445001
यवतमाळ बोरीच्या पुलावरून दुचाकी गेली वाहून
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील पुलावरून नदीचे वाहत्या पाण्यात एक दुचाकी वाहून गेली आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे यवतमाळ दारव्हा मार्गावरील बोरीचा पूल पाण्याखाली आला. पुलावरून पाणी वाहत असताना देखील त्यातून दुचाकी टाकण्याचे धाडस एका युवकाने केले. मात्र हे धाडस त्याच्या अंगलट आले. आणि दुचाकी वहायला लागली, दुचाकीस्वार दोघांनी दुचाकी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकी वाहून गेली, सुदैवाने दोघांचे जीव मात्र बचावले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
खेड में डंपर की टक्कर, एक व्यक्ति की मौत, रिक्षाचालक घायल—पुलिस जांच शुरू
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. खेडमध्ये भीषण अपघात! भरधाव डंपरची रिक्षाला जोरदार धडक.. एकाचा जागीच मृत्यू, रिक्षाचालक गंभीर जखमी!.. खेड तालुक्यातील भरणे-खेड मार्गावरील आठवडा बाजार परिसरात सायंकाळी एका भरधाव डंपरने रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली.. या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे,तर रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे.. धडक इतकी भीषण होती की रिक्षाचा मागील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.. संतोष भिलारे असं गंभीर जखमी झालेल्या रिक्षाचालकाचं नाव असून,त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.. मात्र,मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि खेड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केलं.. या अपघाताचा पुढील तपास खेड पोलीस करत आहेत..0
0
Report
2035 तक ST पूरी तरह इलेक्ट्रिक, किराया बढ़ने के संकेत
Ratnagiri, Maharashtra:चिपळूण-रत्नागिरी २०३५ पर्यंत एसटी पूर्णपणे इलेक्ट्रिक होणार.. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे तिकीट दरवाढीचे संकेत!.. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सध्या कोकण दौऱ्यावर असून त्यांनी एसटी महामंडळाबाबत अत्यंत महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. चिपळूण बस स्थानकाचे काम तात्काळ पूर्ण करून त्यासाठी वाढीव निधी देण्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच पुढील ३ महिन्यांत काही बस स्थानकांचा पीपीपी तत्त्वावर विकास केला जाईल,अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान,वाढत्या इंधन दरांमुळे एसटीचा खर्च वाढल्याने,आगामी काळात एसटी तिकीट दरात वाढ होण्याचे संकेत मंत्र्यांनी दिले आहेत.. मात्र,प्रवाशांना दिलासा देण्यासाठी २०३५ पर्यंत एसटी महामंडळाच्या सर्व बसेस टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक करण्याचा मोठा संकल्पही त्यांनी जाहीर केला आहे..0
0
Report
2035 तक एसटी फ्लीट इलेक्ट्रिक, PPP से बस स्टेशनों का विकास
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या रत्नागिरी दौऱ्यातील महत्त्वाचे मुद्दे: बस स्थानकांचे आधुनिकीकरण आणि पाहणी दौरा.. कोकण दौरा... नवी मुंबईपासून पाली, महाड,माणगाव, चिपळूण करत थेट गोव्याच्या सीमेपर्यंतच्या सर्व बस स्थानकांची प्रत्यक्ष पाहणी करणार.. चिपळूण बस स्थानक.. चिपळूण बस स्थानकाचे काम लवकरात लवकर पूर्ण केले जाईल. या कामासाठी निधी कमी पडत असल्यास,राज्य शासनाच्या माध्यमातून वाढीव निधी उपलब्ध करून दिला जाईल. *लोकार्पण रखडले:* एसटी महामंडळाची काही कामे पूर्ण झाली आहेत, परंतु आचारसंहितेमुळे त्यांचे लोकार्पण करता येत नाहीये. *PPP मॉडेल:* पुढील ३ महिन्यांत काही महत्त्वाच्या बस स्थानकांच्या विकासासाठी पीपीपी (PPP - Public Private Partnership) तत्वावर निविदा