445001
यवतमाळ बोरीच्या पुलावरून दुचाकी गेली वाहून
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील पुलावरून नदीचे वाहत्या पाण्यात एक दुचाकी वाहून गेली आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे यवतमाळ दारव्हा मार्गावरील बोरीचा पूल पाण्याखाली आला. पुलावरून पाणी वाहत असताना देखील त्यातून दुचाकी टाकण्याचे धाडस एका युवकाने केले. मात्र हे धाडस त्याच्या अंगलट आले. आणि दुचाकी वहायला लागली, दुचाकीस्वार दोघांनी दुचाकी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकी वाहून गेली, सुदैवाने दोघांचे जीव मात्र बचावले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नदी में डूबे दो युवक; एक की मौत, दूसरा खोज जारी CCTV में कैद
Navi Mumbai, Maharashtra:पनवेल तालुक्यातील वाघाची वाडी जवळील नदीत पोहत असताना पाण्याच्या प्रवाहात एक जण वाहून गेला असून दुसऱ्याचा मृत्यू झालाय. मयत तरुणाचे नाव सुमित पवार असे आहे तर वाहून गेलेल्या तरुणाचे नाव नयन म्हात्रे असे आहे. सुमित पवार, नयन म्हातार्े आणि इतर आठ जण हे वाघाची वाडी नदी, धोदाणी गाव येथे फिरण्यासाठी गेले होते. नदीपात्रात नदीच्या प्रवाहात नयन म्हात्रे भवऱ्यात अडकला. यावेळी सुमित पवार हा त्याला वाचवण्यासाठी गेला असता तो देखील नदीच्या पाण्यातील भवऱ्यामध्ये अडकला. मुसळधार पाऊस कोसळत असल्याने पाण्याचा प्रवाहाचा वेग जास्त होता. त्यामुळे नयन म्हात्रे हा पाण्यामध्ये वाहून गेला. त्यानंतर मित्रांनी नदीपात्रात उतरून पाण्यामध्ये वाहून जाणाऱ्या सुमित पवार याला पकडले आणि नदीच्या बाहेर आणले. यावेळी त्याच्या नाका- तोंडात पाणी गेल्याने त्याला रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्याला मृतघोषित केले. तर वाहून गेलेल्या नयन म्हात्रे याचा शोध बचाव पथकाकडून घेतला जात आहे.0
0
Report
गड़चिरोली में बस का पिछला भाग टूटा, 20 यात्री बच गए— बॉडी प्लास्टिक टेप से चिपकी
Gadchiroli, Maharashtra:एसटी प्रवाशांच्या सेवेसाठी नव्हे, प्रवाशांचा जीव घेण्यासाठी, गडचिरोलीत धावत्या एसटी बसचा मागचा भाग अचानक तुटला, जीवघेण्या प्रकारात वाचले प्रवासी, चक्क प्लास्टिक सेलोटेपने चिपकविला होती बॉडी आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर0
0
Report
कृष्णा नदी में जलस्तर बढ़ा, कई बांध पानी में डूबे; ड्रोन से दृश्य कैद
Sangli, Maharashtra:स्लग कृष्णा नदीवरील पाण्याचा मनमोहक दृश्य ड्रोन कॅमरात कैद.. तर कृष्णा नदीवरील तीन बंधारे पाण्याखाली.. अँकर सांगलीच्या कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रात पाऊसाची संततधार सुरूचं आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहेकृष्णा नदीवरील अनेक छोटे मोठे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. वाळवा तालुक्यातील बहे इथल्या कृष्णा नदीवरचा बंधाराही पाण्याखाली गेला आहे. या बंधाऱ्याचं ड्रोनच्या माध्यमातून रोहन माने यांनी दृश्य ड्रोन द्वारे टिपलेली आहेत.0
0
Report
Advertisement
मुरबाड में भारी बारिश, कनकवीरा नदी में बाढ़, हेदवली गांव संपर्क टूट गया
Ambernath, Maharashtra:मुरबाड तालुक्यात गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. टोकावडे गावाशेजारी असलेल्या हेदवली गावात कनकवीरा नदीचे पाणी घुसल्याने गावाचा बाहेरील जगाशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. नदीचे पाणी थेट गावात आणि मुख्य रस्त्यांवर आल्यामुळे वाहतूक आणि दळणवळण ठप्प झाले असून, ग्रामस्थ घरातच अडकून पडले आहेत.0
