445001
यवतमाळ बोरीच्या पुलावरून दुचाकी गेली वाहून
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील पुलावरून नदीचे वाहत्या पाण्यात एक दुचाकी वाहून गेली आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे यवतमाळ दारव्हा मार्गावरील बोरीचा पूल पाण्याखाली आला. पुलावरून पाणी वाहत असताना देखील त्यातून दुचाकी टाकण्याचे धाडस एका युवकाने केले. मात्र हे धाडस त्याच्या अंगलट आले. आणि दुचाकी वहायला लागली, दुचाकीस्वार दोघांनी दुचाकी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकी वाहून गेली, सुदैवाने दोघांचे जीव मात्र बचावले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
बुलढाणा: विजयराज शिंदे पर गंभीर आरोप, चौकसी की मांग
Buldhana, Maharashtra:बुलढाणा. विजयराज शिंदे अन्य भोंदूबाबा खरात हैं. उनकी चौकशी होनी चाहिए. शिवसेना के विधायक संजय गायकवाड़ भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे पर गंभीर आरोप लगाते हैं. शिंदे दुसरे भोंदूबाबा खरात हैं, जिन्होंने अपने आश्रमशाळे में अनेक लड़कियों की जिंदगी प्रभावित की है; उनकी चौकशी होनी चाहिए. उनकी शाळा में महिला कर्मचारी सभी प्रकार के मध्यस्थ रहते हैं. लड़कियों की बदनामी के डर से हम भांडाफोड़ नहीं कर रहे, यह बतौर प्रतिक्रिया संजय गायकवाड ने कहा. भोंदूबाबा अशोक खरात को उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने भी कॉल किया था, ऐसी जानकारी अंजली दमानिया ने दी है, इसलिए उनकी भी चौकशी होगी, ऐसी प्रतिक्रिया विजयराज शिंदे ने दी थी; इस पर आमदार संजय गायकवाड ने पलटवार किया है.0
0
Report
Sharabī ke nase me dost ne kiya mitr ka hatya, Amba Ghāt me sanseṇī
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. आंबा घाटात मैत्रीचा करुण अंत.. दरूच्या नशेत मित्रानेच केला मित्राचा काटा!.. ज्या मित्रावर जीवापाड प्रेम केलं, त्याच मित्राने सुधीर यादव या तरुणाचा घात केला आहे.. 'मैत्रीसाठी दारू ठरली कर्दनकाळ' असं म्हणण्याची वेळ आता आली आहे.. सातारा जिल्ह्यातील सुधीर अर्जुन यादव हा तरुण काही दिवसांपूर्वी आंबा घाटात अत्यंत गंभीर जखमी अवस्थेत आढळला होता,ज्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.. सुरुवातीला हा अपघात वाटत असतानाच,पोलीस तपासात मात्र अंगावर शहारे आणणारे वास्तव समोर आले आहे.. पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत सुधीरचा मित्र आशिष शांताराम भावके यानेच त्याचा खून केल्याचे उघड झाले आहे.. मद्यधुंद अवस्थेत असताना किरकोळ वादातून आशिषने रागाच्या भरात सुधीरला कारची जोरदार ठोकर दिली,ज्यामध्ये सुधीरचा मृत्यू झाला.. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आशिष भावके याला बेड्या ठोकल्या आहेत.. सोमवारी त्याला रत्नागिरीतील देवरुख न्यायालयात हजर केले असता,न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.. क्षुल्लक वाद आणि नशेच्या विळख्याने एका तरुणाचा बळी घेतला असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे..0
0
Report
सोलापुर वन विभाग में करोड़ों के भ्रष्टाचार के आरोप, पालकमंत्री से कार्रवाई की मांग