प्रक्रिया राबवली जाईल. इलेक्ट्रिक आणि सीएनजी बसेसबाबत मोठे निर्णय *इलेक्ट्रिक बसेसचे लक्ष्य:* २०३५ पर्यंत एसटी महामंडळाच्या ताफ्यातील सर्व बसेस इलेक्ट्रिक (Electric) करण्याचे उद्दिष्ट. *चार्जिंग स्टेशनची अडचण:* काही तालुक्यांमध्ये इलेक्ट्रिक बसेसची मोठी मागणी आहे,मात्र चार्जिंग पॉईंट्स उपलब्ध नसल्यामुळे सध्या तिथे बसेस देता आलेल्या नाहीत. *सीएनजी मेंटेनन्स:* सीएनजीचे दर वाढल्यामुळे सध्या सीएनजी बसेसची देखभाल (Maintenance) करणे महामंडळाला कठीण जात आहे. कर्मचारी भरती *कंत्राटी पद्धत:* एसटी महामंडळात कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे.हा प्रश्न सोडवण्यासाठी सध्या ठेकेदार पद्धतीने (Contract Basis) कर्मचारी भरती केली जाणार आहे. एसटी तिकीट दर वाढीचे संकेत *दरवाढीची शक्यता:* गेल्या काही दिवसांत पेट्रोल,डिझेल आणि सीएनजीचे दर कडाडले आहेत. त्यामुळे एसटीची दरवाढ करता येईल ka? यासाठी राज्य शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. *परिवहन मंत्र्यांचे संकेत:* इंधन दरवाढीचा मोठा फटका बसत असला, तरी सध्या तिकीट दरात वाढ केलेली नाही. मात्र, शासनाकडून सकारात्मक निर्णय न झाल्यास एसटी प्रवासात दरवाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे स्पष्ट संकेत परिवहन मंत्र्यांनी दिले.0
0
Report
Advertisement
अकोला में गावठी शराब के अवैध व्यवसाय पर पुलिस का बड़ा ऑपरेशन, 2 गिरफ्तार
Akola, Maharashtra:Anchor : पुणे येथे विषारी दारू पिल्याने मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर राज्यभरात पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाचे छापेमारी अभियान सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील चन्नी पोलिसांनी अवैध गावठी हातभट्टी दारू व्यवसायावर मोठी कारवाई करत दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अकोला जिल्ह्यातील चन्नी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नवगाव शेतशिवारात छापा टाकण्यात आला. यावेळी दोन आरोपी हे गावठी हातभट्टी दारू गाळत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे 525 लिटर सडवा मोहाफुलाचा माल, 30 लिटर गावठी हातभट्टी दारू तसेच दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची अंदाजे किंमत 84 हजार 570 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
चंद्रपुर में गर्भ के दो बच्चों की बिक्री का मामला; आरोपी महिला समेत तीन गिरफ्तार
Chandrapur, Maharashtra:टायटल:--- चंद्रपुरात स्वतः च्या पोटच्या दोन मुलांची एका महिलेने विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस, पोलिसांनी सतर्कतेने केली कारवाई अँकर:-- स्वतःच्या पोटच्या दोन मुलांची एका महिलेने विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपुरात उघडकीस आलाय. आपल्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या नवजात बाळाला विकण्याच्या तयारीत ही महिला असताना रामनगर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली. मुख्य आरोपी असलेल्या 40 वर्षीय महिलेच्या पतीचा 4 वर्ष आधी मृत्यू झाला होता. त्यानंतर ही महिला 26 वर्षीय अजय फुलझेले या तरुणासोबत 'लिव्ह इन' मध्ये राहत होती. अजय फुलझेले पासून झालेल्या दोन बाळांची या महिलेने जून 2024 आणि ऑक्टोबर 2025 मध्ये तेलंगानाच्या कागजनगर आणि चंद्रपूर शहरातील एका महिलेला अंदाजे चार ते पाच लाख रुपयांमध्ये विक्री केली. याच दरम्यान आरोपी प्रियकर अजय फुलझेले याने मुख्य आरोपी असलेल्या महिलेच्या 15 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला. गर्भवती झालेल्या अल्पवयीन मुलीची नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये प्रसूती करण्यात आली. मेडिकल