445001
यवतमाळ बोरीच्या पुलावरून दुचाकी गेली वाहून
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील पुलावरून नदीचे वाहत्या पाण्यात एक दुचाकी वाहून गेली आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे यवतमाळ दारव्हा मार्गावरील बोरीचा पूल पाण्याखाली आला. पुलावरून पाणी वाहत असताना देखील त्यातून दुचाकी टाकण्याचे धाडस एका युवकाने केले. मात्र हे धाडस त्याच्या अंगलट आले. आणि दुचाकी वहायला लागली, दुचाकीस्वार दोघांनी दुचाकी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकी वाहून गेली, सुदैवाने दोघांचे जीव मात्र बचावले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
कांदा दरों के बीच किसानों की मांग: 2000–2500 रुपये, नाफेड दरों में बदलाव
Nashik, Maharashtra:दिलीप बनकर, आमदार, राष्ट्रवादी On कांदा कांद्याचे प्रश्न उठने पर हमने पवार साहेब और अजित दादांना मिलकर मुख्यमंत्री और प्रधानमंत्री तक चर्चा की। नाशिक जिला कांदा उत्पादन के लिए जाना जाता है। कांद्ये के दाम नीचे आ चुके हैं। 1 नंबर कांदा को 2000–2500 रुपये दर मिलना चाहिए, यही हमारी मांग है。 ताकि कांदा उत्पादक का रोष कम हो। अब नैफेड से मिलने वाला दर घटा है। दिलासा देने के लिए नैफेड के दरों में बदलाव चाहिए, यह हमारी मुख्यमंत्री से मांग है। नैफेड ने कांदा खरेदी मार्केट से ही करनी चाहिए।0
0
Report
राज्यसभा बैठक रद्द, भुजबल के नेतृत्व और युवाओं के अवसर चर्चा में
Nashik, Maharashtra:नाशिक नरहरी झिरवाळ बाईट पॉईंट ऑन राज्यसभा * अजून पक्षात तशी काही चर्चा नाही * मंगळवारी बैठक होणार होती परंतु ती रद्द झाली * आता काय निर्णय व्हायचा तो होईल On भुजबळ * नाव आलं तर आम्ही बरोबरच आहोत On युवकांना संधी * पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल * भुजबळ साहेब जरी ज्येष्ठ असले तरी ते अजून तरुण आहेत त्यांचं काम तरुणासारखं चालू असतं On गटबाजी * बाहेर तशी काही चर्चा असेल परंतु आत तसं काही नाही * आम्ही पण काही गोष्टी बाहेरूनच ऐकतो On तटकरे * चर्चा चर्चा असते परंतु वरिष्ठ पातळीवर अशी कोणतीही चर्चा नाही On संजय शिरसाट वक्तव्य * कोणाचीही नाराजी नाही * बैठका सुरू केल्या होत्या त्या बैठका आजी होतात * त्या बैठकांमध्ये कोणत्याही प्रकारची नाराजी कोणी व्यक्त केलेली नाही On विलीनीकरण * ज्या दिवशी दादांची अंत्यविधी झाला त्यादिवशी थोडी चर्चा होती * परंतु दोन-तीन दिवसानंतर त्या विषयाला आता पूर्णविराम मिळालेला आहे * आता अशी काही चर्चा नाही On तटकरे वक्तव्य * ते सिनिअर आहेत असे कोणी बोलणार नाही On दुसपुस * दादांच्या जाण्यान संपूर्ण महाराष्ट्रात अस्वस्थता पसरली आहे * ते दुःख विसरणं फार मुश्कील आहे * तसं वाटत असेल परंतु तसं काही नाही On कांदा रेट * कॅबिनेट मध्ये तशी चर्चा झाली आहे 1235 चा जो रेट दिला आहे त्याच्या खाली कोणी येता कामा नाही * अशी फक्त ताकीत दिलेली आहे * 1200 च्या वर ही कांद्याचा भाव जात असतो * वातावरण व पावसाच्या मुळे काही गोष्टी घडल्या असतील * मात्र इथून पुढे बाराशेच्या वर देखील भाव जाऊ शकतो ऑन डिझेल तुटवडा मार्केट बंद * मला त्याच्यातलं काही माहित नाही ऑन बैलगाडा शर्यत * काही बरं काही बरं नाही असं काही नाही जे काही निर्माण होतं ते इथेच होते * राजकारण ही बरं आणि शर्यत ही बरी * बराच शर्यतदारांना राजकारण मान्य नसते त्यांच्यासाठी हीच अंतिम शर्यत0