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : सोलापूर वनविभागामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याच्या आरोप, जनशक्ती शेतकरी संघटनेची पालकमंत्र्यांकडे कारवाईची मागणी सोलापूर वन विभागाच्या अधिकाऱ्याकडून अटल घन वन प्रकल्पामध्ये नियमबाह्य कामे दाखवत भ्रष्टाचार झाल्याचा दावा जनशक्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांकडे कारवाईची मागणी करमाळा तालुक्यात नगरपालिका, महापालिका तसेच एमआयडीसी क्षेत्रात लागवड करण्याचा नियम असताना वनविभागाकडून नियमबाह्य काम करण्यात येतेय धक्कादायक बाब म्हणजे 17 मार्चला प्रस्ताव दिला आणि 24 मार्चला त्यांना मंजुर मिळाली. माग 31 मार्चच्या आत ही कामे पूर्ण कशी होणार जवळपास 3 कोटी पेक्षा अधिकचा निधी देण्यात आला आहे त्यामुळे या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचाय. शिवाय जुन्या तारखेच्या प्रशासकीय मान्यता दाखवण्यात आल्या आहेत याशिवाय 10 लाखापेक्षा जास्त रकमेच्या कामाचे ऑनलाईन टेंडर काढणे अनिवार्य असताना तसे झालेले नाही. म्हणून मियावाकी वृक्षाच्या लागवडीत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार यापूर्वी दिली आहे0
0
Report
Advertisement
सोलापुर में जैनमुनी नयन पद्मसागर के खिलाफ ऑनलाइन शिकायत दर्ज, विवाद गर्म
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या जैनमुनी नयन पद्मसागर यांच्याविरोधात सोलापुरात ऑनलाईन तक्रार दाखल\n\n- वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या जैनमुनी नयन पद्मसागर यांच्याविरोधात ऑनलाईन तक्रार दाखल \n\n- सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये ऑनलाईन तक्रार दाखल करण्यात आली.\n\n- मराठी क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राम जाधव यांनी याविरोधात ऑनलाईन तक्रार दिलीय \n\n- महाराणी ताराराणी या जैन समाजाच्या होत्या असे चुकीचे वक्तव्य केले होते.\n\n- त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाने 6 दिवसापूर्वी निवेदन दिले होते.\n\n- मात्र जैनमुनीविरोधात गुन्हा दाखल होत नसल्याने अखेर ऑनलाईन पद्धतीने तक्रार करण्यात आली0
0
Report
आकोला नगरपालिका की कार्रवाई: नाश्ते की गुमठा में गंदे पानी का खुलासा, स्वास्थ्य पर सवाल
Akola, Maharashtra:अकोला महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने अखेर झोपेतून जाग येत नवीन बस स्थानक परिसरातील नाश्त्याच्या हातगाड्यांवर कारवाई केली आहे. मात्र हा प्रश्न उपस्थित होतो की, ही कारवाई खरंच जनतेच्या आरोग्याची काळजी म्हणून झाली आहेका, की फक्त सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दाखवण्यासाठी उचललेलं पाऊल आहे? नाल्यातील घाण पाणी नाश्ताच्या दुकानात वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे कर्मचारी नाल्यातून पाणी भरून नेताना दिसत आहेत. हा प्रकार केवळ घृणास्पदच नाही, तर थेट नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणारा आहे. मात्र सर्वात मोठा प्रश्न महानगरपालिकेच्या कार्यप्रणालीवर उपस्थित होतो. इतक्या दिवसांपासून हा प्रकार सुरू असताना प्रशासन झोपेत होतं का? सोशल मीडियावर प्रकरण गाजल्यानंतरच कारवाई का? शहरातील इतर भागांमध्येही अशाच प्रकारे नियमांची पायमल्ली होत असताना तिकडे मात्र दुर्लक्ष का? महापालिकेने आता कारवाईचा बडगा उचलला असला तरी ही कारवाई सातत्याने होणार का, की काही दिवसांत पुन्हा परिस्थिती जैसे थे होणार? नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित अन्न मिळणं हा त्यांचा हक्क आहे, आणि तो हक्क पायदळी तुडवणाऱ्यांवर केवळ दिखाऊ नव्हे तर कठोर आणि कायमस्वरूपी कारवाई होणं गरजेचं आहे. या ठिकाणचं अतिक्रमण काढणच यावर उपाय नसून नाश्त्याची गुणवत्ता तपासणीही अधिक महत्त्वाची आहे.0