0
Report
तेज़ मॉनसून से टमाटर और मिर्च की फसल को खतरा, किसान चिंतित
Niphad, Maharashtra:हवामान विभागाने दिलेल्या इशारानुसार निफाड तालुक्यातील खडक माळेगाव, कोटमगाव परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे टोमॅटो व मिरची उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जोरदार पावसामुळे अनेक शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून, त्यामुळे टोमॅटो आणि मिरची पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. टोमॅटो व मिरची ही पिके कमी पाण्यावर चांगली येणारी असल्याने शेतात दीर्घकाळ पाणी साचल्यास मुळे कुजणे, रोगांचा प्रादुर्भाव वाढणे आणि उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असते. या पिकांसाठी शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून लागवड केली असून, मुसळधार पावसामुळे केलेला खर्च वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास टोमॅटो व मिरची पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता असल्याने उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.0
0
Report
लासलगांव क्षेत्र में भारी बारिश ने फसलें और जल संचय को दी राहत
Lasalgaon, Maharashtra:Anchor:- हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार लासलगावसह परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनासह शेतीला मोठा दिलासा मिळाला आहे या दमदार पावसामुळे लासलगावजवळील कोटमगाव येथील मानवनिर्मित तलाव शंभर टक्के भरला आहे कोटमगाव रेल्वे पुलाखालून शेतातील पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात गाढवे नाल्यात आल्याने काही काळ पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती या पाण्याच्या ओघामुळे मानवनिर्मित तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे0
0
Report
Advertisement
लातूर में डबल स्टिकर से एक्सपायर्ड दवाओं की आपूर्ति, किसानों में भारी नाराज़गी
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज..\n\nगट शेती मधून शेतकऱ्यांची फसवणूक ?... डबल स्टिकर लावून एक्सपायरी औषधांचा पुरवठा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस... डबल स्टिकर लावून एक्सपायरी औषधांचा पुरवठा करणाऱ्यावर कार्यवाही करा.. शेतकऱ्यांची मागणी....\n\nAC ::- गट शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेल्या काही शेती औषधांवर डबल स्टिकर लावून एक्सपायरीची तारीख बदलल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने लातूर जिल्ह्यात खळबಳ उडाली आहे. मुदत संपलेली औषधे नव्या एक्सपायरीच्या स्टिकरसह शेतकऱ्यांना देण्यात आल्याचा आरोपी शेतकऱ्यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.. याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी...\n\n0
0
Report
गोवर्धन में उप तहसील कार्यालय: नागरिकों को मिलेगा सीधी सुविधा