0
Report
नाशिक परिक्षेत्र में IPS बदली: संजय येनपुरे बने नए SP; पांच दिन में प्रशासनिक उलटफेर
Nashik, Maharashtra:- नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी संजय येनपुरे यांची नियुक्ती - प्रवीण पडवळ यांची अवघ्या पाच दिवसांतच बदली - पडवळ यांची दादर येथील व्हीआयपी सुरक्षा विभागात नियुक्ती - दत्तात्रय कराळे यांच्या बदलीनंतर पडवळ यांच्याकडे देण्यात आली होती जबाबदारी - आता व्हीआयपी सुरक्षा विभागातून संजय येनपुरे नाशिक परिक्षेत्रात दाखल होणार - राज्यात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी - नाशिक एसपी कार्यालयातील अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचीही बदली - अहिल्यानगर येथील राज्य राखीव बल गटाच्या समादेशक विमला. एम यांची नाशिकच्या अपर पोलिस अधीक्षक पदावर नियुक्ती - अवघ्या पाच दिवसांतच नाशिक परिक्षेत्रात मोठा प्रशासकीय ट्विस्ट0
0
Report
Advertisement
नाशिक जिला बैंक ने खरीफ ऋण वितरण शुरू किया; 2300 करोड़ से अधिक किसानों को लाभ
Nashik, Maharashtra:नाशिक जिल्हा बँकेकडून खरीप हंगामासाठी कर्ज वाटपाला सुरुवात २३ हजार हुन अधिक शेतकऱ्यांना २३० कोटी ३९ लाखांचे कर्ज वाटप यंदा तब्बल ४०० कोटींच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ३० जूननंतर कर्जमाफी होण्याचे संकेत तदनुसार जुनी थकबाकी भरल्याशिवाय नवीन कर्ज मिळणार नाही कर्जमाफीच्या प्रतीक्षेमुळे लाखो शेतकरी थकबाकीदार खरीप हंगाम तोंडावर असल्याने कर्ज थकीत शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट0
0
Report
नाशिक नगर पंचायत चुनाव 2025 की तैयारी पूरी, मतदान 20 जुलाई को
Nashik, Maharashtra:Nashik breaking दिनेश वाघमारे, राज्य निवडणूक आयुक्त 2025 मध्ये नगर पंचायत निवडणुका झाल्या ज्या ठिकाणी सदस्य नॉमिनेशन नंतर निधन झाले किंवा 29 पदांचे निवडणूक आहे मनमाड मधील 2 पेठ 1 आणि देवळा मधील 1 अशा निवडणुका आहे पोलिंग 20 तारखेला होणार आहेत मतदार यादी 1 जुलैची वापरणार मतमोसणी केंद्रांची तयारी झाली आहे कर्मचारी वर्ग, मतदान यंत्र व्यवस्थित आहे जय्यत तयारी झालेली आहे या पोट निवडणुकीत तीच प्रक्रिया असणार मतदार यादीत 4 गट केले जातील पहिल्या नंबरला राज्य मान्यता प्राप्त पक्षांचे चिन्ह तरी शेवटी अपक्षांचे चिन्ह जिल्हा परिषद निवडणुका ओबीसी आरक्षणामुळे रखडल्या होत्या 23 जुलै रोजी निकाल काय येतो त्यानंतर निर्णय होईल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये SIR नंतर घ्यावा अशी काही मागणी आमच्याकडे आलेली नाही SIR प्रक्रिया जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाकडे नाही मॅपिंग ची प्रक्रिया सुरू आहे0
0
Report
नवी मुंबई में 10% पानी कटौती लागू, मोरबे डॅम में कम स्टॉक से आपूर्ति बाधित
