445001
यवतमाळ बोरीच्या पुलावरून दुचाकी गेली वाहून
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील पुलावरून नदीचे वाहत्या पाण्यात एक दुचाकी वाहून गेली आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे यवतमाळ दारव्हा मार्गावरील बोरीचा पूल पाण्याखाली आला. पुलावरून पाणी वाहत असताना देखील त्यातून दुचाकी टाकण्याचे धाडस एका युवकाने केले. मात्र हे धाडस त्याच्या अंगलट आले. आणि दुचाकी वहायला लागली, दुचाकीस्वार दोघांनी दुचाकी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकी वाहून गेली, सुदैवाने दोघांचे जीव मात्र बचावले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
अंबरनाथ नगरपालिका के उपनगराध्यक्ष का भ्रष्टाचार के बारे में चौंकाने वाला बयान वायरल
Ambernath, Maharashtra:अंबरनाथ नगरपालिकाेत उपनगराध्यक्षांचे धक्कादायक वक्तव्य "भ्रष्टाचार और चोरी कुछ प्रमाणात झाली पाहिजे, पण त्यात परसेंटेज कमी असायला पाहिजे" उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी भ्रष्टाचाराबाबत केलेल्या एका अत्यंत धक्कादायक विधानामुळे खळबळ उडाली आहे. "भ्रष्टाचार और चोरी कुछ प्रमाणात झाली पाहिजे, पण त्याचं परसेंटेज कमी असायला पाहिजे," असं अजब विधान पाटील यांनी थेट सभेच्या डायसवरून केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्यावर मोठी खळबळ उडाली आहे. नगरपालिकाेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील विकासकामं आणि विविध विभागांमधील कारभारावर चर्चा सुरू होती. दरम्यान, विरोधक आणि सदस्यांनी नगरपालिकाेतील कथित भ्रष्टाचार आणि कामांमधील त्रुटींवरून प्रशासनाला धारेवर धरलं होतं. भ्रष्टाचाराच्या या मुद्द्यावर जोरदार चर्चा सुरू असताना, उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी अचानक माईक हातात घेतला आणि थेट भ्रष्टाचाराचंच समर्थन करणारं विधान केलं。0
0
Report
जालना में सड़क घोटाले: 200 से अधिक रस्तों की गहन जांच शुरू
Jalna, Maharashtra:जालना : रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार; काम न करताच बिलं उचलली, माजी आमदार कैलास गोरंटयाल यांची चौकशीची मागणी,जिल्हा परिषद सीईओंचे चौकशीचे आदेश दहा स्वतंत्र पथके नियुक्त, तीन वर्षांतील 200 हुन अधिक कामांची होणार फेरतपासणी जालना जिल्ह्यात जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून इंदेवाडी ते सिरसवाडी रस्त्याचे काम न करताच लाखोंचे बिल उचलल्याचा प्रकार समोर आला आहे.एप्रिल 2023 ते मार्च 2026 दरम्यान हा प्रकार घडला असून याबाबत माजी आमदार कैलास गोरंटयाल यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांनी या रस्त्यांच्या कामांची तक्रार करत चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली होती. त्यामुळे आता सीईओंनी थेट जिल्ह्यातील दोनशेहून अधिक रस्त्यांच्या कामांची सखोल चौकशीचे आदेश दिले असून या चौकशीसाठी 10 स्वतंत्र पथकांच्या नियुक्ती केली आहे.जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करण्यात येणाऱ्या ग्रामीण रस्ते विकास तसेच मजबुतीकरणाच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेकडे आल्या आहेत. यामध्ये जालना तालुक्यातील इंदेवाडी ते सिरसवाडी रस्त्याच्या काम न करताच लाखोंचे बिल उचलल्याचे समोर आलं.