445001
यवतमाळ बोरीच्या पुलावरून दुचाकी गेली वाहून
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील पुलावरून नदीचे वाहत्या पाण्यात एक दुचाकी वाहून गेली आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे यवतमाळ दारव्हा मार्गावरील बोरीचा पूल पाण्याखाली आला. पुलावरून पाणी वाहत असताना देखील त्यातून दुचाकी टाकण्याचे धाडस एका युवकाने केले. मात्र हे धाडस त्याच्या अंगलट आले. आणि दुचाकी वहायला लागली, दुचाकीस्वार दोघांनी दुचाकी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकी वाहून गेली, सुदैवाने दोघांचे जीव मात्र बचावले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
लातूर ब्रेकिंग: खोपेगाव में शिवराज मोटेगावकर को नोटिस, केस में मुश्किल बढ़ी
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज शिवराज मोटेगावकर याच्या खोपेगाव येथील बांधकामाबाबत जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस...शिवराज मोटेगावकर याच्या अडचणीत वाढ होणार? नीट पेपरफुटी प्रकरणात अटकेत असलेल्या शिवराज मोतेगावकर याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मोटेगावकर यांच्या खोपेगाव येथील बांधकामाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी...0
0
Report
महाराष्ट्र की राजनीति में तेज घमासान: उद्धव-शिंदे-फडणवीस के बीच जारी दावे
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:संजय शिरसाट PC ऑन विधानपरिषद जागा वाटत महायुती स्थानिक स्वराज्य संस्था जे काही निवडणूक होत त्या दोन टप्प्यात बैठक होत आहे. आमच्या नेत्यांच्या बैठका होत आहे, तर फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा वहिनी निर्णय घेऊन पत्रकार परिषद घेतील, बोलणी सुरू आहे, डावळले जाते हे प्रश्न आता उपस्थित होत नाही. बोलणी सुरू आहे, कोण कुणावर दावा करत आहे या फक्त चर्चा आहे. कोणत्या जागा घाययाचे सोडायचे हा निर्णय वरिष्ठ घेतात ऑन उद्धव ठाकरे बच्चू कडु आधी काय घडले आणि त्याचे कारणे काय होते उद्धव ठाकरे आणि कडू यांना माहीत आहे, आता बोलून काय फायदा ऑन एकनाथ शिंदे फोन राष्ट्रवादी वक्तव्य राष्ट्रवादी सबाधित बाबत माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ घेतला. मला शिंदे यांचा फोन आला होता, कोणता वाद होईल याला संधी देऊ नका असे मला सांगितले आहे, मी आदेशाचे पालन ककरेल ऑन इंधन काही ठिकाणी stok केले जात आहे. यावर नियंत्रण आले पाहिजे, शेतकरी यांना गरज आहे आत्ता, त्यासाठी सरकारचा प्रयत्न आहे, काही ठिकाणी टंचाई आहे, तो दूर केला जाईल... काही ठिकाणी लोक पॅनिक झाले आहे, पण असे कारण नाही, काही अडचण होईल अशी परिस्थिती नाही ऑन संजय राऊत संजय राऊत यांच्या टिकेला महत्व देत नाही, त्यांनी ubt पहा, आमची प्रगती त्यांनी पाहावे, शिवसेना अजून मजबूत करण्यासाठी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली तालुका निहाय पक्ष वाढीसाठी प्रयत्न करत आहे... ऑन एकनाथ शिंदे सुनावले... एकनाथ शिंदे पक्षाचे प्रमुख आहे, त्यांनी सुनावले असे नाही, त्यांनी आदेश दिले असेल तर पालन करणे माझ्यासाठी म्हत्वाचे आहेत, यापुढे राष्ट्रवादीबाबत परिस्थिती नुसार बोलेले, पण शिंदे साहेबांना विचारून ऑन काँग्रेस काँग्रेसकडे कोणतेही मुद्दे