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई महापालिकेने घेतला 10% पाणी कपातीचा निर्णय. सध्या नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात केवळ 19% उपयुक्त पाणीसाठा आहे. हवामान खात्याने यंदा उशिरा आणि कमी पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला असल्याने पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आलाय. प्रत्येक नोड मध्ये आठवड्यातून 2 दिवस सायंकाळचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर नवी मुंबई वगळता खारघर आणि कामोठे या सिडको क्षेत्रात शुक्रवारी पूर्ण दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे.0
0
Report
Advertisement
मुंबई-गोवा मार्ग पर कांकरवली में बाइक जली, चालक सुरक्षित
Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग मुंबई गोवा महामार्गावर कांकरववली येथे दुचाकी जळून खाक... रात्री 8.00 च्या सुमारास घडली घटना ... ज्युपिटर दुचाकी घेऊन एक युवक निघाला होता घर मात्र मुंबई गोवा महामार्गावर हळवल फाट्यावर गाडीतून अचानक धूर येऊ लागला... प्रसंगावधान राखत चालक गाडीवरून उतरला ... काही क्षणात गाडी जळून झाली खाक... सुदैवाने चालकास कोणतीही दुखापत झाली नाही.. मुंबई गोवा महामार्गावर काही काळ होती वाहतूक कोंडी0
0
Report
जयकumar गोरे का विरोधी दायरे में आह्वान: विधान परिषद बिनविरोध कराने का प्रयास
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - माझं विरोधकांना आवाहन आहे, जिल्ह्यात एक नवा आदर्श घालून देऊ, विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करू - मंत्री जयकुमार गोरे जयकुमार गोरे पालकमंत्री सोलापूर ऑन सोलापूर विधान परिषद जागा विधान परिषदेची निवडणूक लागली आहे त्या अनुषंगाने चर्चा होणे स्वाभाविक मुंबईतून सोलापूरला येण्यासाठी एकच विमान आहे त्यामुळे राजेंद्र राऊत मी एकाच विमानाने आलो त्यामुळे वेगळी चर्चा होण्याचे कारण नाही विधानपरिषदेसाठी भाजपमधील अनेक नेते कार्यकर्ते निवडणुकीसाठी इच्छुक आहेत स्थानिक स्वराज्य निवडणुकीत आम्हाला संख्याबळ मिळालं त्यामुळे आमदार होण्यासाठी कार्यकर्त्यांच्या इच्छा असणं स्वाभाविक आहे ऑन विधानपरिषद विरोधक मोहिते पाटील यांनी मूठ जरी बांधली तरी शंभरच्या पुढे ते जाणार नाही.. काँग्रेसचे चार तर एमआयएम पक्षाचे नऊ सदस्य आहे त्यामुळे कितीजरी मोठी मूठ बांधली तरी काही उपयोग होणार नाही.. माझं विरोधकांना आवाहन आहे. जिल्ह्यात एक नवा आदर्श घालून देऊ, विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करू ऑन राज्य पेट्रोल डिझेल साठा राज्यात कुठेही डिझेल पेट्रोलचा साठा कमी नाही. नागरिकांच्या मनात भीतीच वातावरण करणारी टोळी निर्माण झाली.. आवश्यक असणाऱ्या पेट्रोल साठ्यापेक्षा जास्त खरेदी होताना आपण पाहतोय त्यामुळे काही परिणाम होताना आपण पाहतोय.. ऑन कॉक्रोज जनता पार्टी मला याबाबतीत अधिकची माहिती नाही.. मात्र समाज माध्यमांवर अशा प्रकारचे ट्रेन्स येत असतात.. त्यामुळे त्याला अधिकच महत्व देणे मला उचित वाटत नाही.. विरोधी पक्ष विविध युक्त लढवताना आपण पाहतोय. त्यांची जनमानसात स्थान राहिलं नाही