0
Report
अमरावती में टमाटर संकट: किसान लागत से परेशान, सरकार से मुआवजे की मांग
Amravati, Maharashtra:अमरावती जिले में टमाटर उत्पादक किसान आर्थिक संकट में हैं. बाजार में टमाटर के दाम केवल 4 से 5 रुपये प्रति किलो रहने के कारण किसानों के उत्पादन खर्च भी निकल नहीं रहे. टमाटर की आपूर्ति बाजार में अधिक होने से मांग घट रही है और व्यापारी खरीद में रूचि नहीं ले रहे. इस कारण किसान नाराज होकर टमाटर खेत के बाहर फेंकने को मजबूर हैं. किसानों ने तत्काल सरकार से हस्तक्षेप कर टमाटर के उचित न्यूनतम भाव और नुकसान की भरपाई की मांग की है.0
0
Report
Advertisement
जिला परिषद स्थायी व विषय समितियों के सदस्य आज चुने जाएँगे; 70% महिला आरक्षण
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी - जिल्हा परिषद स्थायी आणि विषय समिती सदस्यांची आज होणार निवड सत्ताधारी आणि विरोधकांसाठी प्रतिष्ठेची लढाई ठरणार यंदा प्रशासनाने शासनाच्या कठोर निकषांचे पालन करण्याचे दिले आदेश स्थायी समितीमध्ये अध्यक्ष आणि विषय समिती सभापतींसह ८ सदस्यांची निवड केली जाणार अनुसूचित जाती-जमाती किंवा मागास प्रवर्गासाठी जागा आरक्षित महिला व बालकल्याण आणि जलव्यवस्थापन समित्यांचे स्वरुप बदलले महिला व बालकल्याण समितीमध्ये चक्क ७० टक्के आरक्षण महिलांसाठी , ८ पैकी क स्तर ६ महिला सदस्यांची निवड अनिवार्य जल व्यवस्थापन व स्वच्छता समितीमध्ये ६ पैकी किमान ३ महिला सदस्य असणे बंधनकारक जिल्हा परिषदेच्या सभागृहात आता महिला सदस्यांची ताकद अधिक वाढणार0
0
Report
सोलापुर से तिरुपति के लिए हवाई सेवा जल्द शुरू: स्लॉट मिला, ट्रैफिक बढ़त
Solapur, Maharashtra:सोलापूर ते तिरुपती विमानसेवेच्या हालचालींना आला वेग, येत्या महिनाभरात विमानसेवा सुरू होण्याची शक्यता - सोलापूर ते तिरुपर्ती विमानसेवा सुरु करण्याच्या हालचालींना आला वेग - स्टार एअर कंपनीला तिरुपत्यी स्लॉट मिळाल्याची माहिती - येत्या महिनाभराच्या आत मध्ये सोलापूर ते तिरुपुरी विमान सेवा सुरू होण्याची दाट शक्यता - सोलापूर ते गोवा, सोलापूर - मुंबई विमानसेवा यशस्वी तर सोलापूर ते हैदराबाद विमानसेवेच्या देखील तिकीट बुकिंगला सुरुवात - पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूरची विमानसेवेचा ताकतीने सुरू होईल हा शब्द दिल्यानंतर हालचालींना वेग - या सोबतच गोव्याचे विमानसेवेला उत्तम प्रतिसाद असून आणखी एक विमानसेवा गोव्याला सुरू करण्याचे कंपनीचे प्रयत्न सुरू असल्याचे पालकमंत्र्यांची माहिती0
0
Report
नागपुर में दो दिन पानी की आपूर्ति बाधित, जलवाहिनी पर वाल्व लगाए जाएँगे
Nagpur, Maharashtra:नागपूर: नागपूरकरांसाठी महत्त्वाची बातमी… आज सकाळी 10 वाजता पासून शहरातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. सदर परिसरातील मुख्य जलवाहिनीवर वॉल्व्ह बसवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम 7 एप्रिल सकाळी 10 वाजल्यापासून ते 8 एप्रिल रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. शहरातील नऊ झोनमधील अनेक वस्त्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. पेंच 1, 2, 3 आणि 4 प्रकल्प 36 तास बंद महापालिका आणि OCW चा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा पाणीपुरवठा बाधित असणार0
0
Report
Advertisement
युद्ध कारण भारत अंगूर किसानों की कमाई गिर गई, नारायणगाव में कीमतें गिरने लगीं
