलाय. पाहूया यावरचा आमचा विशेष रिपोर्ट... पुणे जिल्ह्यातलं खेड तालुक्यातलं चांडोली गाव इथल्या शिवदत्त आश्रमात श्रद्धेच्या नावाखालून वासनेचा बाजार मांडला गेला होता. स्वतःला 'महाराज' म्हणवून घेणारा नवनाथ गवळी, हा प्रत्यक्षात देवाच्या नावाखालून महिलांची शिकार करत होता. एका ३४ वर्षीय महिलेने दाखवलेल्या धैर्यामुळे या भोंदूचं काळं कृत्य आता पोलीस दप्तरी नोंदवलं गेलं आहे. पीडित महिला मे २०२५ पासून आपल्या कुटुंबासह या आश्रमात दर्शनासाठी येत होती. मात्र, १७ जुलै २०२५ च्या त्या पहाटेने सर्वच बदलून टाकलं. जेव्हा ही महिला जप करत होती, तेव्हा या नराधम गवळीने तिचा विनयभंग केला. इतकंच नाही, तर "तुझ्या अंगात दोष आहेत, ते काढण्यासाठी शारीरिक संबंध ठेवावे लागतील," असं सांगून त्याने आपलं कुटील डावपेच रचले. धक्कादायक बाब म्हणजे, सामाजिक प्रतिष्ठेपोटी पीडितेने सुरुवातीला केवळ विनयभंगाची तक्रार दिली होती. मात्र, आरोपीने फोनवर त्रास देणं सुरूच ठेवलं. अखेर 'खरात' प्रकरणातून प्रेरणा घेत आणि स्वतःला सावरत या पीडितेने आता आपल्यावर झालेल्या लैंगिक शोषणाची सत्य कबुली दिली आहे. बाईट : पीडित महिला ..."माझ्यावर हे सर्व आरोप खोटे आहेत. हे षडयंत्र आहे आणि मी न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जाण्यास तयार आहे." बाईट- नवनाथ गवळी, आरोपी आरोपी जरी स्वतःला निर्दोष म्हणत असला, तरी खेड पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास अधिक तीव्र केला आहे. पोलिसांनी महिलांना आवाहन केलंय की, अशा कोणत्याही भोंदूच्या जाळ्यात अडकू नका आणि कोणी त्रास देत असेल तर न घाबरता समोर या. आम्ही संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. जर इतर कोणत्याही महिला अशा पद्धतीने त्रासात असतील किंवाभीतीच्या छायेखाली असतील, तर त्यांनी थेट खेड पोलिसांशी संपर्क साधावा. आम्ही त्यांना पूर्ण संरक्षण देऊ आणि अशा भोंदू बाबांची गय केली जाणार नाही. बाईट- सुभाष चव्हान, पोलीस निरीक्षक, खेड श्रद्धा असावी पण ती अंधश्रद्धा नसावी. देवाच्या नावाखाळे आपल्य वासना शमवणाऱ्या भोंदूंना आता समाजात जागा नाही. पीडितेने दाखवलेल्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक होतंय, पण आता गरज आहे ती या भोंदूला कठोर शिक्षा होण्याची. ब्यरो रिपोर्ट झी मिडीया खेड पुणे...
0
0
Report
Advertisement

ऐरोली अस्पताल में नवजात के साथ पूजा पर वीडियो वायरल: भोंदूगिरी पर सवाल

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये असणाऱ्या मनपा रुग्णालयात पूजा पाठ करतानाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ऐरोलीतील पालिका रुग्णालयातील हा व्हिडिओ असून सध्या हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. महत्वाचं म्हणजे एन.आय.सी.यु मधील हा धक्कादायक व्हिडिओ आहे. यामध्ये एक महिला नवजात बाळाला कुशीत घेतल्याचं दिसत असून एक पुरुष चक्क एनआयसीयू बाहेर शंख वाजवून डमरू वाजवत पूजा करताना स्पष्ट दिसत आहे. शंख वाजवल्यामुळे रुग्णालयातील कर्मचारी देखील त्याठिकाणी जमा झाले होते. राज्यात भोंदूगिरीवर संताप व्यक्त होतं असतानाच चक्क मनपा रुग्णालयात भोंदूगिरीचा हा प्रकार समोर आल्याने पालिका प्रशासन यावर काय कारवाई karणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
0
0
Report

नाशिक के भोंदू बाबा खरात पर भूमि हड़पना और यौन शोषण का घोटाला उजागर

Nashik, Maharashtra:अँकर नाशिकचा भोंदू बाबा कॅप्टन अशोक कुमार खरात याचे काळे कारनामे आता एकामागून एक उघड होत आहेत. केवळ लैंगिक अत्याचारच नाही, तर आध्यात्मिक भीती दाखवून जमिनी बळकावण्यातही हा भोंदू माहीर असल्याचे समोर आले आहे. सिन्नरच्या एका कुटुंबाला मृत्यूची भीती दाखवून १६ लाखांची जमीन अवघ्या ४ लाखांत लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. पाहूया या भोंदूचा आणखी एक कुटिल डाव... १६ लाखांची मालमत्ता ४ लाखांत हडपली. मृत्यूची भीती दाखवून अंधश्रद्धेचा वापर. हडपलेली जमीन पत्नी कल्पना खरातच्या नावावर. मंतरलेले पाणी आणि जडीबुटी देऊन लैंगिक शोषण. आधार कार्ड आणि पॅन कार्डचा गैरवापर केल्याचा संशय. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील माळी कुटुंबाने १९९७ मध्ये शेतजमीन खरातने केवळ ४ लाखात हडपली... खरातने या कुटुंबाला तुमची जमीन शापित आहे, ती न विकल्यास घरात अनर्थ होईल असे सांगून घाबरविले.. दरम्यान कुटुंबातील एका तरुण मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुःखाचा आणि भीतीचा फायदा घेत खरातने जमीन न विकल्यास आणखी दोघांचा मृत्यू होईल अशी मानसिक दहशत निर्माण केली आणि १६ लाखांची जमीन अवघ्या ४ लाखांत स्वतःच्या आणि पत्नीच्या नावावर करून घेतली. खरातने त्याच जमिनीवर आलिशान ईशान्येश्वर महादेव मंदिराची उभारणी केली. खरंतर घरातला ईशान्य कडे वळणाऱ्या नदीच्या कोपऱ्यावर ईशान्येश्वर मंदिर बांधायचे होते त्यासाठी त्यालाही जागा आवडली होती मात्र माळी कुटुंब ही जागा विकायला तयार नव्हते अखेर तंत्र मंत्र्यांचा वापर करून मानसिक छळ करत त्याने आवडलेली ही जागा ताब्यात घेतली. जागा हवी म्हणून एकाच्या भावाचा घातपात तर एकाच्या गोठातील अनेक म्हशी मृत्युमुखी करण्याची आरोप पीडितांनी केले आहेत. नाशिकच्या कॅनडा कॉर्नरपासून ते सिन्नरच्या शेतापर्यंत पसरलेले खरातचे मायाजाल आता पोलिसांच्या रडारवर आहे. बोंदगिरीतून फसवलेल्या या प्रकरणाचाही तक्रार आता लवकरच पोलिसांमध्ये दाखल होणारे. अशोक कुमार खरात सारख्या भोंदू बाबांनी समाजाला अंधश्रद्धेच्या गर्तेत ढकलून आपली पोळी भाजून घेतली आहे. आता पोलीस या सर्व प्रकरणाचा पर्दाफाश कसा करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top