445001
यवतमाळ बोरीच्या पुलावरून दुचाकी गेली वाहून
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील पुलावरून नदीचे वाहत्या पाण्यात एक दुचाकी वाहून गेली आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे यवतमाळ दारव्हा मार्गावरील बोरीचा पूल पाण्याखाली आला. पुलावरून पाणी वाहत असताना देखील त्यातून दुचाकी टाकण्याचे धाडस एका युवकाने केले. मात्र हे धाडस त्याच्या अंगलट आले. आणि दुचाकी वहायला लागली, दुचाकीस्वार दोघांनी दुचाकी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकी वाहून गेली, सुदैवाने दोघांचे जीव मात्र बचावले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
अहिल्यानगर के सरजेपुरा में अघोरी बाबा शिव सोनवणे गिरफ्तार
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या सर्जेपुरा परिसरात अघोरी विद्या आणि गूढ शक्तीचा जाणकार असल्याचे सांगणारा भोंदू बाबा शिव सोनవणे याला तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे... या भोंदू बाबाने “घराखाली सोने दडलं आहे” असे सांगून महेश काळोखे या व्यक्तीला चक्क स्वतःचे घर पाडण्यास भाग पाडलं...विशेष म्हणजे या भोंदू बाबाने महेश काळोखे यांच्या कडून 50 हजार रूपये देखील घेतले...पीडित महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केल्यानंतर पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने कारवाई करत शिव सोनवणे याला ताब्यात घेतले आहे... आणखी किती नागरिक या भोंदूबाबाच्या जाळ्यात अडकले आहेत याचा तपास आता शहरातील तोफखाना पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे0
0
Report
सातारा में आंधी-बारिश के बीच पेड़ गिरने से यातायात बाधित
Satara, Maharashtra:सातारा - साताऱ्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाट अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दुपारी अचानकच सातारा शहरासह भागात ढग दाटून आले आणि त्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर झाडे कोसळल्याचे चित्र पाहायला मिळालं. वाढेफाटा चौकाचा ठिकाणी रस्त्यावर झाड कोसळल्याने या ठिकाणची वाहतूक ठप्प झाली आहे. तर वादळी वारे आणि पावसामुळे आंबा बागांचे नुकसान झाले आहे0
0
Report
सोलापुर में MD ड्रग मामला: 950 ग्राम Mephadrone के साथ 4 आरोपी गिरफ्तार – चौकाने वाला खुलासा
Solapur, Maharashtra:सोलापुर में MD ड्रग मामला: दुर्लभ रिकॉर्ड मात्रा में 950 ग्राम MD ड्रग जप्त, चार के विरुद्ध प्राथमिकी दर्ज; रिजवान खान और साहिल पिरजादे को गिरफ्तार किया गया है। मुंबई से सोलापुर के मेफेड्रोन कनेक्शन की चर्चा है। सोलापुर शहर पुलिस की गुप्त सूचना पर नामी महाविद्यालय परिसर में MD ड्रग की मौजूदगी का खुलासा हुआ। गुन्हे शाखा की टीम ने तत्काल घेराबंदी कर एक संदिग्ध कार पकड़ी; जाँच में 950 ग्राम MD ड्रग और तकरीबन 10 लाख रुपए मूल्य की कार जप्त की गई। कुल मिलाकर दो करोड़ रुपए के ऐवज के साथ कार्रवाई। चार आरोपियों में से दो को पुलिस ने गिरफ्तार किया है, जबकि बाकी की तलाश जारी है।0
0
Report
Advertisement
नितेश राणे ने मत्स्य व्यवसायियों को इलेक्ट्रिक नावों के इस्तेमाल का दिया सुझाव
Chendhare, Maharashtra:इलेक्ट्रिक नावों के इस्तेमाल से खर्च में कमी और ईंधन बचत के बारे में मंत्री नितेश राणे मछुआरों को सलाह देते हैं। इसके अलावा भरडखोल में आधुनिक मत्स्यबंदर के निर्माण का भूमिपूजन 167 करोड़ रुपये से किया जाना है, यह कार्यक्रम नितेश राणे के हस्ते हुआ। राणे के स्वागत में सुनील तटकरे भी उपस्थित थे; ग्रामस्थों की भारी भीड़ रही और रथयात्रा निकाली गई।0
0
Report
65 वर्षीय महिला PVC पाइप में फंसी, दमकल ने सुरक्षित बचाव किया