आणि प्रतिमाही राहिली नाही त्यामुळे जनता आपल्या पाठीशी येत नाही म्हणून नवीन योजना आखण्याचे काम सुरू आहे ऑन जरांगे पाटील आंदोलन फडणवीस सरकारने मराठा समाजाच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत.. कुणबी दाखल्यांबाबत न्याय मिळालताना आपण पाहतोय आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकीत कुणबी दाखल्यावर निवडणूक लढवण्यात आल्या.. लोकशाहीमध्ये मत मांडण्याचा अधिकार आहे. ही समाज व्यवस्था बाधित होईल अशा प्रकारचं आंदोलन किंवा भूमिका मांडणं चुकीचं राहील. लोकशाही आणि समाज व्यवस्था सुदृढ व्हावी अशा पद्धतीचे आंदोलन असावं.. ऑन प्रणिती शिंदे नोटीस अजून मला कोणत्याही प्रकारची नोटीस पोचली नाही.. आदरणीय ताई साहेबांबद्दल मी आदरानेच बोललो आहे.. पण त्याबद्दल त्यांना वाईट वाटलं असेल तर त्यांची नोटीस आल्यानंतर माहिती घेईल. आवश्यकतेनुसार उत्तर मी देईल..0
0
Report
गौ तस्करों पर MCOCA के तहत कार्रवाई शुरू, गृह राज्यमंत्री योगेश कदम ने कहा
Ratnagiri, Maharashtra:गौ तस्करांवर मकोका अंतर्गत कारवाई..गृह राज्यमंत्री योगेश कदम.. आजपासून गौ तस्करांवर मकोका अंतर्गत कारवाईची तरतूद लागू करण्यात आली असून, या गुन्ह्यात वारंवार वापरल्या जाणाऱ्या वाहनांवरही कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे..0
0
Report
Advertisement
चाकण चौक में बारिश से जलजमाव, सड़क पर पानी, यातायात बाधित
Chakan, Maharashtra:पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण मुख्य चौकात पावसामुळे पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं. साईड गटार तुंबल्याने पाणी थेट महामार्गावर आल्यानं वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला. चाकण मुख्य चौक परिसरात झालेल्या पावसानंतर साईड गटारातील पाण्याचा निचरा न झाल्याने पाणी रस्त्यावर आलं तर बाजूलाच झाडेही पडल्याच्या घटना घडल्यात त्यामुळे पुणे-नाशिक महामार्गावर काही काळ वाहतुकीचा वेग मंदावल्याचं पाहायला मिळालं. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागली. स्थानिकांकडून गटारांची तातडीने स्वच्छता करण्याची मागणी करण्यात येत आहे.0
0
Report
रयत शिक्षण संस्थे की बिनविरोध चुनाव: नेत्रदीपक प्रगति का वादा, कोई मतभेद नहीं
Shirur, Maharashtra:रयत शिक्षण संस्थेची निवडणूक बिनविरोध; राष्ट्रवादीत कोणतेही मतभेद नाहीत! वळसेपाटील - रयत शिक्षण संस्थेचे नवीन कार्यकारी मंडळ बिनविरोध निवडले. - पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली संस्थेची नेत्रदीपक प्रगती सुरूच राहणार. - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणतीही फूट किंवा संकट नाही. - आगामी काळात सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली पक्ष जोमाने काम करणार. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींवर स्पष्टीकरण देताना नेत्यांनी पक्षात कोणतेही मतभेद किंवा संकट नसल्याचे स्पष्ट केले आहे. येत्या ८ ते १५ दिवसांत सर्व गोष्टी सुरळीत होतील आणि सुनेत्रा वहिनींच्या तसेच अजितदादांच्या नेतृत्वाखाली पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा पहिल्यासारखाच जोमाने कार्यरत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे पक्षात कायम असून, पुढील निर्णय पक्षाध्यक्ष घेतील असेही वळसेपाटील म्हणाले0
