445001
यवतमाळ बोरीच्या पुलावरून दुचाकी गेली वाहून
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील पुलावरून नदीचे वाहत्या पाण्यात एक दुचाकी वाहून गेली आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे यवतमाळ दारव्हा मार्गावरील बोरीचा पूल पाण्याखाली आला. पुलावरून पाणी वाहत असताना देखील त्यातून दुचाकी टाकण्याचे धाडस एका युवकाने केले. मात्र हे धाडस त्याच्या अंगलट आले. आणि दुचाकी वहायला लागली, दुचाकीस्वार दोघांनी दुचाकी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकी वाहून गेली, सुदैवाने दोघांचे जीव मात्र बचावले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
अक्कलकोट खाण में डूबने से युवक लापता, खोज मोहीम तेज
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - अक्कलकोट तालुक्यातील खाणीत पोहण्यासाठी गेलेला तरुण बेपत्ता अक्कलकोट तालुक्यात खाणीत तरुण बुडाला; शोधमोहीम सुरू अक्कलकोट तालुक्यातील बसलेगाव रोड परिसरातील खाणीतील घटना बनजगोळ येथील सागर बनसोडे हा तरुण पोहण्यासाठी गेल्यानंतर घडला प्रकार पाण्याचा अंदाज न आल्याने तरुण बुडाल्याची प्राथमिक माहिती बचाव पथकाच्या मदतीने तरुणाचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू0
0
Report
महाराष्ट्र की सियासत में उथलपुथल: विधायक-नेताओं की बैठकें और आंदोलन तेज
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:संजय शिरसाट ऑन उद्धव ठाकरे खासदार गैरहजर उबाठा अंतगरत काय चाललंय हे महाराष्ट्राला माहीत आहे, ऑपरेशन टायगर देखील फास्टशेण होते, ते स्वतः vc बैठक घेत होते, म्हणून खासदार देखील vc वर बैठक आले, तुमचा पक्ष आहे आम्हाला काही देणं घेणं नाही, उबाठा अंतगरत सुरू आहे ऑन प्रताप जाधव आणि संजय देशमुख भेट भेटत असतात ते, मलाही भेटत असतात, आमचे संस्कार आहे, भेटणे गैर नाही, भेटीचा काही अर्थ लावू नयेत... ऑन एकनाथ शिंदे नाव पत्रिका नाही मी गेल्यावेळी मुख्यमंत्री यांना कॅबिनेट समोर हा विषय काढला होता, मुख्यमंत्रीांनी लेखी जबाब मागितला होता अधिकारी यांना ,योग्य नाही, उद्या देखील चर्चा घडवून आणणार आहे. ऑन काँग्रेस संभाजीनगर आंदोलन काँग्रेस स्वतः जिवंत ठेवण्यासाठी आंदोलन करत होते, ऊन 42 आहे, लोकांना वेठीस का धरता, जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करा, चमकोगिरीसाठी आंदोलन केले आहे ऑन आंबादास दानवे ट्रकटर आंदोलन यांचे ठरलेले आहे, शेतात ट्रकटर ने काम करायचे नाही, असे आंदोलन केले जात नाही, मुख्यमंत्री भेट घ्या, फक्त पक्षात काहीतरी करतोय हे दाखकण्याचा प्रयत्न आहे... ऑन रोहित पवार उपोषण गिरीश महाजन शब्द दिले, त्यांनी उपोषण मागे घेतले, घवघवीत यश आले आहे... आता बैठका होतील अधिवेशनापूर्वी ऑन काँग्रेस हायकमांड मोठे नेते उमेदवारी काँग्रेस नय्या डुबत आहे, पडण्याची भीती होती, म्हणून कार्यकर्ते उभे केले, पण आपल्या घराला आग लागत असल्याचे कार्यकर्ते यांना कळले त्यांनी माघार घेतली, कार्यकर्ते घर जळू दे, आम्ही शेकू असं भूमिका आहे काँग्रेस नेत्यांची ऑन शंभू राजे खदखद शंभू राजे यांची भूमिका सर्व विचार करून मांडली आहे,बैठकीत भाजप येत नसेल तर वरच्या नेत्यांनी दखल घेतली पाहिजे, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी दखल घेतली असावी... ऑन मोहन भागवत पाक ,बांगला देश सोबत चर्चा करावी, भागवत मोठे नेते आहे,पण आमची भूमिका उघड आहे. ऑन औरंगाबाद विधानपरिषद महाविकास आघाडी फुटली -महायुतीकडे काही लोक स्वतः हुन येत आहे, अनेकजण येत आहे, कालही आणि अजही लोक आमच्या संपर्कात आहे... ऑन रेशन कारवाई संभाजीनगर -काल पोलिसांनी कारवाई केली आहे, कुरेशी फरार आहे, अनेक वर्षांपासून गोरखधंदा करतात हे लोक, आशा लोकांवर पोलीस कडक कारवाई करतील,यांच्यात मोक्का लावला पाहिजे तसे आदेश मी पोलीस आयुक्त यांना देणार आहेत...0