Washim, Maharashtra:वाशीम: वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालय केनवड ऐवजी गोवर्धन येथे स्थापन करावे,या मागणीसाठी गोवर्धनसह परिसरातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. केनवड हे गाव तालुक्याच्या एका टोकाला असल्याने नागरिकांची गैरसोय होईल, तर मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गोवर्धन येथे कार्यालय झाल्यास अधिक नागरिकांना त्याचा लाभ मिळेल,असे आंदोलकांचे म्हणणे आहे. तसेच कार्यालयासाठी आवश्यक जमीन आणि इतर सुविधा गोवर्धन येथे उपलब्ध असल्याने अप्पर तहसील कार्यालय तेथेच मंजूर करावे,अशी मागणी करण्यात आली.0
0
Report
जालना: गाली-धमकी देने वाले के खिलाफ FIR नहीं, महिला ने घंटेभर सड़क पर प्रदर्शन किया
Jalna, Maharashtra:जालना : शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीवर पोलीस गुन्हा दाखल करत नसल्यानं महिलेचं 3 तास रस्त्यावर आंदोलन अँकर: शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीवर पोलीस गुन्हा दाखल करत नसल्यानं एका महिलेनं रस्त्याच्या मध्यभागी बसून तब्बल 3 तास आंदोलन केलंय.जालन्यातील मंठा शहरात ही घटना घडली.40 वर्षीय सुनीता डांगे असं आंदोलन करणाऱ्या महिलेचं नाव आहे.दरम्यान या महिलेने आंदोलन सुरू केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आंदोलन स्थळी धाव घेत महिलेची समजूत घालून तिला पोलीस ठाण्यात नेलं.त्यांनंतर तिची तक्रार घेऊन आरोपी विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला.आंदोलक महिलेच्या घरासमोर आरोपी पांडुरंग काळे याने दुचाकी उभी केली होती.घरासमोर दुचाकी उभी करण्यास या महिलेनं विरोध केला असता आरोपी पांडुरंग काळे याने या महिलेला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.दरम्यान पोलीस ठाण्यात जाऊनही महिलेची तक्रार घेण्यास पोलीस तयार नव्हते. अखेरीस महिलेनं मंठा शहरातील मुख्य रस्त्यावर बसून पोलिसांविरोधात आंदोलन केलं. त्यानंतर पोलिसांनी या महिलेच्या आंदोलनाची दखल घेत आरोपी विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला.दरम्यान मंठा पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.0
0
Report
Advertisement
महाड में बाढ़ का पानी घटा; MIDC के फायर फाइटर से सफाई पर जोर
Chendhare, Maharashtra:महाड शहरातील पुर ओसरला ...... स्वच्छतेसाठी एमआयडीसी तील फायर फायटर ...... विकास गोगावले यांनी केली महाडची पाहणी अँकर - सावित्री नदीला आलेल्या पुराचे पाणी आज ओसरले असून पुराचे पाणी ज्या भागात होते तेथे चिखल आणि घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले यांनी स्वच्छतेसाठी एमआयडीसी मधील फायर फायटरचा वापर करण्याच्या सूचना या वेळी अधिकाऱ्यांना करीत तशा आशयाचे फोन कारखानदारांना केले. पुरानंतरच्या अस्वच्छतेमुळे रोगराई पसरू नये यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. बाईट - विकास गोगावले0
0
Report
सोलापूर महापालिका कर की तारीख 31 जुलाई तक बढ़ी; 5% छूट में भुगतान करें
Solapur, Maharashtra:सोलापूर - महापालिका कर भरण्यासाठी 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आली मुदत सोलापूर महापालिका मिळकत करात पाच टक्के सवलत घेऊन भरण्याचे मुदत 30 जून पर्यंत होती परिस्थिती आणि मागणी पाहता हे मुदत 31 जुलै पर्यंत वाढवण्यात आली आहे. मिळकतदारांनी 31 जुलै च्या आत भरणा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. मुदतीत भरणार नाही झाल्यास दरमहा दोन टक्के दंडात्मक आकारणी करण्यात येणार आहे.0
0
Report
लातूर के समूह-खेतों में एक्सपायर्ड दवाओं पर नया स्टिकर, किसानों ने धोखाधड़ी का आरोप