कॉलेजने पोलिसात याची तक्रार केली. पोलिसांनी पीडित अल्पवयीन मुलीचा जबाब नोंदवला. पीडितेच्या जबाबावरून रामनगर पोलिसांनी मुख्य आरोपी असलेली 40 वर्षीय महिला आणि बाळ विकत घेणाऱ्या कागजनगर आणि चंद्रपूर शहरातील 3 महिलांना अटक केली. या प्रकरणातील आरोपी प्रियकर अजय फुलझेले सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणामागे नवजात बाळांच्या विक्री करणारं रॅकेट सक्रिय आहे का याचा देखील पोलीस शोध घेत आहेत. "बाईट १) प्रभावती एकुरके, पोलिस निरीक्षक, रामनगर पोलीस ठाणे (हिंदी/मराठी न्यूज सामग्री)0
0
Report
नागपूर महाल क्षेत्र में आशिष NX कपड़ों की दुकान में आग, दमकलों का भारीinsatz
Nagpur, Maharashtra:नागपूर महाल परिसरातील जुन्या हिस्लॉप कॉलेज समोर असलेल्या आशिष NX कपड्यांच्या दुकानाला लागलेली आग दहा तासानंतर धूमसत आहे. सकाळी साडेआठच्या सुमारास ही आग लागली होती. मात्र सायंकाळी सात वाजेपर्यंत ही दुकानातील आग धुमसत आहे. दरम्यान दुकानाच्या आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या इमारतीतील लोकांनाही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या 12 गाड्यांच्या अनेक फेऱ्या झाल्या असून सातत्याने येऊन कूलिंग करण्याचा प्रयत्न करत आहे; मात्र अजूनही आग धुमसत आहे. दुकानाच्या आत जाऊन आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला अनेक अडचणी येत आहेत.0
0
Report
Advertisement
महिला डिब्बे में मद्यप मिले तो सीधे निकाल दें: सांसद सुरेश म्हात्रे
Ambernath, Maharashtra:महिला डब्यात मद्यपी शिरला तर ‘डायरेक्ट झोडपून काढा’; अशा सूचना भिवंडी मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी RPF आणि रेल्वे पोलिसांना दिल्या. आज बदलापूर रेल्वे स्टेशनावर प्रवाशांच्या समस्या और महिला सुरक्षा विषयक खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रें यांनी एक बैठक घेतली; यावेळी त्यांनी महिला डब्यात मद्यपी, नशेडी या व्यक्तींना आढळल्यास कारवाई न करत थेट झोडपून काढण्याची सूचना RPF आणि रेल्वे पोलिसांना दिली. महिला प्रवाशांकडून येणाऱ्या वाढत्या तक्रारी, रात्रीच्या वेळेतील असुरक्षितता आणि मद्यपींच्या वावराची दखल घेत त्यांनी महिला डब्यांमध्ये नियमित गस्त वाढवण्याचे निर्देश रेल्वे पोलिसांना दिले. यावेळी त्यांनी बदलापूर परिसरातील रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्या, गर्दी आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर अधिकाऱ्यांशी चर्चा केली. चंद्रशेखर भुयार, बदलापूर0
0
Report
मराठा आरक्षण आंदोलन: रामदास आठवले कविता ने मनोज जरांगे को पीछे हटने की सलाह दी
Sangli, Maharashtra:स्लग - उन्हातल्या मनोज जरांगेंच्या आंदोलनवर,रामदास आठवलेंची कविता.. अँकर - मराठा आरक्षणावरून भर उन्हात मनोज जरांगे पाटलांनी सुरू केलेल्या आंदोलनावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कविता केली आहे.कवितेच्या माध्यमातून आठवलेंनी मनोज जरांगे यांनी आपला आंदोलन मागं घ्यावं,अशी साद घातली आहे,ते सांगलीच्या जत मध्ये बोलत होते. बाईट - रामदास आठवले - केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री.0
0
Report
तुलसी बीच रिसॉर्ट में सुरक्षा चूक से 13 महीने के बच्चे की मौत: वसई की खबर