0
Report
संग्रह ताजा: टीवी अभिनेत्री संचित उगले ने घर पर आत्महत्या की, जांच जारी
Vasai-Virar, Maharashtra:टीवी कलाकार संचित उगले ने अपने रहने वाले घर में आत्महत्या कर ली है। घटना गत शाम 7 से 7:30 के बीच घटी बताई जा रही है। संचित उगले ने भूमिका Sukoon (सुकून) दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे में निभाई है, छावा में ताराबाई की भूमिका भी की थी, तथा kumkum bhagya ואागले ki duniya में भी अभिनय किया है। संचिता नालासोपाड़ा पूर्वेकडील आचोळे गांव में अपनी माता-पिता और 15 वर्ष की बहन के साथ रहते थीं। कल शाम 5:30 बजे उसकी बहन अंजली बाहर गई थीं और घर में कोई नहीं था, उसी समय संचिताने बेडरूम की सिलिंग के फैनल साड़ी के सहारे गला घोटकर आत्महत्या कर ली। उसे तत्काल महानगरपालिका के Tuljin hospital में भर्ती कराया गया, लेकिन डॉक्टरों ने उसे मौत की घोषणा कर दी। संचित की आत्महत्या के पीछे का कारण स्पष्ट नहीं हो सका है। आचोले पुलिस ने BNES (D) ADR के अंतर्गत मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है।0
0
Report
Advertisement
नाशिक की येवला मंडी में कांदा खरीद के लिए ट्रैक्टर रोकने पर किसान नाराज
Yeola, Maharashtra:नाशिकच्या येवला कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सकाळ सत्राच्या लिलाव मध्ये लिलाव प्रक्रिया पार पडल्यानंतर शेतकरी अभिषेक मडवई यांनी आपला ट्रॅक्टर व्यापाराच्या खळ्यावरती खाली करण्यासाठी नेला असता हायड्रोलिक नादुरुस्त असल्यामुळे व्यापाऱ्याने शेतकऱ्याचा कांदा खाली करण्यास नकार दिला कांदा खरेदीमध्ये जर हमाली लावली जाते तर मग हाताने कांदा का खाली करत नाही असा सवाल उपस्थित करत शेतकऱ्यांनी थेट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटवरच ट्रॅक्टर आडवा लावून रस्ता रोको आंदोलन करत प्रशासनाला जाब विचारला यावेळी बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी मध्यस्थी करून कांदा खाली करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले मात्र व्यापाऱ्यांकडून सातत्याने शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी शेतकरी करत आहेत0
0
Report
बदलापूर नगरपालिका के पार्किंग क्षेत्र में गोडाऊन बनाकर वाहन चालकों को भारी परेशानियाँ
Ambernath, Maharashtra:बदलापूर पालिकेच पार्किंग आहे की गोडाऊन ? नागरिकांना वाहन लावताना होतोय मोठा मनस्ताप इमारतींमधील पार्किंग हे केवळ वाहनांसाठी राखीव असणे गरजेचे आतांना तिथे इतर साहित्याची तसेच कचरा गाड्या उभ्या केल्या जात आहेत, यामुळे पालिकेत येणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे ,बेसमेंट पार्किंगमध्ये साहित्याचे गोडाऊन बनवल्यामुळे वाहनांसाठी जागा उरलेली नाहीये, दुचाकी आणि चारचाकी गाड्या चुकीच्या पद्धतीने लावल्या जात असल्याने वाहने बाहेर काढताना मोठा अडथळा निर्माण होतो. त्यामुळे नगरपालिकेत येणाऱ्या नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.0