Barav, Maharashtra:अमेरिका इराण इजरायल यांच्यात सुरू असलेल्या महायुद्धाचा परिणाम भारतातील शेती उद्योगावर झाला असून आखादी देशातील शेतीमालाची निर्यात ठप्प झाल्याने द्राक्षाच्या किंमती गडगडल्यात. द्राक्षच हब असलेल्या नारायणगाव मध्ये याचा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असून निर्यात थांबल्याने द्राक्षाला पाहिजे तो बाजार भाव मिळत नसल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्यात. याचाच द्राक्ष बागेतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी.0
0
Report
बारिश से हल्दी उत्पादन घटा, किसान आर्थिक संकट में
Washim, Maharashtra:वाशीम: शिरपूर व परिसर हळद उत्पादनासाठी प्रसिद्ध असून, यंदा हजारो एकरात लागवड झाली होती. मात्र सततच्या पावसामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. साधारण 30–35 क्विंटल प्रति एकर मिळणारे उत्पादन यंदा 15–20 क्विंटलपर्यंत घसरले आहे. पावसामुळे कीड व बुरशीचा प्रादुर्भाव वाढून हळदीची गुणवत्ता खालावली आहे. त्यामुळे बाजारात अपेक्षित भाव मिळत नाही. काढणी अंतिम टप्प्यात असून उकडणी व घासणी प्रक्रियेतही अडचणी येत आहेत. उत्पादन घट, निकृष्ट दर्जा आणि कमी दर यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून खर्च वसूल होईल का, याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.0
0
Report
चप्पल बदली के विवाद में 18 वर्षीय युवक की हत्या, चार आरोपी गिरफ्तार
Nagpur, Maharashtra:चप्पल अदलाबदलीच्या वादातून युवकाची हत्या... चार आरोपी अटकेत. रामटेक तालुक्यातील सोनेघाट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चौघान परिसरातील सोना ब्रिक्स वीट भट्ट्यावर वादातून 18वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना रविवार रात्री सुमारे घडली. या प्रकरणी रामटेक पोलिसांनी काही तासांत चार आरोपींना अटक केली आहे. मृत तरुणाचे नाव समीर राजू ध्रुव (वय 18, रा. ढाबाडी, जि. बडोदाबाजार, छत्तीसगड) असे आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रामनवमी निमित्त 26 मार्च रोजी काही तरुण रामटेक गडमंदिर येथे दर्शनासाठी गेले होते. यावेळी मंदिराबाहेर ठेवलेल्या चपलांपैकी एका तरुणाने दुसऱ्या चप्पल परिधान केल्याने गैरसमज निर्माण झाला. दुसऱ्या दिवशी हा प्रकार लक्षात आल्यानंतर संबंधित तरुणांमध्ये वाद सुरू झाला.हा वाद पुढे वाढत गेला आणि रविवारी रात्री विकोपाला गेला.. दारूच्या नशेत असलेल्या चार तरुणांनी संतापाच्या भरात समीर ध्रुव याच्यावर विटा व काठ्यांनी हल्ला चढवला. यात तो गंभीर जखमी झाला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी त्याला तात्काळ रामटेक उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. पोलीस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी तत्पर कारवाई करत अवघ्या काही तासांत चारही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून किरकोळ वादातून झालेल्या या हत्येने खळबळ उडाली आहे.0
0
Report
Advertisement
नाशिक नगर निगम के लोगो का दुरुपयोग: फर्जी संदेश से बिल भरवाने की धमकी