0
Report
भीमाशंकर विवाद: खेड-आंबेगाव में नेताओं के बीच घमासान
Khed, Maharashtra:भीमाशंकर मंदिर खेड की आंबेगाव तालुक्यात, यावरून राजकीय वाद पेटला असून माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील आणि माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यात शाब्दिक संघर्ष रंगला आहे. भीमाशंकर विकास आराखडा बैठकीत आंबेगावचा उल्लेख जोडण्यास खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी संमती दिल्याचा आरोप करत दिलीप मोहिते-पाटील आक्रमक झाले आहेत. “भीमाशंकर खेडचेच असून आंबेगावचं नाव जोडू देणार नाही,” असा इशारा देत त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला. तर “आईचं दूध प्यायले असाल तर…” अशी भाषा ही राजकारणाची नसून गुंडगिरीची भाषा असल्याचा पलटवार माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केला आहे. * बाबाजी काळे – आमदार, खेड * दिलीप मोहिते-पाटील – माजी आमदार * दिलीप वळसे-पाटील – माजी मंत्री0
0
Report
Advertisement
येवला में आंधी-बारिश से मकान छप्पर गिरा; 3 घायल, चार साल के बच्चे सहित
Yeola, Maharashtra:येवला ब्रेक अवकाळी पावसाचा येवला तालुक्यात धुमाकूळ.. सलग दुसऱ्या दिवशी देखील वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस.. येवला तालुक्यातल्या देवळाणे येथे घराचे छत कोसळून 3 जण गंभीर जखमी ; जखमींमध्ये एका चार वर्षीय बालकाचा समावेश वादळाच्या तडाख्याने विहिरीवर बसवलेले सोलर पॅनल देखील तुटून शेतकऱ्यांचे नुकसान0
0
Report
आंबेगाव में तूफानी हवा ने पोल्ट्री कारोबार सहित फसलें उजाड़ दीं
Shirur, Maharashtra:आंबेगाव पुणे... आंबेगाव तालुक्यातील लाखनगाव येथे वादळ वाऱ्याच्या पावसाने शेतीमालासह फळबागांचे पोल्ट्री व्यवसायिकांचे प्रचंड नुकसान झाले असून वादळी वाऱ्याने संदीप मिंडे या शेतकऱ्याची पोल्ट्री जमीन दोस्त झाली असून 5 हजार पक्षांचा मृत्यू झालाय त्यामुळे पोल्ट्री व्यवसायिकाचं तब्बल वीस ते पंचवीस लाख रुपयांचे नुकसान झालंय, वादळी वाऱ्याने सर्व संसार उघड्यावरती आला असून घर आणि पोल्ट्री जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हातबल झालाय याचाच आढावा घेतलाय आंबेगाव ते सेमित्री प्रतिनिधी हैंदेमंत चापुडे यांनी...0
0
Report
लोहार जंगल में भीषण आग, कारण अज्ञात; वन विभाग तैनात
Chandrapur, Maharashtra:चंद्रपुर शहर के पास लोहार जंगल में बड़ा आग लग गया है। आग का कारण अभी तक ज्ञात नहीं है। चंद्रपुर शहर के पास लोहार जंगल में आग लगने से मार्ग से गुजरने वाले वाहन भी स्पष्ट देख पा रहे हैं। वन विभाग की टीम आग बुझाने के लिये तैनात है। बड़ी संख्या में वनसंपदा राख होने से नुकसान हुआ है। कुछ दिन पहले इस हिस्से में लोहार प्रादेशिक जंगल सफारी शुरू की गई थी। यहाँ के वन्यजीवन विविधता भी खतरे में पड़ जाएगी।0
0
Report
Advertisement