0
Report
अर्धापूर के ASI के जन्मदिन पर आरोपी के साथ पार्टी, वीडियो की जांच शुरू
Nanded-Waghala, Maharashtra:एका सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी गंभीर गुन्ह्यातील आरोपींसोबत वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नांदेडच्या अर्धापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णुपंत कऱ्हाळे यांचा वाढदिवस मागील गुरुवारी एका हॉटेलमध्ये साजरा करण्यात आला. आरोपींनीच सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णुपंत कऱ्हाळे यांच्या वाढदिवसाचे आयोजन केले होते. या व्हिडीओमध्ये खुण प्रकरणातील एका आरोपीचा आणि ऍट्रॉसिटी आणि विनयभंग प्रकरनातील एका आरोपीचा समावेश आहे. या वाढदिवसाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओ नंतर पोलीस अधीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षकावर काय कारवाई करणार हे पाहावे लागणार आहे.0
0
Report
Advertisement
Nashik Legislative Council election: Mahayuti campaigns for Darade led by Samir Bhujbal
Yeola, Maharashtra:नाशिक विधानपरिषद निवडणूक सध्या चर्चेचा विषय ठरली असून महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे हे उमेदवारी करत आहेत. गीतांचे बंड शांत झाले असले तरी कोणताही धोका नको म्हणून आमदार दराडे बंधू तर्फे मोर्चे बांधणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीचा धर्म पाळण्यासाठी माजी खासदार समीर भुजबळ यांच्या पुढाकाराने महायुतीच्या नगरसेवकांची मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयाचे बैठक बोलावण्यात आली होती. या प्रसंगी शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी समीर भुजबळ यांची सदिच्छा भेट घेतल्याने राजकीय खळबळ उडून गेली. येवल्याच्या राजकारणात भुजबळ व दराडे यांचे शीत युद्ध हे सर्वांना परिचित आहे मात्र राजकारणात काहीही घडू शकते का? येवल्यात पाहायला मिळाले. समीर भुजबळ यांनी आम्ही महायुتيचा धर्म पाळणार असून नरेंद्र दराडे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू अशी माहिती प्रसारमाध्यमांना दिली.0
0
Report
ठेकेदारों के बकाए दो वर्षों से अदा नहीं: महाअधिवेशन में चेतावनी
Kolhapur, Maharashtra:महाराष्ट्र राज्य शासकीय ठेकेदार महासंघाचे राज्यस्तरीय महाअधिवेशन कोल्हापुरात पार पडले. राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये गेल्या दोन वर्षांत पूर्ण झालेल्या कामांची देयके अद्यापही ठेकेदारांना मिळालेली नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. राज्यभरात सुमारे 80 ते 90 हजार कोटी रुपयांची कामे पूर्ण होऊनही त्यांचे पैसे थकीत असल्याने ठेकेदारांवर आर्थिक संकट ओढवले आहे. वारंवार आंदोलने आणि निवेदने देऊनही शासनाने याची दखल घेतलेली नसल्याने पुढील लढ्याची दिशा ठरवण्यासाठी हे महाअधिवेशन आयोजित करण्यात आले होते. राज्यातील चार लाखांहून अधिक ठेकेदार विविध शासकीय विभागांची कामे करत आहेत. ही कामे करण्यासाठी अनेकांनी महागडी यंत्रसामग्री, वाहने आणि इतर साधनसामग्री कर्जावर घेतली आहे. मात्र, कामांची बिले वेळेत न मिळाल्याने कर्जफेड करणे कठीण झाले असून अनेक ठेकेदार आर्थिक अडचणीत सापडले असल्याचे महासंघाने सांगितले. राज्य शासनाने तातडीने थकीत बिले अदा करावीत, अशी प्रमुख मागणी या अधिवेशनातून करण्यात आली. तसेच शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर आगामी पावसाळी अधिवेशनादरम्यान राज्यभरातील ठेकेदारांचा वाहनांसह भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.0