Vasai-Virar, Maharashtra:वसईत रिसॉर्ट चालकांच्या निष्काळजीपणाचा आणखी एक बळी स्विमिंग पूलमध्ये बुडून १३ महिन्यांच्या बालकाचा मृत्यू सुरक्षा व्यवस्थेअभावी चिमुकल्याचा बळी गेल्याचा आरोप वसईतच्या कळंब गावातील तुलसी बीच रिसॉर्ट मधील धक्कादायक घटना चौवीस तास उलटून देखील गुन्हा दाखल नाही.. रिसॉर्ट चालकाला पोलिस पाठीशी घालत असल्याचा आरोप.. ANC : नालासोपारा पश्चिमेतील कळंब येथील तुलसी बीच रिसॉर्ट मध्ये सुरक्षा व्यवस्थेच्या अभावामुळे १३ महिन्यांच्या आयुष ईभाड या चिमुकल्याचा स्विमिंग पूलमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आई-वडील फार्म हाऊसमध्ये कामात व्यस्त असताना चिमुरडा खेळता-खेळता स्विमिंग पूलपर्यंत पोहोचून पाण्यात पडल्याचे येथील सीसीटीव्ही कॅमेरा दिसत आहे. स्विमिंग पूल परिसरात, लाइफगार्ड किंवा इतर आवश्यक सुरक्षा उपाययोजना होत्या का, याबाबत प्रश्न उपस्थित होत असून यापूर्वीही परिसरातील रिसॉर्टमध्ये अशा दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे वसई तालुक्यातील समुद्रकिनारी असलेल्या रिसॉर्ट चालकांकडून व्यावसायिक सुरक्षा दिशेने झालेल्या दुर्लक्षामुळे निष्पाप जीवांचा बळी जात असल्याचा आरोप होतोय.. विशेष म्हणजे अशा दुर्घटना वाढत असताना अर्नाळा पोलिसांकडून मात्र घटनेला २४ तास उलटून देखील केवळ एकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याने पोलीसांकडून रिसॉर्ट चालकाला पाठीशी घातले जाते का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.0
0
Report
Advertisement
नागपुर में गर्मी से राहत: बारिश से तापमान में गिरावट की उम्मीद
Nagpur, Maharashtra:नागपूर उष्णतेच्या तीव्रतेमुळे त्रस्त असलेल्या नागपूरकरांना पावसाच्या शिडकाव्यामुळे दिलासा संध्याकाळी पाच -साडेपाचच्या सुमारास शहरातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी तापमानात घट होणार असल्याचेही नागपूर प्रादेशिक वाहन विभागाने व्यक्त केलाय अंदाज काही भागात पाऊस झाल्याने उष्णतेपासून नागपूरकरांची सुटका0
0
Report
दूसरे जाति के प्रेम-विवाह से गुस्साए पिता ने बेटी की हत्या, गिरफ्तार
Kalyan, Maharashtra:दूसरे जाति के लड़के के साथ विवाह के कारण पिता ने बेटी की हत्या की। तीन दिन बाद पिता को गिरफ्तार किया गया। कल्याण पश्चिमी क्षेत्र की पारेकरवाड़ी रचना रॉयल इमारत में तीन दिन पहले यह हत्या की गई थी। हत्या कर पिता फरार हो गया था, लेकिन कल्याण बाजार पुलिस ने पिता विनोद वसईकर को गिरफ्तार किया। पूछताछ से हत्या के पीछे का धक्का-बहाना सामने आया। गायत्री ने परिवार की इच्छा के خلاف दूसरे जाति के युवक से प्रेम विवाह किया था। विवाह के बाद गायत्री पर दो बार साखरपुड्ढी की तैयारी की गई, जिसे उसने अस्वीकार किया। इसके बाद उसने प्रेम विवाह किया। हत्या के दिन दुपहर के भोजन के बाद पिता और बेटी के बीच विवाद इतना बढ़ गया कि विनोद ने धारदार हथियार से हमला कर दिया, जिससे गायत्री की मौके पर ही मौत हो गई। पूछताछ में उसने स्वीकार किया कि बेटी के अंतरजातीय विवाह के कारण यह कृत्य किया गया।0
0
Report
ऐरोली क्षेत्र में चलती स्कूटी पर युवती का विनयभंग, आरोपी गिरफ्तार
Navi Mumbai, Maharashtra:ऐरोली विभागात चालत्या स्कुटीवरून एका तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आलेय. ऐरोली परिसरात 22 वर्षीय तरुणी मैत्रिणीच्या घरी जात असताना एका नराधमाने चालत्या स्कुटीवरून तिचा पाठलाग करत विनयभंग केला. सदर कृत्य केल्यावर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. या संदर्भात तरुणीने तक्रार देतात रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रबाळे पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. कृष्णा महेंद्र कनोजिया असे आरोपीचे नाव असून आरोपीने अशाच प्रकारचे इतर गुन्हे केल्याची कबुली दिल्याने पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.0
0
Report
Advertisement
महापौर पाटिल ने मोरबे डैम का निरीक्षण कर पानी भंडारण का जायजा लिया