आहे. दरम्यान, मागील तीन वर्षांत झालेले जिल्ह्यातील 200 हुन अधिक रस्ते रडारवर आले असून रस्त्यांच्या कामांची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.दरम्यान रस्ते घोटाळ्यात अधिकाऱ्यांसह ठेकेदार गुंतलेले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी माजी आमदार कैलास गोरंटयाल यांनी केलीय.याबाबत मुख्यमंत्र्यांकडे देखील तक्रार करणार असल्याचे गोरंटयाल यांनी म्हटलंय.तर भ्रष्टाचार करणाऱ्या कुणालाही सोडणार पाठीशी घालणार नसून दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन जिल्हा परिषदेच्या सिईओंनी दिलंय. बाईट : कैलास गोरंटयाल,माजी आमदार बाईट : डॉ. कृष्णकांत कणवारीया, सिईओ,जिल्हा परिषद, जालना0
0
Report
भारी बारिश में नवी मुंबई के पेड़ गिरने से बड़ा नुकसान टला
Navi Mumbai, Maharashtra:मुसळधार पावसामुळे नवी मुंबईत भले कोठे झाड कोसळले. कोपरखैरणे सेक्टर 14 मध्ये रस्त्यावर कोसळले झाड. झाड कोसळले तेव्हा सुदैवाने कोणतेही वाहन अथवा कोणी इसम नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. स्थानिक लोकप्रतिनिधीनी घटनास्थळाला दिली भेट. अग्निशमन दलाने भले मोठे झाड कटरने कापून रास्ता केला मोकळी. प्रशासनाने झाडांची पाहणी करावी, कोणते झाड कोसळू शकते ते झाड कोसळण्याआधी काढून टाकावे स्थानिक लोकप्रतिनिधीची मागणी.0
0
Report
Advertisement
नाशिक के कळवण में भारी बारिश से घरों में पानी घुसा
Nashik, Maharashtra:नाशिकच्या कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात सकाळपासून जोरदार पाऊस सुरु आहे, पाऊसामुळे अनेक घरांच्या पायरीपर्यंत तर काहींच्या घरात पावसाचं पाणी शिरलं आहे. यात पावसामुळे घरच्यांना भिंती पडण्याची संभावना आहे. सगळ्या शेतांमध्ये देखील पाणीच पाणी साचलं आहे. तालुक्यातील आंबुर्डी येथे जोरदार पावसामुळे घरात पाणी शिरलं आहे.0
0
Report
जुलाई में भी बारिश नहीं, अहिल्यानगर के किसान परेशान
Shirdi, Maharashtra:जुलॅ महिना सुरू झाला तरी अहिल्यानगर जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि पावसाच्या हलक्या सरी कोसळत असल्या तरी, शेतकरी चातकासारखी पेरणीयोग्य पावसाची वाट पाहत आहे.. शेतकऱ्यांनी पावसाच्या आशेवर शेतीची मशागत करून ठेवली आहे.. मात्र पावसाने दडी मारल्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत.. पाऊस लांबल्याने सर्वाधिक फटका सोयाबीन पिकांना बसणार असल्याने अनेक शेतकरी चारा पिके करण्याच्या मानसिकतेत आहेत.. खते, बियाणे, मशागतीचे दर वाढलेले असतानाही बळीराजा पेरणीसाठी सज्ज झालाय.. मात्र पेरणीयोग्य पाऊस झाला नाही तर बळीराजासमोर मोठं संकट उभं राहणार आहे...0
0
Report
गडचिरोली-अहेरी के पुलिसकर्मी सहित सहयोगी बाघ की त्वचा तस्करी आरोप में गिरफ्तार