0
Report
सातारा-सांगली विधानपरिषद चुनाव में नया ट्विस्ट: बीजेपी सांसदों को अज्ञात जगह भेजने की तैयारी
Satara, Maharashtra:साताऱ्यातील विधानपरिषद निवडणुकीमध्ये आता नवा ट्विस्ट आला आहे. साताऱ्यातील भाजपचे सर्व सदस्य अज्ञात स्थळी पाठवण्याची तयारी सुरू झाली आहे. या सदस्यांना भेटायसाठी भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम हे स्वतः आज साताऱ्यातील शेंद्रे येथे उपस्थित झाले होते. एकूणच विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये कोणतीही जोखीम घेण्यास भाजप तयार नसण्याचा चित्र आपल्याला मिळत आहे. एकीकडे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी या दोघांमध्ये नाराज असल्याचे चित्र पाहायला मिळत होते त्यामुळेच भाजपने स्वतः कोणती जोखीम न उचलेता स्वतःचे सदस्य अज्ञात स्थळी पाठवत असल्याची तयारी सुरू केली आहे. साताऱ्यातून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी0
0
Report
Advertisement
शिरूर के चांडोह में जापान केसरी बैलगाडा रेस धमाकेदार, भीड़ ने मचाई धमाल
Shirur, Maharashtra:शिरूरच्या चांडोहमध्ये 'जपान केसरी' बैलगाडा शर्यतीचा थरार; पाहा कडक नियोजन आणि तोबा गर्दी! अँकर: शिरूर तालुक्यातील चांडोह येथे भैरवनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त भव्य 'जपान केसरी ट्वेंटी-ट्वेंटी' बैलगाडा शर्यतीचा कडक थरार पाहायला मिळाला! लाखो रुपयांची बक्षिसे आणि शिस्तबद्ध नियोजनामुळे या मैदानाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. राज्यातील दिग्गज बैलगाडा मालकांनी यात मानाचा तुरा रोवण्यासाठी आपला दम दाखवला, तर हजारो शर्यतप्रेमींनी मैदानात तोबा गर्दी करत या चित्तथरारक शर्यतीचा आनंद लुटला. वारेमाप उत्साह आणि बैलांचा वेग... हेच या 'जपान केसरी'चे सर्वात मोठे आकर्षण ठरले! याचे ड्रोन एक्सक्लिझीव व्हिडिओ आपण झी24तास वरती पाहत आहात. झी मिडीया शिरूर पुणे...0
0
Report
सातारा-सांगली विधानपरिषद चुनाव: भाजपा नेताओं की संयुक्त यात्रा की तैयारी तेज
Satara, Maharashtra:सातारा - सांगली सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने त्यांचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापती यांना एकत्र पर्यटना साठी जाणार आहेत पण मी त्याची माहिती घेती नाही. आमची कोवर कमिटीची बैठक काल झाली त्याप्रमाणे उद्या आमच्या सर्व सदस्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आम्ही बैठक बोलावली या बैठकीत जो होईल ते वरिष्ठांना सांगितलं जाईल आणि त्यानंतर मुंबईत याचा निर्णय वरिष्ठ घेतील. सदस्यांचा मत काय आहे हे समजून घेतलं तरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यावर पुढचे धोरण ठरेल अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. कराडमध्ये झालेल्या महायुतीच्या समन्वय बैठकी ला मंत्री शंभूराजे देसाई उपस्थित नव्हते याबाबत विचारले असता. पालकमंत्री म्हणून मी नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुंकिंवेळी मी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला मात्र भाजपचे दोन्ही मंत्री यांनी त्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही. पालकमंत्री समन्वय करण्याचा प्रयत्न करत असताना तुम्ही येत नाही आणि समन्वय बैठकीच्या वेळी तुम्ही जाहीर करता भाजप स्वबळावर लढेल. तुमचा जर असा प्रतिसाद असेल तर आम्हाला ही विचार करावा लागणार ना? असं सांगत आपली खदखद व्यक्त केली आहे. आलेल्या परिस्थितीला भाजपला सामोरे जावे लागणार आहे.0
