445001
यवतमाळ बोरीच्या पुलावरून दुचाकी गेली वाहून
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील पुलावरून नदीचे वाहत्या पाण्यात एक दुचाकी वाहून गेली आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे यवतमाळ दारव्हा मार्गावरील बोरीचा पूल पाण्याखाली आला. पुलावरून पाणी वाहत असताना देखील त्यातून दुचाकी टाकण्याचे धाडस एका युवकाने केले. मात्र हे धाडस त्याच्या अंगलट आले. आणि दुचाकी वहायला लागली, दुचाकीस्वार दोघांनी दुचाकी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकी वाहून गेली, सुदैवाने दोघांचे जीव मात्र बचावले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
वाशीम के किसानों के लिए खेतमार्गों के काम 350 से अधिक लंबित
Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:उन्हाळा संपायला अवघा एक महिना बाकी असताना वाशिम जिल्ह्यात ३५० हून अधिक शेतरस्त्यांची कामे अद्याप प्रलंबित आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाणे, मशागत करणे आणि पिकांची वाहतूक करणे अडचणीचे ठरत आहे.उन्हाळा हा रस्त्यांच्या कामांसाठी योग्य कालावधी मानला जातो, मात्र कामांना अपेक्षित गती मिळालेली नाही.पावसाळा जवळ येत असल्याने ही समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच शेतरस्त्यांची कामे पूर्ण करावीत,अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.0
0
Report
कळंब में आरक्षण उपवर्गीकरण के विरोध में भारी मोर्चा, तहसील कार्यालय तक पहुंचा
Dharashiv, Maharashtra:धाराशिव जिले के कलंब में आरक्षण उपवर्गीकरण के विरोध में आज भव्य मोर्चा निकाला गया। हजारों भीमर अनुयायियों ने गर्मी में भाग लेते हुए एक किलोमीटर से अधिक दूरी तय कर तहसील कार्यालय पर धावा बोला। डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक से शुरू हुआ मोर्चा शहर के प्रमुख मार्गों से होते हुए तहसील तक पहुंचा। इस दौरान उपविभागीय अधिकारी को निवेदन सौंपकर मांगें मानने पर जोर दिया गया, अन्यथा तीव्र आंदोलन की चेतावनी दी गई।0
0
Report
वाशीम शहर में शॉर्टसर्किट से घर में भीषण आग, फर्नीचर जलकर खाक; जान-माल सुरक्षित
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढत असून आगीच्या घटना घडत आहेत. आशातच वाशीम शहरातील लक्झरी बस स्टँडसमोरील एका घराला आज शॉर्टसर्किटामुळे भीषण आग लागल्याची घटना घडली. आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करून अग्निशमन दलाला माहिती दिली. काही वेळातच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. या आगीत घरातील फर्निचर व इतर साहित्य जळून खाक झाले असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.0
0
Report
Advertisement
पश्चिम बंगाल और तमिलनाडु के चुनाव परिणामों पर विशेषज्ञ विश्लेषण जारी
Nagpur, Maharashtra:पश्चिम बंगाल और तामिळनाडू मधील निकालांबाबत विश्लेषण केले आहे0
0
Report
पश्चिम बंगाल चुनाव: ममता बनर्जी की राजनीति ध्वस्त, बंगाल ने खेल खत्म किया
Amravati, Maharashtra:पश्चिम बंगालचे जे निकाल लागले ते देशाला आणि देशातील महिलांना अपेक्षित होते; ममता बॅनर्जींचा खेळ संपल, बंगालच्या लोकांनी हा खेळ संपवला. एवढ्या वर्षानंतर ममता बॅनर्जींचा खेळ संपल... बंगालच्या लोकांनी हा खेळ संपवला. ममता बॅनर्जींचा अहंकार तुटला महिलांच्या सुरक्षेबाबत त्या हलगर्जीपणा करत होत्या. जो भगव्याचा विरोध करेल त्याच्यासोबत या देशाचा एकही राज्य राहणार नाही. असे नवनीत राणा म्हणाले आहे.0
0
Report
गर्मी से कल्याण के काले तालाब में मछलियों की मौत, नागरिकों में चिंता
Kalyan, Maharashtra:कल्याण शहर के काला तालाब के किनारे मृत मछलियों का ढेर देखा गया। मछलियों की मौत का कारण अभी स्पष्ट नहीं है, लेकिन बढ़ती गर्मी के प्रभाव से मछलियों के मरने की प्राथमिक संभावना जताई जा रही है। रोज सुबह और शाम तालाब के पास मछलियों को खाना देने के लिए सैकड़ों लोग आते हैं; मृत मछलियों का यह दृश्य देखकर नागरिकों ने दुख व्यक्त किया।0
0
Report
Advertisement
मोदी-शाह ने महायुती की जीत पर बधाई दी, देश में विकास की राह