Nashik, Maharashtra:मनपाच्या नावाने बनावट संदेश; सायबर पोलिसांत गुन्हा दाखल... नाशिक महानगरपालिकेच्या लोगोचा गैरवापर करून प्रलंबित पाणीपट्टी व घरपट्टी भरण्याबाबत धमकीवजा व्हॉट्सअॅप संदेश पसरविण्याचा प्रकार समोर आलाय.. या प्रकरणी सायबर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झालाय..अनोळखी व्यक्तींनी नाशिक महानगरपालिकेचा अधिकृत लोगो वापरून नागरिकांना प्रलंबित पाणीपट्टी आणि घरपट्टीची बिले तत्काळ भरण्याचा इशारा दिला. या संदेशात बिले न भरल्यास पाणीपुरवठा कनेक्शन खंडित करण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली होती. तसेच बिले अपडेट करण्यासाठी ६२९७०१९७९२ या क्रमांकावर 'अंकित अग्रवाल' नावाच्या व्यक्तीशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले होते. इंग्रजी भाषेत पाठविण्यात आलेल्या या संदेशामुळे अनेक नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत नाशिक महानगरपालिकेच्या अधिकारीांनी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केलीये....संशयितांनी मनपाची ओळख चोरून अधिकृत लोगोचा वापर व्हॉट्सअॅपच्या डीपीवर केला आणि खोटे संदेश प्रसारित केले. सायबर पोलिसांनी अज्ञात व्हॉट्सअॅपधारकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलीस करताय... तर महानगरपालिकेने अशा प्रकारच्या संशयास्पद संदेशांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही अधिकृत माहिती केवळ महानगरपालिकेच्या अधिकृत माध्यमांद्वारेच दिली जाते, याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केलंय...0
0
Report
NTCA मंजूरी: विदर्भ के 5 बाघ सह्याद्री में स्थलांतर, पर्यटन को मिलेगा बढ़ावा
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. सह्याद्रीची डरकाळी वाढणार!..विदर्भातील ५ वाघ कोकणात स्थलांतरित होणार.. अँकर सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात आता वाघांचा संचार वाढणार आहे.विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या क्षमतेपेक्षा जास्त झाल्याने,आता वन विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे.. विदर्भातील अतिरिक्त ५ वाघांना आता 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात' आणले जाणार आहे.. राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने (NTCA) या स्थलांतरासाठी हिरवा कंदील दिला असून प्रक्रियेला वेग आला आहे.. सह्याद्री प्रकल्पात सध्या १० वाघ आहेत,या नव्या पाहुण्यांमुळे ही संख्या आता १५ वर पोहोचणार आहे.. रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांच्या सीमेवर पसरलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.. विदर्भातील 'वाघांचा हा प्रवास' सह्याद्रीचा मान नक्कीच वाढवेल..0
0
Report
रत्नागिरी के पंकज चवंडे को महाराष्ट्र खो-खो चयन समिति में नियुक्ति
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रत्नागिरीचे पंकज चवंडे यांची राज्य खो-खो निवड समितीवर नियुक्ती.. जिल्हा असोसिएशनकडून अभिनंदनाचा वर्षाव.. महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनने २०२६-२७ च्या आगामी हंगामासाठी आपल्या निवड समितीची आणि राष्ट्रीय संघ प्रशिक्षकांची घोषणा केली आहे..यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. रत्नागिरीचे अनुभवी राष्ट्रीय प्रशिक्षक पंकज चवंडे यांची महाराष्ट्र राज्याच्या 'किशोर-किशोरी' गटाच्या निवड समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे.. विशेष म्हणजे,पंकज चवंडे यांची ही या समितीवरील तिसरी टर्म असून, यापूर्वीही त्यांनी दोन वेळा निवड समितीचे सदस्य म्हणून यशस्वी कामगिरी केली आहे.. तसेच,महाराष्ट्र राज्य संघाचे प्रशिक्षक म्हणूनही त्यांचा अनुभव दांडगा आहे.. या निवडीनंतर रत्नागिरीत आनंदाचे वातावरण आहे..0
0
Report
Advertisement