नसल्याने, नसलेले मुद्दे समोर आणले जात आहे, जगात इंधन दरवाढ आहे, पेट्रोल टाकून काँग्रेस भडका उडवण्याचा प्रयत्न करत आहे... ऑन इंधन टंचाई शेतकऱ्यांना खरी अडचण आहे, यावेळी शेतकरी यांना डिझेल गरज आहे, मशागत झाली नाही तर वर्ष वाया जाईल, त्यासाठी तो डिझेक मिळवण्यासाठी जागून काढत आहे.. त्यासाठी आम्ही सरकार शेतकरी पाठीशी आहे... ऑन नवनाथ बन पेट्रोल काँग्रेस वक्तव्य रांगा कोण लावत आहे, यावर बोलणार नाही, काँग्रेस लावत आहे की नाही माहीत नाही... ऑन सुप्रिया सुळे तपासात काय समोर आले ,हे पोलीस सांगू शकतात, त्यामुळे काही विधाने करून कुणी मारले हे आपण ठरवू शकत नाही... ऑन खरात मी आधीच म्हणालो होतो की बरेच काही बाहेर पडेल, अनेक गोष्टी बाहेर येत आहे. ऑन मोटेगावकर मोटेगावकर याने जसा पसारा वाढवला आहे, बांधकाम अनधिकृत असेल तर पाडले जातील, त्याचे सारखे अनेक क्लास चालक आडकतील0
0
Report
पेट्रोल दरों में तीसरी बार बढ़ोतरी, ठाणेकरों की जिंदगी मुश्किल
Thane, Maharashtra:मागील दहा दिवसात तिसऱ्यांदा पेट्रोलचे दर वाढल्याने सर्वसामान्य ठाणेकरांची कंबर मोडली आहे.. आमदार खासदारांनी देखील सायकल रिक्षा दुचाकी वर फिरावे म्हणजे त्यांना कळेल सर्वसामान्य कसा जगतोय आम्हाला इंधन भरावेच लागतणार लवकरात ल्वकरात काय तो तोडगा काढावा अशा भावना यावेळी ठाणेकरांनी व्यक्त केल्या आहे याचाच ठाणे पेट्रोल पंप येथून आढावा घेत नागरिकांसोबत बातचीत केले आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी.0
0
Report
Advertisement
केंद्रीकृत प्रवेश प्रणाली से एडमिशन देरी, नागपुर में डेडलाइन बढ़ाई गई
Nagpur, Maharashtra:नागपूर के डॉक्टर पंकज भोयर, शिक्षण राज्यमंत्री (11 ऑनलाइन एडमिशन अडचण) मध्यातल्या काळामध्ये पोर्टल स्लो होणे के कारण अनेक विद्यार्थ्यांना एडमिशन लेते समय अड़चण आईं। प्रशासन को सूचना दी गई और प्रवेश की तारीख बढ़ाई गई है। प्रत्येक विद्यार्थी को प्रवेश मिलेगा ऐसी व्यवस्था सरकार कर रही है। सर्व प्रवेश पारदर्शक पद्धति से हो, इसके लिए राज्य में पहली बार केंद्रीकृत प्रवेश प्रणाली लागू की गई है। अभी शुरू होने के कारण विद्यार्थियों को समस्या आ रही है। एक बार अभ्यास हो जाए तो सब कुछ सुचारू होगा। सरकार ने आश्वस्त किया है कि एक भी विद्यार्थी प्रवेश से वंचित नहीं रहेगा।0
0
Report
चंद्रपूर की घुग्घूस नगरपरिषद में भाजपा का गो गोवा आंदोलन
Chandrapur, Maharashtra:टायटल:---चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घूस नगरपरिषदेसमोर भाजपचे आक्रमक 'गो गोवा' आंदोलन, जनतेच्या पैशांवर सत्ताधाऱ्यांनी गोव्यात उधळपट्टी केल्याचा नगरसेवक विवेक बोाढे यांचा घणाघात शहरातील पाणीटंचाई आणि मूलभूत समस्यांकडे साफ दुर्लक्ष करून, जनतेच्या तब्बल २० लाख रुपयांच्या कररुपी निधीची उधळपट्टी करत गोव्याला मौजमजा करण्यासाठी गेलेल्या काँग्रेसच्या सत्ताधारी नगरसेवकांविरोधात घुग्घूस शहरात जोरदार राजकीय भडका उडाला. घुग्घूस नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा व उप-नगराध्यक्षांसह सत्ताधारी नगरसेवक शासकीय पैशातून 'गोवा वारी'वर गेल्याचा थेट आरोप करत भाजपा नगरसेवकांनी नगरपरिषद कार्यालयासमोर तीव्र 'गो गोवा आंदोलन' केले. प्रशिक्षणाच्या नावाखाली केवळ मौजमजा आणि शासकीय