Latur, Maharashtra:गट शेती माध्यमातून शेतकऱ्यांना वितरित केलेल्या काही शेती औषधांवर डबल स्टिकर लावून एक्सपायरीची तारीख बदलल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने लातूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मुदत संपलेली औषधे नव्या एक्सपायरीच्या स्टिकरसह शेतकऱ्यांना देण्यात अल्याार्ा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. लातूर जिल्ह्यातील विविध शेतकरी गटांना ही शेती औषधे वितरित करण्यात आली आहेत. गट शेती योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकरी गटाला बियाणे आणि औषधे मिळवण्यासाठी प्रथम ऑनलाइन अर्ज करावा लागतो. त्यानंतर लॉटरी पद्धतीने पात्र गटांची निवड केली जाते आणि त्यांना बियाणे तसेच शेती औषधांचे वाटप केले जाते. एकट्या औसा तालुक्यातच २८ शेतकरी गट असून, या गटांनाही संबंधित औषधांचा पुरवठा झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या औषधांचा वापर केलेल्या शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. म्हणून वितरित करण्यात आलेल्या सर्व औषधांची स्वतंत्र तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या काही औषधांच्या बाटल्यांवर डबल स्टिकर असल्याचा प्रकार समोर आला आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, वरचा स्टिकर काढल्यानंतर खाली वेगळी एक्सपायरी तारीख दिसून आली. त्यामुळे मुदत संपलेल्या औषधांवर नवीन एक्सपायरीचा स्टिकर लावण्यात आला का, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, या प्रकरणी संबंधित यंत्रणेने स्पष्टीकरण देणारे पत्र जारी केले आहे. त्यानुसार, वेळेत नवीन स्टिकर उपलब्ध न झाल्यामुळे जुने स्टिकर वापरण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच संबंधित जैविक जीवाणू संघाचे उत्पादन मे २०२६ मध्ये करण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे. मात्र, बाटल्यांवर डबल स्टिकर का लावण्यात आले, त्यासाठी कोणती प्रक्रिया अवलंबली गेली आणि याबाबत शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याची जबाबदारी कोणाची, असे प्रश्न अद्याप कायम आहेत... एकीकडे अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आले असले, तरी दुसरीकडे डबल स्टिकरमुळे निर्माण झालेला संशय अद्याप कायम आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता शेतकरी करत आहेत....0
0
Report
Advertisement
शिर्डी प्रेस कॉन्फ्रेंस में रामदास आठवले की कविता से राहुल गांधी पर तंज
Shirdi, Maharashtra:शिर्डीतील पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मिश्कील कविता... मंत्री आठवले यांचा राहुल गांधींवर मिश्किल कवितेतून निशाणा... राहुल गांधींना मंत्री रामदास आठवले यांनी लगावला खास काव्यशैलीत बोचरा टोला... कविता गाव गाव-में बोल रही दादी... 2029 में प्रधानमंत्री बनेंगे नरेंद्र मोदी... गाव गावं की पूछ रही है हमे दादी... राहुल गांधी कब करेगी शादी...0
0
Report
राम मंदिर विवाद में आरएसएस पर चोरी के आरोप, कांग्रेस ने CBI जांच की मांग