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी उद्योग मंत्री उदय सामंत सुनेत्रा वहिनी और कार्डीले दोघांचेही अभिनंदन महाराष्ट्रातल्या दोन्ही जागा महायुतीच्या निवडून आल्या, त्याबद्दल मतदारांचे आभार पश्चिम बंगालमध्ये ममता दिदींचा पराभव होणार ही काळ्या दगडावरची रेघ होती, यामध्ये काही नवल नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला विकासात्मक पुढे नेण्याचा जो निर्णय घेतला होता, आपला देश जागतिक पातळीवर पहिल्या 5 क्रमांकामध्ये आहे, याची प्रचिती पश्चिम बंगालमध्ये आली भाजप 400 पार झाली तर संविधान बदललं जाईल, असा फेक नरेटिव्ह लोकसभेच्या वेळी सेट करण्यात आला होता, त्यामुळे थोडा फार फटका बसला पण आता पश्चिम बंगालमधील लोकांच्या ते लक्षात आलं, त्यामुळे तिथे असा रिझल्ट आता लागला या यशाबद्दल माझ्याकडून, माझ्या पक्षाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांचे मनःपूर्वक अभिनंदन तामिळनाडू का मतदारांचा कौल आहे... कोणाला जिंकवायचं, कोणाला मुख्यमंत्री करायचं, कोणाला पाडायचं हे जनता ठरवत असते एका कलाकाराला मतदानातून न्याय मिळाला याबद्दल त्यांचं अभिनंदन पुणे घटना नराधमाला फाशीची शिक्षा दिली पाहिजे ही आमची सर्वांची भूमिका आहे अशी कीड कुठेही निर्माण होऊ नये असा आदर्श निर्माण केला पाहिजे अशा अपराधिक वृत्तीला चाप बसला पाहिजे दोन राज्यात भाजपची सत्ता भाजपला मिळाल्या दोन्ही राज्यांमध्ये विकासाला मतदान झालं इथं व्यक्तिमत्वाला मतदान झालं आहे, मतदानाची आकडेवारी बघितली तर एनडीए आणि भाजप मतदानाच्या आकडेवारी पुढे आहे हेच आजच्या निवडणुकीच्या निकालामधून सिद्ध झालं NDA 400 पार 2029 मध्ये 400 चा आकडा पार होईल का हे मला माहित नाही पश्चिम बंगालमधील सत्ता भाजपने उलथवली, त्याव Bal Narendra Modi आणि अमित शहा यांचं अभिनंदन0
0
Report
अक्कलकोट-गाणगापूर महामार्ग पर ST बस-डंपर दुर्घटना, दो की मौत, कई घायल
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - अक्कलकोट गाणगापूर महामार्गावर एसटी बस आणि डंपरचा जोरदार अपघात - अक्कलकोट गाणगापूर महामार्गावर एसटी बस आणि डंपर मध्ये भीषण अपघात, अपघातामध्ये दोघेजण जागीच ठार - अक्कलकोट तालुक्यातील दुधनी जवळील रुद्देवाडी गावाजवळ झाला भीषण अपघात - अक्कलकोटहून गाणगापूर कडे जाणाऱ्या बसला मुरूमने भरलेल्या टँकरने जोरदार धडक दिली. - एसटी बसला धडक दिल्यानंतर डंपरने घेतला पेट - धडक दिल्यामुळे एसटी बसच्या पुढच्या बाजूचा मोठं नुकसान, अनेक प्रवासी जखमी - या झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती तर जखमींना अक्कलकोट येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं - दक्षिण अक्कलकोट पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल0
0
Report
चमकदार आम में रसायन का खतरा: खरीदी से पहले पानी में डुबोकर पहचानें
Ratnagiri, Maharashtra:सावधान! बाजारातला पिवळधमक आंबा ठरू शकतो विष; असा ओळखा खरा आंबा! आंबा सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झालाय. पण तुम्ही जो आंबा घर नेताय, तो नैसर्गिकरीत्या पिकलेला आहे की रसायनांनी? जास्त नफा कमवण्यासाठी काही व्यापारी कैल्शियम कार्बाइड आणि घातक स्प्रेचा वापर करून आंबा पिकवत आहेत. हा चकचकीत दिसणारा आंबा तुमच्या शरीरात विष कालवू शकतो. त्यामुळे आंबा खरेदी करताना तो पाण्यात टाकून पाहा; जर तो तरंगला, तर समजा तो रसायनांनी पिकवलेला आहे. याबाबत अधिक माहिती देतायत कृषी तज्ज्ञ मिथुन पाटील कृषी तज्ज्ञ खरवते कृषी महाविद्यालय.0
0
Report
Advertisement
नागपुर में संघ मुख्यालय के पास भाजपा विजय का जश्न, डोल-नाच-आतिशबाजी
Nagpur, Maharashtra:नागपुरात संघ मुख्यालयाजवळ बडकस चौक येथे पश्चिम बंगालमधील भाजपाच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला... झारमोरी आणि रसगुल्ला एकमेकांना देत व वाटप करत भाजप कार्यकर्त्यांनी हा जल्लोष साजरा केला... यावेळी ढोल ताशावर ताल धरत कार्यकर्ते नाचले व फटाक्यांची जोरदार आतिषबाजी ही करण्यात आली . महत्त्वाचं म्हणजे या वेळेला भाजपाच्या झेंड्यांसह भगवा झेंडे घेऊनही भाजपाचे कार्यकर्ते जल्लोष साजरा करत होते .... भाजपा आमदार प्रवीण दटके यांच्यासोबत संवाद साधला आहे आमच्या प्रतिनिधींनी0