निधीची लूट करण्यासाठीच ही गोव्याकडे झेप घेण्यात आली आहे, असा आरोप भाजपने केला. गेल्या दोन दिवसांपासून नगराध्यक्षांची केबिन बंद असल्याने सामान्य जनतेची शासकीय कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. "विकास गेला खड्ड्यात आणि हे चाललेत जनतेच्या पैशाने गोव्याला," अशा घोषणा देत आंदोलकांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. भीषण उन्हाळ्यात संपूर्ण शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली असताना पदाधिकारी मात्र गोवा सहलीवर आहेत. शहरात नागरिकांच्या नळाला पाणी नाही, शुद्ध पाण्याचे आरो (RO) प्लांट बंद पडले आहेत, नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत आणि रात्रीच्या वेळी शहरात पथदिवेही लागत नाहीत; अशा गंभीर परिस्थितीत काँग्रेसचे नगर परिषदेतील पदाधिकारी गंभीर नसल्याचे भाजपने म्हटले आहे. बाईट १) विवेक बोढे, विरोधी नगरसेवक, भाजप आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर0
0
Report
अमरावती में 24 वर्षीय युवक की बिजली खंबे पर शॉक से मौत, कारणों पर सवाल
Amravati, Maharashtra:अमरावती जिल्ह्यातील एका युवकाचा खांबावर शॉक लागून दुर्दैवी मृत्यू; अचानक लाईट सुरू झाल्याने झाला अपघात अमरावती जिल्ह्यात सावंगी संगम येथे 11 केव्ही विद्युत लाईनचा शॉक लागतून 24 वर्षीय युवकाचा विद्युत खांबावरच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत युवकाचे नाव अंकुश नेवारे असे असून त्यांच्या शेतातील लाईनची DP बंद पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता. दरम्यान, LN KV 11 या मुख्य विद्युत लाईनवर पुरवठा बंद असल्याचे समजून अंकुश नेवारे हे झंपर जोडण्यासाठी विद्युत खांबावर चढले होते. मात्र अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्याने त्यांना जोरदार शॉक बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. विद्युत खांबावरच युवकाचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून संबंधित विभागाच्या निष्काळजीपणामुळे एका तरुणाचा जीव गेल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.0
0
Report
Advertisement
बीड में वृद्ध महिला भाजीक विक्रेता के साथ नगरपालिका कर्मियों का बर्ताव; निलंबन की घोषणा
Beed, Maharashtra:बीड: वृद्ध भाजीविक्रेत्या महिलेशी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी भाजीपाला कचरात टाकण्याचा धक्कादायक प्रकार घडला; धक्काबुक्कीची घटना व्हिडिओमध्ये दिसली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमधून संताप. नगरपालिका प्रशासनाने तात्काळ कारवाई करत दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केलं. नगरउपाध्यक्ष विनोद मुळुक यांनी वृद्ध महिलेशी झालेल्या घटनेची दिलगिरी व्यक्त केली; महिलेला साडी-चोळी दिली आणि दहा हजार रुपये आर्थिक मदत केली.0
0
Report
सोलापुर में पेट्रोल-डीजल दर वृद्धि पर नागरिकों की मिश्रित प्रतिक्रिया
Solapur, Maharashtra:सोलापुर ब्रेकिंग: लगातार तीन बार ईंधन दरों में वृद्धि के बाद सोलापुरवासियों की मिश्रित प्रतिक्रिया - सोलापुर में पेट्रोल के दाम बढ़ने से नागरिकों की मिश्रित प्रतिक्रिया - सोलापुर में पेट्रोल और डीज़ल की कीमतें 90 पैसे बढ़ीं - सोलापुर में पेट्रोल 109 रुपये जबकि डीज़ल के दाम 95.50 रुपये तक पहुँच गए - वृद्धि के बावज़ूद देश के लिए हम ईंधन बचा रहे हैं—सोलापुरवासियों की प्रतिक्रिया0