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली-अहेरी के एक पुलिसकर्मी सहित उनके सहयोगी को छत्तीसगढ़ वनविभाग ने गिरफ्तार किया गया है। कांकेर जिले के बांदे क्षेत्र में दो बाघों की कातडी ले जा रहे वाहन से यह कार्रवाई की गई। इस बीच अहेरी स्थित घर से खवले मांजर के खवले भी जप्त किये गए। इसके आधार पर आरोप लगाया गया कि वे दुर्लिम वन्यजीव अवयवों की तस्करी के रैकेट में शामिल थे, जिसे देखते हुए पुलिस अधीक्षक ने तुरंत निलंबित कर दिया। गिरफ्तार आरोपियों में बाबूराव राजू मडावी और भियेश्वर विष्णू गेडाम शामिल हैं। वन विभाग ने कहा कि उदंती-सीतानदी व्याघ्र प्रकल्प के साथ मिलकर यह कार्रवाई हुई, और 2 बाघ की कातड़ी, 13 बाघों की मिशा, एक दुचाकी और दो मोबाइल जब्त हुए। प्रारंभिक जांच में पाया गया कि ये बाघ इंद्रावती-अबुझमाड व्याघ्र अभयारण्य से मारकर छत्तीसगढ़ में तस्करी के लिए लाये जा रहे थे। अन्य आरोपियों की खोज जारी है।0
0
Report
Advertisement
परतूर स्कूल कार्यक्रम में तुर्की गाने पर डांस, पाकिस्तानी बैनर विवाद; सोमया ने निरीक्षण
Jalna, Maharashtra:जालना : परतूर येथील शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलनातील वादग्रस्त गाण्यावरील डान्स व्हिडीओ आणि पाकिस्तानी दहशतवाद्याचं बॅक ग्राउंड बॅनर प्रकरण भाजप नेते किरीट सोमयांकडून शाळेची पाहणी शाळेला मान्यता नसून शाळेची इमारत पाडणार- किरीट सोमया अँकर- जालना जिल्ह्यातल्या परतूर येथील शाळेतल्या वार्षिक स्नेहसंमेलनात तुर्की गाणे वाजवून त्यावर विद्यार्थ्यांनी डान्स केला होता.या डान्स दरम्यान विद्यार्थ्यांच्या बँक ग्राउंडला पाकिस्तानी दहशतवाद्याचं बॅनर दाखवण्यात आलं होतं.या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमया यांनी आज या शाळेची पाहणी केली.. परतूर येथील शाळेत तुर्की गाण्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर प्रशासनाने या प्रकरणी गुन्हा दाखल करत संस्थाचालकावर कारवाई केलीये.. मात्र या शाळेला शिक्षण विभागाची कोणतीही परवानगी नसून शाळेची इमारतही ईनामी जागेवर आहे. त्यामुळं या शाळेला सील लावून शाळा पाडणार असल्याचं किरीट सोमया यांनी म्हटलंय बाईट- किरीट सोमया, भाजप नेते0
0
Report
चंद्रपूर महापौर के अधिकार पर भाजप बनाम भाजप संघर्ष, आज की सभा रद्द
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर महानगरपालिकेत आता अधिकृतरित्या भाजप विरुद्ध भाजप संघर्ष सुरू झालाय. आजची आमसभा रद्द करण्याच्या महापौरांच्या अधिकारावरून जोरगेवार गटाच्या नगरसेवकांनी आयुक्त कार्यालयात गोंधळ घातला. काल रात्री देखील आ. जोरगेवार गटाच्या नगरसेवकांनी याच मुद्यावर आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते. आज सकाळी आंदोलन पुढे जारी झाले. आयुक्तांच्या काचेच्या दारावर धडका देणारे आ. जोरगेवार गटाचे नगरसेवक आणि आत आयुक्त असा विचित्र प्रकार तासभर सुरू होता. अखेर आयुक्तांनी दार उघडून संवादाची सुरुवात केली. यात कुठल्या नियमन्वये महापौरांना असा अधिकार आहे असा जाब आ. जोरगेवार गटाच्या नगरसेवकांनी विचारला. यावर महापौरांना तसा अधिकार असल्याचे उत्तर देण्यात आले. आजच्या सभेत स्वीकृत नगरसेवकांची निवड होणार असल्याने मर्जीतल्या अर्थात आ. मुनगंटीवार गटातील नगरसेवकांची नावे नसल्याचे पाहून महापौरांनी सभा रद्द केल्याची संतप्त भावना जोरगेवार गटाच्या नगरसेवकांनी व्यक्त केली. महानगरपालिकेत फेब्रुवारीत सत्ता स्थापनेपासून आ. मुनगंटीवार विरुद्ध आ. जोरगेवार गटात टोकाचा संघर्ष आहे. त्यातच आज भाजपच्या नगरसेवकांनीच भाजपच्या महापौर आणि आयुक्तांचा निषेध केल्याचे चंद्रपूरकरांनी पाहिले. आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आ..जोरगेवार गटाच्या नगरसेवकांनी व्यक्त केला आहे.0