0
Report
सातारा के कोरेगाव में महेश शिंदे की शिवसेना ने महायुती की विजय पर जल्लोष
Satara, Maharashtra:सातारा - पश्चिम बंगाल, असम में भाजपा को मिली जीत के बाद सातारा के कोरेगांव में शिवसेना के विधायक महेश शिंदे और उनके कार्यकर्ताओं ने महायुती के पक्ष में बड़ा जल्लोष किया। इस मौके पर भाजपा की जीत के भाषण दिए गए, और कार्यकर्ताओं ने जय श्रीराम और भारत माता की जय के नारों के साथ साथ शिवसेना के विधायक महेश शिंदे ने कहा कि राज्य के मुख्यमंत्री कैसे होंगे देवेंद्र फडणवीस जैसे हों। पश्चिम बंगाल में चले जुल्मी राजनीति को पलटने का काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने किया है, जिसकी महेश शिंदे ने उनकी सराहना की।0
0
Report
दापोली में चार पाँव वाले चूजे ने सबको हैरान कर दिया
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. दापोलीत निसर्गाचा चमत्कार! दोन नव्हे,चक्क चार पाय असलेल्या कोंबडीच्या पिलाचा जन्म.. अँकर निसर्गाच्या किमयेचे अनेक किस्से आपण ऐकतो,पण रत्नागिरीच्या दापोलीत सध्या एका अशाच अजब घटनेची चर्चा रंगली आहे.एका कोंबडीच्या पिलाला पाहण्यासाठी सध्या लोकांची प्रचंड गर्दी होत आहे. दापोली शहरालगत असलेल्या नवानगर वस्तीत राहणारे बुवा सावंत यांच्या घरी एका कोंबडीने चक्क चार पायांच्या पिलाला जन्म दिला आहे. सावंत यांच्या कोंबडीने इतरही पिलं दिली आहेत,मात्र या एका पिलाला दोन ऐवजी चार पाय असल्याचे पाहून स्वतः सावंत कुटुंबिय आणि ग्रामस्थ थक्क झाले आहेत.. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच हे 'चमत्कारी' पिलू पाहण्यासाठी मोठी झुंबड उडाली आहे. पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या मते,हा कोणताही चमत्कार नसून 'जेनेटिक म्युटेशन' (Genetical Mutation) म्हणजेच जनुकीय बदलामुळे घडलेला दुर्मिळ प्रकार आहे.आनंदाची बाब म्हणजे हे पिलू सध्या पूर्णपणे सुदृढ आहे. निसर्गाचा हा आगळावेगळा आविष्कार सध्या संपूर्ण दापोली तालुक्यात कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय ठरला आहे.0
0
Report
Advertisement
राहुरी विधानसभा चुनाव की मतगणना के बाहर अक्षय कर्डिले के समर्थकों का जल्लोष
Ahilyanagar, Maharashtra:स्लग - कर्डिले समर्थक जल्लोष राहुरी विधानसभा पोट निवडणुकीमध्ये घेतली आहे हा चालू आहे...मतमोजणी केंद्राबाहेर अक्षय कर्डीले यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत जल्लोष केलाय...यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके फोडले असून कार्यकर्त्यांनी दिवंगत आमदार शिवाजी कर्डीले आणि अक्षय कर्डीले यांचे फोटो घेऊन ठेका धरला.0
0
Report
पश्चिम बंगाल, पांडिचेरी और असम में भाजपा की जीत के बाद येवला, नाशिक में जश्न
Yeola, Maharashtra:पश्चिम बंगाल, पांडिचेरी और असम या तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या यशानंतर नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. भारतीय जनता पार्टी तसेच युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत जोरदार फटाके फोडून जल्लोष साजरा केला. यावेळी एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त करण्यात आला.0
0
Report
नागपूर में भाजपा समर्थकों ने जीत का जल्लोष, मिठाई बाटी और नाचे-गाए
Nagpur, Maharashtra:नागपूर बंगाल आणि आसाम मधील विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर नागपुरातही भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला... मिठाई वाटून ढोल ताशावर नाचत त्यांनी हा विजय उत्सव साजरा केला... जयप्रकाश नगर येथे सगळे अनेक भाजप कार्यकर्ते आपला आनंद व्यक्त करताना दिसले... यावेळी स्थायी समिती अध्यक्ष आणि भाजपा नेत्या शिवानी दाणी आणि भाजप कार्यकर्त्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी बाईट --- शिवानी दाणी,स्थायी समिती अध्यक्ष आणि भाजपा नेत्या0
0
Report
Advertisement