0
Report
नितेश राणे के नेतृत्व में स्कूल प्रवेशोत्सव: पूरे राज्य में शिक्षा उमंग जगाने
Oras Bk., Maharashtra:शाळेच्या आजच्या पहिल्या दिवशी राज्य शासनातर्फे शाळा प्रवेशोत्सव अनुषंगाने विद्यार्थ्यांचे स्वागत केले जातेय. संपूर्ण राज्यभर सुरू असलेले अभियान सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. कणकवली येथील कलमठ जिल्हा परिषद शाळेच्या मुलांचे मंत्री नितेश राणे आणि जिल्हाधिकारी यांनी स्वागत केले. राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी शासकीय दृष्टिकोनातून एक क्रांतिकारी कार्यक्रम हाती घेतलाय. शालेय जीवनातील विद्यार्थ्यांचा आजचा महत्वाचा दिवस आहे. शाळा आणि शिक्षणाच महत्व वाढावं यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. त्यासोबत जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या कमी होऊ नये. यासाठी हा कार्यक्रम हाती घेण्यात आलाय. असेही मंत्री नितेश राणे म्हणाले.0
0
Report
Advertisement
कोल्हापुर-गॅझेट 100% लागू कराने के लिए मनोज जरांगे पाटील का बड़ा दावा
Kolhapur, Maharashtra:आज आई अंबाबाईचे दर्शन घेतलं, सरकारला सद्बुद्धी देऊ दे असं साकडं घातलं शेतकरी संकटात आहे पाऊस लवकर पडू दे यासाठीही अंबाबाई चरणी प्रार्थना केली हा विषय आपण आधीपासूनच घेतलाय, हैदराबाद गॅझेट झालं आता सातारा गॅझेटचा विचार सुरू आहे हळूहळू सगळ्यात गॅझेटचा विचार होणार.. काही संकट अडचणी येतात, काही लोक आडवं पडणारी असतात मात्र जिथे मिळतं तिथेच जाऊया पण जरा दमान टप्प्याने जाऊया कोल्हापूर आपली राजगादी आहे आपण कधीच विसरत नसतो, मी असं कधीच होऊ देणार नाही, खासदार शाहू महाराज साहेबांनी हाक द्यावी आणि आम्ही उभ राहावं उपोषण संपल्या संपल्या लगेच महाराज साहेबांना भेटायला आलो आता सातारा गॅझेट घेत आहेत, कोल्हापूर बाबत पण अभ्यास सुरू आहे खासदार शाहू महाराजांशी चर्चा करून त्यांच काय म्हणणं आहे हे सरकारला सांगू याआधी सरकार आम्हाला नक्कीच फसवत गेलं मात्र आता थोडासा विश्वास बसला आहे, सरकारने आतापर्यंत शासन निर्णय, 58 लाख कुणबी नोंदी प्रमाणपत्र वाटप करणे, शिंदे समितीला मुदतवाढ देणे... बळी केलेल्या कुटुुुुुुुुुुुुुुुुुुं… (हिंडोळा) आंदोलनातील गुन्हा मागे घेतले यामुळे थोडासा विश्वास बसला आहे विश्वास ठेवणं आमची जबाबदारी याचा अर्थ असा नाही वाटोळं केलं तरी शांत बसेल एखादी गोष्ट दिली तरी आभार मानणाऱ्यातला मी नाही, फसवलं तर सोडणार सुद्धा नाही, तुम्ही दगा फटका केला तर आंदोलन करण्याऐवजी आम्ही 2029 ची तयारी करू, आम्ही 100 टक्के पाडू प्रत्येक वेळेस आपल्यावर अन्याय होतो ज्यावेळी अन्याय लोकांच्या लक्षात येतो, अंबाबाई मंदिरात ही भाविकांनी कोल्हापूर गॅझेट लागू करण्याची मागणी केली ही वेदना आहे कोल्हापूरसह हैदराबाद सातारा गॅझेट 100% लागू होणार फक्त लोकांनी एकजूट राहावे मुख्यमंत्री फडणवीस माझी वेगवेगळे विरोधक पुढे आणून काय करणार आहेत, तुम्ही माझ्यावर आरोप करताय मात्र तुम्ही लोकांना काय दिलं असा माझा विरोधकांना सवाल आहे आपलेच असून