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई महानगरपालिका की महापौर सुजाता पाटील ने नवी मुंबई शहर को जलापूर्ति करने वाले मोरबे डैम का निरीक्षण दौरा किया। मोरबे डैम अभी तल पर पहुँत रहा है और 72 मीटर तक जल संग्रहण बना हुआ है। नवी मुंबई शहर को जलापूर्ति के लिए मोरबे डैम में केवल 17 प्रतिशत यानी 60 दिन तक का जल उपलब्ध है। महापौर ने डैम का आकलन किया और जल पीने का पानी बेहद स्वच्छ बताया। जलवाहिनी की मरम्मत के कारण कुछ जगह गंदा पानी供 हुआ था पर नागरिकों ने चिंता न करते हुए पानी को साफ बताया गया। जुलाई तक पर्याप्त जल ذخیره हो यह सुनिश्चित करने हेतु नागरिक जल संचय करें ताकि जल संकट न हो।0
0
Report
रामदास आठवले का सुझाव: हाथभट्टी दारू पर सरकार दे परवानगी ताकि नियंत्रण हो सके
Sangli, Maharashtra:हातभट्टी दारू पर कडक कारवाई करावी नसेल तर हातभट्टी दारूला शासनाने परवानगी द्यावी, ज्यामुळे हातभट्टी दारूवर नियंत्रण ठेवलं जाऊ शकेल, पुण्यात विषारी दारू पिऊन बारा जणांचा मृत्यू झाला आहे, यावर रामदास आठवलेंनी हातभट्टी दारू प्रकरणी बोलताना सरकार हा सल्ला दिला आहे. पुण्यातील सर्व अवैद्य हातभट्टी दारू अड्डे पोलिसांनी बंद करावेत, पण दुसरीकडे हातभट्टीची दारू किती वेळा बंद केली तरी ती स्वस्त मिळत असल्याने पिणारे हातभट्टीची दारू पितात, मात्र हातभट्टीची दारू बंद केली पाहिजे, नसेल तर सरकारने हातभट्टी दारूला परवानगी देऊन त्याच्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे, असं विधान रामदास आठवले यांनी केले आहे, ते सांगलीच्या जत मध्ये बोलत होते.0
0
Report
महामुंबईकरों ने साल भर में तीन लाख टन आलू खा डाले; डिमांड सबसे अधिक
Navi Mumbai, Maharashtra:anchor- देशातील बटाट्याचे सर्वाधिक उत्पादन उत्तर प्रदेशात होत असले तरी सर्वाधिक खप मात्र महामुंबईमध्येच होतो. मुंबईकरांच्या आवडीचा वडापाव, पावभाजीसह विद्यार्थी व नोकरदारांच्या दररोजच्या डब्यासाठीही बटाट्याला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. यामुळेच सामान्यांच्या भाजीचा राजा अशीहीボटाट्याची ओळख निर्माण झाली आहे. vo1 - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या वर्षभरात तब्बल ३ लाख २१ हजार २३२ टन बटाट्यांची विक्री झाली आहे. महामुंबईकरांनी प्रतिदिन सरासरी ८८० टन बटाटा फस्त केल्याची नोंद झाली आहे. येथील बाजार समिती ही देशातील बटाट्याची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. बाईट- राजीव - बटाटा व्यापारी ( लाल टीशर्ट) vo2- सद्यःस्थितीत प्रतिदिन ८०० ते १२०० टन बटाट्याची विक्री होत आहे. बटाट्याची सर्वाधिक आवक उत्तर प्रदेशमधून होत असते. यानंतर मध्य प्रदेश व गुजरातवरूनही बटाटा विक्रीसाठी मुंबईत येतो. महाराष्ट्रात पुणे, सातारा व इतर काही जिल्ह्यांमध्ये उत्पादन होते; पण ते तुलनेमध्ये खूपच कमी आहे. शासनाने थेट पणन योजना सुरू केली असल्यामुळे आता बटाटा व्यापारावरील बाजार समितीची मक्तेदारी संपली असली, तरी किरकोळ विक्रेत्यांकडून अद्याप बाजार समितीला प्रथम प्राधान्य मिळत आहे. सद्यःस्थितीत होलसेल मार्केटमध्ये बटाटा ६ ते १२ व किरकोळ मार्केटमध्ये १५ ते २५ रुपये किलो दराने विकला जात आहे. चिप्ससाठी 'एलआर'चा होतोय अधिक वापर चिप्स बनविण्यासाठी लेडी रोझेटा अर्थात एलआर बटाट्याला पसंती दिली जाते. या बटाट्याची साल लालसर व गर पांढरा व घट्ट असतो. एलआर बटाट्याचे सर्वाधिक उत्पादन गुजरातमध्ये होत असते. येथील बनासकांठा, साबरकांठा आणि अरवली परिसरात याचे उत्पादन होते. उत्तर प्रदेश व इतर ठिकाणांवरूनही चिप्ससाठीच्या बटाट्याची मोठ्या प्रमाणात आवक होते. दररोजच्या आहारात बटाट्याचा सर्वाधिक वापर दररोजच्या आहारात बटाटा भाजीला सर्वाधिक पसंती मिळते. याशिवाय वडापाव, समोसा, पावभाजी, डोसा, भजी, पराठा, फ्रेंच फ्राइज, कटलेट, उपवासाची खिचडी यासाठीही बटाट्याचा उपयोग केला जातो. बाईट- संजीव मण्यार - व्यापारी0
0
Report
Advertisement