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी-चिंचवड के काळेवाडी पाचपीर चौक के पास आज दोपहर एक 65 वर्षीय वृद्ध महिला का पैर पानी की पाइपलाइन में फँस गया था. श्रीमती स्मिता भागवत कासारे का घुटना तक PVC पाइप में फँस गया था जिसे लगभग 200 मिलीमीटर चौड़ा और 4–5 फीट गहरा बताया गया. जानकारी मिलते ही पिंपरी मुख्य अग्निशमन केंद्र का बचाव दस्ते मौके पर पहुंचा. घटना की गंभीरता देखते हुए अतिरिक्त कर्मी और अत्याधुनिक उपकरण मँगवाए गए. बैटरी ऑपरेटेड ग्राइंडर कटर, हाइड्रोलिक कटर और पेट्रोल इंजिन कटर की मदद से बेहद सावधानी से बचाव कार्य किया गया. महिला कर्मियों ने लगातार संवाद बनाये रखा और उसे मानसिक सहारा दिया. लगभग दो घंटे के अथक प्रयासों के बाद फायर ब्रिगेड ने महिला को सुरक्षित बचा लिया.0
0
Report
पनवेल स्टेशन पर शेड की कमी, बढ़े प्लेटफॉर्म पर यात्रियों को गर्मी का सामना
Navi Mumbai, Maharashtra:पनवेल रेलवे स्टेशन परिसरात कर्जत लोकल मार्गासह विविध कामे सुरू आहेत, त्यामुळे प्लॅटफॉर्म च्या रचनेत बदल करण्यात आले असून , रेल्वे फलाटाच्या मागे थांबत असल्यामुळे वाढीव प्लॅटफॉर्मवर शेड नसल्याने प्रवाश्यांना उन्हात पायपीट करावी लागत असल्यामुळे शेड बसवण्याची मागणी करण्यात आली आहे।0
0
Report
Advertisement
नागपूर MIDC में चोरी: चार गिरफ्तार, एक नाबालिग शामिल
Nagpur, Maharashtra:नागपूरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आयसी चौक परिसरातील मंगळवार बाजारात ज्वेलर्ससह चार दुकाने फोडून चोरट्यांनी तब्बल ४२ लाख रुपयांचा मुद्देमालाची चोरी केली होती. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत चार चोरांना अटक केली असून त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. आरोपींकडून २८ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ८ मेच्या पहाटे एमआयडीसी परिसरातील मंगळवार बाजारात असलेल्या मोनाली ज्वेलर्स, मोनाली स्टील, जय भोले किराणा तसेच आणखी एका किराणा दुकानाला चोरट्यांनी लक्ष्य केले होते. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीवी फुटेज तपासण्यात आले असता चार संशयित युवक चोरी करताना दिसून आले. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी काही तासांतच आरोपींचा माग काढत त्यांना अटक केली0
0
Report
कांद्य के दाम गिरने से किसान आक्रोशित, 1500 प्रति क्विंटल अनुदान की मांग
Lasalgaon, Maharashtra:लासलगाव बाजार समितीत कांद्याला लिलावात प्रतिक्विंटल जास्तीतजास्त 1652 रुपये, कमीतकमी अवघे 112 रुपये तर सरासरी 700 ते 1000 रुपये दर मिळाला कमीतकमी 112 रुपये इतका दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला मिळाला म्हणजेच किलोला केवळ 1 रुपया 12 पैसे इतकाच दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे यातून उत्पादन खर्च तर दूरच वाहतूक खर्च आणि मजुरि खर्च निघणे मुश्किल झाल्याने अत्यंत तोट्या कांदा विक्री करावा लागत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याने महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना यांच्या वतीने विक्री झालेल्या तसेच विक्रीसाठी येणाऱ्या कांद्याला प्रतिक्विंटल 1500 रुपये अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे अन्यथा आठ दिवसांनंतर कोणतीही पूर्वसूचना न देता तीव्र स्वरूपाचे रास्ता रोको किंवा रेल रोको सारखे आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला0
0
Report
मोदी की आवाहन पर प्रतिक्रिया: हंसराज अहीर ने एस्कॉर्ट वाहनों से बचने का पत्र गृहविभाग को भेजा