माझ्यावर टीका करणार असाल तर लाज वाटते माझ्या समाजाचा तुम्हाला म्हणण्याची यश येईल का नाही माहित नाही मात्र लढत राहिले पाहिजे अशी माझी भूमिका माझ्या विरोधात कितीही टीका केली तर मी थांबणार नाही समाजातील मुलांना अधिकारी झालेलं मला पहायचं आहे माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे असं छक्के पंजे तुम्ही करू नका मी तुमच्या हाताला कधीच लागणार नाही, तुमचा कधी न होणारा देव्हारा होईल, तुमचं न होणार वाटोळ माझ्या हातून होईल त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी विनाकारण माझ्या नादी लागू नये राधाकृष्ण विखे पाटील आमदार लाड यांच्या माध्यमातून जी गरिबांची काम करत आहेत ती करावी, यामागे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबांनी केली पुढच्या काळात मुख्यमंत्र्यांनी करावे आमचं आणि मुख्यमंत्र्यांचे वैर नाही आहे, मराठा समाजाशी वैर म्हणून वागू नये, आई अंबाबाईच्या पावित्र्य भूमीतून मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे आमचं तुमचं वैर नाही, मराठ्यांवर अन्याय करून वैर घेऊ नका आता जर तुम्ही काम केलं नाही तर मराठ्यांचा रोष भयानक अवघड असणार आहे, हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं चांगलं काम करा राजकारणाची आम्हाला गरज नाही, मराठ्यांपुढे सरकारच्या शहाणपण चालत नाही0
0
Report
समीर भुजबळ की मौजूदगी में नाशिक के स्कूल प्रवेशोत्सव में शानदार स्वागत
Yeola, Maharashtra:शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2026 - 2027 या वर्षाकरिता शाळेचा प्रवेशोत्सव सोहळा राज्यभरात साजरा होत असताना नाशिकच्या येवल्यातील अंदरसुल या ठिकाणी नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माझे खासदार समीर भुजबळ यांनी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्पा देऊन त्यांचे स्वागत केले याप्रसंगी विद्यार्थ्यांनी जापनीज भाषेतून प्रमुख मान्यवरांचे स्वागत केले याप्रसंगी विद्यार्थ्यांना फेटे बांधून शाळेमध्ये वाजत गाजत करण्यात आले या अनोख्या प्रवेश सोहळ्यामुळे विद्यार्थी देखील भारावून गेले होते0
0
Report
सरकार कहे बिना पेराई न करें किसान, रवि राणा ने खेत में नागरणी की
Amravati, Maharashtra:सरकार कहे बिना पेराई न करें किसान; आमदार रवि राणा यांनी स्वतः ट्रॅक्टरी चालवत शेतात नागरणी केली. अँकर :- जून महिन्याचा तिसरा आठवडा उलटून गेला तरी अमरावती जिल्ह्यात पेरणी योग्य पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पेरण्या कोळंबल्या आहे मात्र समाधानकारक पाऊस झाल्याशिवाय पेरणी न करण्याचे आव्हान हवामान विभागाने केले आहे. त्यामुळे पेरणीची घाई करू नये असं सांगण्यात येत आहे. दुसरीकडे आमदार रवी राणा यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत आपल्या शेतीची मशागत करत शेतात नागरणी करत संपूर्ण शेत पेरणीसाठी तयार केलं. यावर्षी पाऊस उशिरा येणार आहे त्यामुळे सरकार सांगत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला रवी राणा यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. शेतकऱ्यांनी आपल शेत संपूर्णपणे नागरणी करून तयार ठेवाव आणि पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी घाई करू नये घाईघाईने पेरणी केल्यास दुबार पेरणीच संकट शेतकाऱ्यावर ओढवू शकते अशी प्रतिक्रिया रवी राणा यांनी दिली आहे.0
0
Report
Advertisement