0
Report
लातूर में मनसे का स्मार्ट मीटर विरोध; प्रदर्शन तेज, रद्द करने की मांग
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... लातूर जिल्ह्यात मनसे आक्रमक... स्मार्ट वीज मीटरची प्रतीकात्मक होळी... किल्लारीच्या महावितरण कार्यालयासमोर घोषणाबाजी... स्मार्ट मीटरविरोधात मनसेचे आंदोलन.... स्मार्ट मीटर रद्द करण्याची मागणी....0
0
Report
Advertisement
इन-कैमरा छापेमारी में अकोला के मुद्रांक अधिकारी के घर से 2.94 करोड़ रुपये का माल जब्त
Akola, Maharashtra:लाचखोरीप्रक्रणी अटकेतील अकोला येथील मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्या घरी काल रात्री नाशिक आणि जळगाव एसीबीच्या पथकाकडून 'इन-कॅमेरा' झाडाझडती घेण्यात आली. या आधी आरोपीने घराचं सील तोडून दस्तावेज गायब करण्याचा प्रयत्न केला होता मात्र पोलिसांनी घरात घुसलेल्या काही जणांना रंगे हात अटक केली होती. घरात मोठं धबाड असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता त्यानंतर काल रात्री पुन्हा घराची झडती घेण्यात आली होती.या कारवाईत दीड कोटींची रोख रक्कम, ७२ लाखांचे सोन्या चांदीचे दागिने व ६२ लाखांची मालमत्ता असलेली कागदपत्रे अशी एकुण २ कोटी ९४ लाख ६४ हजार ८४७ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आठ ते दहा अधिकाऱ्यांचे पथकाकडून काल रात्री उशिरापर्यंत इन-कॅमेरा' ही तपासणी करण्यात आली आहे. नेमकं काय काय सापडलं या कारवाईत.. या कारवाईत १ कोटी ५३ लाख ८४ हजार ६३० रुपयांची रोख रक्कम, ६० लाख ५७ हजार १३५ रूपयांचे ४२२.१०० ग्रॅम सोन्याचे दागिने, ३१ हजार ४१६ रुपयांचे १५४.५०० ग्रॅम चांदीचे दागिने, ११ लाख ५२ हजार ७४५ रुपयांच्या सोने खरेदी केल्याच्या पावत्या, ६ लाख २५ हजार ५४५ रुपयांच्या घरातील वस्तु, ६२ लाख १३ हजार ३७६ रू. किं. चे वेगवेगळ्या ठिकाणी आरोपी व त्यांचे कुटुंबियांचे नावे प्रॉपर्टी असल्याचे कागदपत्रे असा एकुण २ कोटी ९४ लाख ६४ हजार ८४७/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला असुन तो जप्त करण्यात आला आहे.. अकोला येथील मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांना १० हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली होती..0
0
Report
नालासोपारा में भारी बारिश से मुख्य मार्ग पानी में डूबे, यातायात प्रभावित
Vasai-Virar, Maharashtra:अवघ्या तासाभराच्या पावसात नालासोपारा जलमय तुंबल्यामुळे कामावर जाणाऱ्या नागरिक आणि वाहनचालकांना करावा लागतोय मोठ्या गैरसोयीचा सामना ANC: नालासोपारा शहरात सकाळी झालेल्या मुसळधार पावसाने नालासोपارا रेल्वे स्थानक पूर्वीच्या तुळींज ब्रिज ते अलायन्स हॉस्पिटलकडे जाणारा मुख्य रस्ता पाण्याखाली गेला आहे . विशेष म्हणजे काल रात्रीपासून सुरू असलेल्या रिमझिम आणि अधूनमधून जोरदार सरी कोसळत होत्या परंतु पहाटे पर्यंत या मार्गावर पाणी साचले नव्हते, मात्र त्यानंतर तास भर झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण परिसर जलमय झाला. परिसरात पाणी तुंबल्यामुळे कामावर जाणाऱ्या नागरिक आणि वाहनचालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असून, शहरातील. वाहतूकही संथ गतीने सुरू आहे.0