Chandrapur, Maharashtra:टायटल:---पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद, हंसराज अहीर यांनी एस्कॉर्ट वाहने नको असल्याचे दिले पत्र अँकर:-- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखातातील युद्धजन्य स्थितीचा विचार करता केलेल्या काटकसरीच्या आवाहनाला देशभरातुन प्रतिसाद मिळत आहे. चंद्रपूरचे माजी खासदार, माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष हंसराज अहीर यांनी एस्कॉर्ट वाहने नको असल्याचे पत्र गृहविभागाला दिले आहे. इंधन वाचविण्यासाठी छोटे-छोटे प्रयत्न आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले ते. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या अन्य आवाहनांनाही जनतेने प्रतिसाद देण्याचं आवाहन अहीर यांनी केले. बाईट १) हंसराज अहीर, माजी अध्यक्ष, राष्ट्रीय मागावर्गीय आयोग आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर0
0
Report
Advertisement
चंद्रकांत पाटल ने आव्हाड पर उंट-घोड़े की टिप्पणी पर हमला किया
Sangli, Maharashtra:जितेंद्र आव्हाडांनी घोड्यावर नव्हे, उंटावर बसून यायला पाहिजे होतं-मंत्री चंद्रकांत पाटलांचा आव्हाड यांना खोचक टोला.. अँकर - घोड्यावर नव्हे तर उंटावर बसायला पाहिजे होतं,असा टोला भाजपाची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी लगावलाय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंधन वाचवण्याच्या केलेल्या आवाहनानंतर जितेंद्र आव्हाड्यांकडून घोड्यावर बसून मोदींच्या आव्हानाची खिल्ली उडवण्यात आली आहेत यावरून चंद्रकांत पाटलांनी जितेंद्र आव्हाड्यांवर टीका करताना,आव्हाडांनी खरंतर उंटावर बसले पाहिजे,कारण ते ज्या समूहाचं प्रतिनिधित्व करतात तो समूह उंटावरून येतो,ते चुकून घोदयावर गेले, कारण घोडा म्हंटलं,की छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत येतो,पण ते कुठे शिवाजी महाराजांना मानतात,असा टोला मंत्री चंद्रकांत पाटलांनी,राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना लगावला आहे,ते सांगलीमध्ये बोलत होते.0
0
Report
राजापूर-लांजा में जनता दरबार: विधायक किरण सामंत ने जनता की समस्याओं को सुना
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. राजापूर और लांजामध्ये रंगला 'जनता दरबार'.. aमदार किरण सामंत यांनी समजून घेतले जनतेचे प्रश्न,समस्या.. अँकर आपला आवाज.. आपला हक्क..!या ब्रीदवाक्यासह राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण (भैय्या) रवींद्र सामंत यांनी जनतेच्या समस्या थेट जाणून घेण्यासाठी आज उपविभागीय अधिकारी कार्यालय,छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह राजापूर येथे विशेष 'जनता दरबार' आयोजित केला. या उपक्रमाद्वारे प्रशासकीय अडचणींपासून ते वैयक्तिक तक्रारींपर्यंत सर्व विषयांवर चर्चा करून तातडीने मार्ग काढून त्यांची समस्या सोडवविण्यास प्रशासकीय अधिकाऱ्यांना सांगितले.. या जनता दरबारात मोठ्या संख्येने लांजा-राजापूर मतदारसंघातील नागरिक आपल्या प्रशासकीय कामातील समस्या, तक्रारी आणि प्रश्न, प्रलंबित विकास कामे आदी समस्यांचा पाढा घेऊन मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.. विविध विकास आणि लोकाभिमुख कारभारासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे...0
0
Report
लक्ष्मी ऑर्गेनिक के पी-फास रसायन के विरुद्ध नागरिकों ने मोर्चा खोला
Ratnagiri, Maharashtra:LAXMI ORGANIC विरोधात सह्यांची मोहीम.. रत्नागिरी लोटे एमआयडीसीतील लक्ष्मी ऑरगॅनिकमधील पी-फास रसायन उत्पादनाला नागरिकांचा विरोध; चिपळुणात सह्यांची मोहीम Anchor : रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसी परिसरातील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीच्या प्रस्तावित पी-फास या घातक रसायन उत्पादनाविरोधात नागरिक आक्रमक झाले आहेत. कोकण पर्यावरण संघर्ष समितीच्या वतीने चिपळूणमध्ये सुरू करण्यात आलेल्या सह्यांच्या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत असून, गेल्या तीन दिवसांत तब्बल साडेतीन हजार नागरिकांनी या प्रकल्पाविरोधात सह्या केल्या आहेत.0
0
Report