0
Report
ताडोबा-अंधारी बफर में टी-87 नर बाघ जेरबंद: मानव-वन्यजीव संघर्ष में बढ़ोतरी के बीच
Chandrapur, Maharashtra:चंद्रपुरात ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील पेठ जंगलात बळी घेणारा T87 वाघ जेरबंद. आशीष अम्बाडे सोन: चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात मानव वन्यजीव संघर्षाच्या घटनात वाढ झाली होती. मागील चार वर्षात चार वेगवेगळ्या ठिकाणी नागरिकांना वाघाने ठार केल्याच्या घटना घडल्या होत्या. या वाढत्या घटना नंतर वनविभागाने ट्रॅप कॅमेरे लावून हा हल्लेखोर वाघ निश्चित केला. टी 87 नर वाघ असल्याचे लक्षात आल्यानंतर या जंगलात प्रशिक्षित शूटरच्या सहकार्याने त्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले.0
0
Report
Advertisement
NALFED ने ज्वार खरीदी शुरू की: किसान राहत, दाम 3699 रुपये
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी ज्वारीची पेरणी केली जातेय मात्र बाजार समितीत ज्वारीला अवघा 1700 ते 1800 रुपये दर मिळत असल्यानं नाफेड कडून ज्वारीची खरेदी करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती अखेर 20 मे पासून नाफेड कडून ज्वारी खरेदीला सुरुवात झाली असून खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलीये.त्यामुळे नाफेड केंद्राबाहेर वाहनाच्या लांब रांगा लागल्यात. नाफेड कडून ज्वारीला 3699 रुपये दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय.0
0
Report
कोल्हापुर में बाढ़ के तैयारी के लिए अग्निशामक ने पंचगंगा में बचाव प्रदर्शन किया
Kolhapur, Maharashtra:आगामी पावसाळा आणि संभाव्य पुरस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागाने पंचगंगा नदी पात्रात बचाव कार्याचे प्रात्यक्षिक सादर केले. संभाव्य महापूर काळात आपत्कालीन परिस्थितीचा सामना करताना बचाव कार्य अधिक प्रभावीपणे कसे राबवता येईल, याचा आढावा महापालिका आयुक्त राजेंद्र भारुड यांनी घेतला. यावेळी अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बोटीद्वारे बचावकार्य, पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत वापरल्या जाणाऱ्या विविध साहित्यांचे प्रात्यक्षिक करून दाखवले. महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या बोटी, लाईफ जॅकेट, दोरखंड आणि इतर बचाव साहित्य सुस्थितीत असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी यंत्रणा सज्ज असल्याची खात्रीही आयुक्तांनी करून घेतली. पूरस्थिती उद्भवल्यास नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत तातडीने बचाव व मदतकार्य राबविण्यासाठी महानगरपालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वास यावेळी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.0
0
Report
अमरावती में ओपन बार पर पुलिस धावा, स्नैक सेंटर के मालिक समेत चार गिरफ्तार