0
Report
अण्णा हजारे ने नियमों में बदलाव के कारण आंदोलन स्थगित किया
Ahilyanagar, Maharashtra:ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाच जुलै रोजी पुकारलेलं आंदोलन स्थगित केला आहे माहिती अधिकार कायद्यातील नियमांमध्ये बदल केल्यामुळे अण्णा हजारे यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमविधिमंडळ निवेदन करत नियमांमध्ये केलेल्या बदलांना स्थगिती दिल्याचं जाहीर केलं त्यामुळे अण्णा हजारे यांनी आपलं आंदोलन देखील स्थगित केलं असल्याचं म्हटलं आहे मात्र माहिती अधिकार कायदा हा जनतेसाठी असून लोकशाही जिवंत राहण्यासाठी अशा कायद्यातील बदलांना तरुणांनी आणि जनतेने विरोध करायला हवा असं म्हटलं आहे सोबतच सरकारने केवळ नियमांना स्थगिती न देता नवीन नियम रद्द करावेत अन्यथा पुन्हा आंदोलन करावे लागेल असे देखील अण्णा हजारे यांनी म्हटले आहे0
0
Report
Advertisement
नारियल के पेड़ से टकराने वाले हादसे में राहुल अशोक पाटिल की मौत
Mira Bhayandar, Maharashtra:मिरा-भाईंदर के राय गाँव में धावती मोटरसाइकिल पर नारियल के पेड़ के गिरने से हादसे में गंभीर रूप से घायल राहुल अशोक पाटील (उम्र 35) नामक मोटरसाइकिल सवार की आज अस्पताल में उपचार के दौरान मृत्यु हो गई। दो दिन पहले भारी बारिश के दौरान सड़क पर चलते समय अचानक यह भीषण दुर्घटना हुई थी। दुर्घटना के बाद स्थानीय लोगों ने तेजी से उसे पेड़ के नीचे से बाहर निकाल कर तुरंत ICU में भर्ती कराया। लेकिन डॉक्टरों की कोशिश के बावजूद उसकी मृत्यु हो गई है, जिससे क्षेत्र में गहरा शोक है।0
0
Report
भंडारा में पेपरफुटी के विरोध में विद्यार्थियों का आक्रोश; जिल्हाधिकारी कार्यालय पर NCP प्रदर्शन
Bhandara, Maharashtra:भंडाऱ्यात पेपरफुटी विरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार... जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ची धडक. या परीक्षां घोटाळ्यांच्या विरोधात आणि प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) आणि पीडित विद्यार्थ्यांच्या वतीने भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक आंदोलन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी फाळके यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.0
0
Report
पहली बारिश में भंडारा शहर की सड़कों पर गडडे, नागरिक बेहाल
Bhandara, Maharashtra:पहिल्याच पावसात भंडारा शहरातील रस्त्यावर पडले खड्डे... नागरिक जीव मुठीत घेऊन करतात प्रवास.... Anchor :- पहिल्याच पावसात राष्ट्रीय महामार्गाचे पितळ उघडे पडले आहे... भंडारा शहरातून जाणाऱ्या शीतलामाता मंदिर ते खांबतलाव रस्त्यावर खड्डे पडले आहे.. भंडारा शहरातील खामतलाव चौकात मोठ मोठे खड्डे पडले असून त्यात पाणी साचून आहे.. या रस्त्यासाठी आधी सुद्धा आंदोलन करण्यात आले होते. पण गेली अनेक वर्षापासून हा रस्ता काही बनत नाही आहे.. राष्ट्रीय महामार्गाकडे रस्ता असल्याने नगर परिषद देखील दुर्लक्षित करत आहे. या खड्ड्यात पडून एखाद्याचा कीव गेल्यावर प्रशासनाला जाग येणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे.... याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर यांनी wkt - प्रविण तांडेकर0
0
Report
Advertisement