Nagpur, Maharashtra:दिल्ली से नागपूर आताना सुप्रिया श्रीनेत (CWC सदस्य) कांग्रेस प्रवक्ता ने कहा कि सुबह फोन आने पर पहला आवाज राम राम होता है. अगर मंदिर में राम के नाम पर लूट हो रही है तो वह महापाप है. यह चोरी नहीं बल्कि हिंदू समाज की श्रद्धा पर हमला है. आरएसएस की एंट्री इस मंदिर में हुई और तुरंत चोरी हो गई; SIटी (SIT) बनी, बड़े गुन्हेगारों को छोड़ दिया जा रहा है. चंपतराय बंसल, अनिल मिश्रा, गोविंदगिरी की नियुक्ति मोदी ने की; एफआईआर में क्यों नहीं, इनकीजाँच क्यों नहीं। मोदी के करीबी चंपतराय बंसल पर सवाल उठते हैं. मंदिर है जहां आरएसएस की एंट्री हुई और भक्तों की श्रद्धा लूटी गई. आरएसएस के लोगों को बचाने के लिए सब कुछ किया जा रहा है. लोग अपने मंगलसूत्र भी अर्पण कर रहे हैं; 40 दिनों में 70 चोरी पकड़ी गईं; क्या 6 वर्षों में कितनी चोरियां थीं इसका जवाब देना पड़ेगा. चंपतराय बंसल ने इस्तीफा दिया, ट्रस्ट में नई एंट्री हुई, 145 करोड़ भारतीयों के इस देश में एक बेदाग व्यक्ति नहीं. सभी संघी भर रहे हैं; एक चोर गया तो दूसरा आ गया. जहाँ संघ मौजूद है वहाँ ऐसी लूट होती है. यह हमारे धार्मिक भावनाओं का अपमान है; प्रभु राम RSS, BJP से जुड़े हैं. चोरी हो रही है तो हम बोलेंगे, प्रधानमंत्री कहाँ हैं. ट्रस्ट पर आरटीआई के दायरे से बाहर काम हो रहा है; सबका श्रेय पीएम नरेंद्र मोदी को जाता है, यहाँ तक कि शंकराचार्य तक बाहर रखे गए. हिन्दू मर्यादा और मान्यता टूटे हैं; यह प्रधानमंत्री की मेलोडी है जो दुनिया में घूम रही है. सवाल उठता है कि चंद लोग ट्रस्ट में लाए गए—यह दागदार व्यक्ति है. इस पूरी घटना की जांच CBI कराए, निवृत्त न्यायमूर्ति के नेतृत्व में. जहाँ-जहाँ संघी जाति है वहाँ हमारी धार्मिक आस्था पर दाग है. जिन्हें चंपतराय बंसल को क्लीन चिट मिली, उनकी जांच होनी चाहिए; सुरक्षा एजेंसी के साथ उनके संबंध भी देखने होंगे; 400 लोगों की भर्ती वहां से होती है और दान वहां से भेजे जाते हैं. SBI ने तीन महीने पहले चेतावनी दी थी; स्टैंडर्ड ऑपरेटिंग सिस्टम में गड़बड़ है. RSS केवल हमारे धर्म के ठेकेदार नहीं; RSS पहले पंजीकृत होना चाहिए, आपके पास पैसा कहाँ से आया—RSS की चोरी पकड़ ली गई है; इसमें उनका रोल साफ दिख रहा है. SIT बनी ताकि छिपाव-छिपाई की जा सके; CBI के पास यह मामला भेजना चाहिए. RSS सिर्फ चोरी नहीं कर रहा, बल्कि ढाक टेका जा रहा है. उत्तर प्रदेश कांग्रेस प्रदेशाध्यक्ष राम मंदिर में जाने से रोक दिए जाते; वे घबराए हुए हैं. 40 दिनों में 70 चोरी पकड़ी गई हैं, पहले कितनी चोरी हुईं, इसका जवाब भाजपा को देना होगा. गोविंदगिरी महाराज कहते हैं कि जात नहीं व्यक्ति था; प्रभु राम की सेवा करने के लिए समय चाहिए. हलचल मत करो—तू बताओ क्यों दगा कर रहा है. WAFड बोर्ड की जमीन का मुद्दा उठाकर लोगों को भ्रमित किया जा रहा है. घोटाला उसी दिन शुरू हुआ जब चंपतराय बंसल ने जमीन बेची. भगवान राम ने इशारा किया था; अयोध्या राम टेक में जहाँ हर जगह राम का वास है भाजपा वहीं बुरी तरह हारती है.0
0
Report
मालेगाव में ग्रामस्थों ने भुसे के फोटो पर दूध अभिषेक कर विरोध किया
Nashik, Maharashtra:मालेगाव तालुक्यातील चिंचावड परिसरात ग्रामस्थांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या फोटोवर दुग्ध अभिषेक केला. TET पेपर फुटीवरून मंत्री भुसेवर जे आरोप केले जात आहेत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असल्याचा निषेध म्हणून चिंचावड येथील ग्रामस्थांनी भुसे यांच्या फोटोवर दुग्ध अभिषेक करत संताप व्यक्त केला.0
0
Report
Advertisement