Amravati, Maharashtra:अमरावतीत ओपन बार चालवणाऱ्यांवर गुन्हे शाखेची धडक कारवाई; स्नॅक्स सेंटरच्या मालकांसह ४ जण ताब्यात अमरावती शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधपणे दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या ४ जणांना पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने फ्रेजरपुरा परिसरातील आदित्य वाईन्सच्या बाजूला असलेल्या आहान अंडा व स्नॅक्स सेंटर आणि जय गजानन सोडा व स्नॅक्स सेंटर'वर छापा टाकला. येथे येणाऱ्या लोकांना बेकायदेशीरपणे दारू पिण्याची जागा उपलब्ध करून दिली जात असल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी अमोल मोतीराम डाके, सोपान लक्ष्मण दुर्गे, करण सुदर्शन आणि आकाश राय (सर्व राहणार अमरावती) या चालकांना ताब्यात घेतले आहे. या चारही आरोपींवर फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी अवैधपणे चालणाऱ्या अशा ओपन बारवर पोलिसांची ही कडक कारवाई मानली जात आहे.0
0
Report
Advertisement
बीड़ में राष्ट्रीय राजमार्ग भूसंपादन घोटाले में तत्कालीन जिलाधिकारी अविनाश पाठक का निलंबन
Beed, Maharashtra:बीड: राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन घोटाळा प्रकरणात अटकेत असलेले बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक याचे अखेर निलंबन झाले आहे. 7 मे रोजी अविनाश पाठक याला लातूर येथून एसआयटीने अटक केली होती. पोलीस कोठडी नंतर पाठक सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. याच दरम्यान अविनाश पाठक याच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. अटकेच्या तारखेपासून निलंबन लागू करण्याचे आदेश काढले आहेत. एसआयटीच्या माध्यमातून या प्रकरणाचा तपास सुरू असून दहा जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यात पाठक यांचा देखील समावेश आहे. या प्रकरणात मूळ भूसंपादन निवाडा सुमारे 68.58 कोटी रुपये असताना बनावट आदेश आणि खोट्या मंजुरीच्या आधारे तब्बल 241 कोटी रुपयांचा वाढीव मोबदला मंजूर करण्यात आल्याचं तपासात समोर आले. हा संपूर्ण प्रकार 2025 या कालावधीत झाल्याचे निष्पन्न झाले आहे.0
0
Report
छत्रपति संभाजीनगर में पेट्रोल-डीजल की कमी, कीमतों में लगातार वृद्धि से लोग परेशान
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर मध्ये गेली काही दिवस सतत डिझेल आणि पेट्रोलची टंचाई आहे त्यामुळे नागरिकांना तासंतास रांगेत इंधनासाठी थांबव लागत त्यातच सातत्याने दर होणारी दरवाढ सुद्धा नागरिकांना त्रासिक झाली आहे वेळेत इंधन मिळत नाही सातत्याने दरवाढ होते जगाव तरी कसा असा प्रश्न नागरिक विचारत आहे छत्रपती संभाजी नगर मधील एका पेट्रोल पंप हुन आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी0
0
Report
गर्मी ने कुलर की मांग तीन गुना कर दी, नागपुर में बिक्री बढ़ी
Nagpur, Maharashtra:उष्णतेचा तडाखा.... कुलरची मागणी तिपटीने वाढली संपूर्ण विदर्भ सध्या उष्णतेमुळे होरपळून निघत आहे... त्याच्यापासून थोडाफार दिलासा मिळतो तो कूलर पासून मिळणाऱ्या गारव्यामुळे.... त्यामुळे नागपुरात कुलरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे... सुमारे अडीच ते तीन पट कुलरची विक्री वाढल्याची माहिती कुलर व्यावसायिक देत आहे... शिवाय पाणी साठवणुकीचे क्षमता जास्त असलेले कुलर मागणी जास्त आहे... वाढलेली प्रचंड उष्णता आणि त्यानंतर कुलरची वाढलेली मागणी याबाबत जाणून घेतले आहे आमच्या प्रतिनिधी0
0
Report
Advertisement