Advertisement
42°C तापमान में ज्वारी की कटाई मशीनों से तेज, किसान तनाव कम
Washim, Maharashtra:अँकर: वाशिम जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा परिणाम शेती कामांवर दिसून येत असून उन्हाळी ज्वारी काढणीला वेग आला आहे. तापमान 42 अंशांच्या पुढे जात असल्याने शेतकरी सकाळ आणि सायंकाळच्या वेळेतच काढणी करत आहेत. अनेक ठिकाणी हार्वेस्टरच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर ज्वारी काढणी सुरू असून कमी वेळेत काम पूर्ण होत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. तीव्र उन्हामुळे मजूरटंचाई वाढल्याने यांत्रिक काढणीला अधिक पसंती दिली जात आहे. हवामान विभागाने तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केल्याने शेतकरी पीक लवकर सुरक्षित करण्याच्या तयारीत आहेत.0
0
Report
दुबई गैंगस्टर से संपर्क के शक पर भंडारा के युवक ATS-IB ने हिरासत में लिया
Bhandara, Maharashtra:दुबईस्थित गँगस्टरशी संपर्काच्या संशयावरून युवक ताब्यात. भंडाऱ्यातील बडा बाजार परिसरात मोबाईल व्यवसाय करणाऱ्या संशयिताला एटीएस व आयबीच्या संयुक्त पथकाने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. दुबईस्थित गँगस्टर सहजाद भट्टी याच्याशी मोबाईलद्वारे संपर्क असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. संबंधित यंत्रणांकडून त्याची चौकशी सुरू असून, संपर्काचे स्वरूप आणि त्यामागील कारणांचा तपास केला जात आहे. अधिकृत स्तरावर मात्र याबद्दल अद्याप सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. रोहित शेंडे हा “आशीर्वाद मोबाईल” नावाचे भंडाऱ्यात दुकान चालवत असल्याची माहिती आहे.0
0
Report
एमआईएम नगरसेवक ने फर्जी जन्म प्रमाणपत्र दिखाकर चुनाव लड़ा, गिरफ्तार
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Anchor : एमआयएम नगरसेवक मातीन पटेल याचे अनधिकृत बांधकाम महापालिकाे ने तोडले त्यातच एमआयएम च्या आणखी एक नगरसेवकांचा वेगळाच कारणामा आता पुढं आला आहे स्वतःचे 3 अपत्य असताना त्याने निवडणूक शपथपत्रात 2 अपत्य दाखवले त्यातून फसवणूक प्रकरणी नगरसेवक मेहराज खान याला अटक झालीं आहे पाहुयात काय आहे प्रकार नगरसेवक पदासाठी 3 अपत्य असताना दाखवले 3 अपत्य एमआयएम नगरसेवक मेहराज खान याचा कारणामा पोलिसांकडून फसवणूक केली म्हणून मेहराज ला अटक महापालिका निवडणुकीत नगरसेवकपद अबाधित ठेवण्यासाठी स्वतःच्या तिसऱ्या मुलाला सख्ख्या भावाचा मुलगा असल्याचे भासवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासाठी बनावट जन्मदाखला आणि शाळेचे खोटे बोनाफाइड सर्टिफिकेट तयार करून शासनाची, मनपाची फसवणूक केल्याप्रकरणी एमआयएमचे नगरसेवक मेहराज खान आणि शाळेचे खोटे प्रमाणपत्र देणाऱ्या मुख्याध्यापक इलियास कदीर सिद्दिकी यांना अटक करण्यात आली असून, त्याशिवाय नगरसेवकाची पत्नी सह आणखी 4 लोकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय ... एक मानहानी च्या प्रकरणात चौकशी सुरू होती त्यात आरोपी नगरसेवक मेहराज खान यांच्या सोबत एक अल्पवयीन मुलगा होता. याअल्पवयीन मुलाच्या चौकशीतून या बनवेगिरीचे बिंग फुटले, असे पोलिसांनी सांगितले. काय आहे प्रकरण मेहराज खान जलील खान यांनी मनपा निवडणुकीत अर्जासोबत शपथपत्रात आपल्याला केवळ मुलगा आणि मुलगी अशी दोनच अपत्ये असल्याचे नमूद केले होते. तिसरे अपत्य असल्याचे समोर आले असते तर मेहराज खान हे दोनपेक्षा जास्त अपत्यांच्या नियमानुसार नगरसेवकपदासाठी अपात्र ठरले असते. स्वतःचे पद वाचवण्यासाठी आणि निवडणूक लढवण्यासाठी आरोपीने कुटुंबाशी आणि मुख्याध्यापकांशी संगनमत करून स्वतःच्या तिसऱ्या अपत्याला भावाचा मुलगा म्हणून कागदोपत्री दाखवले. या प्रकरणात सिटी चौक पोलिसब ठाण्यात ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. Byte पंकज अतुलकर, डीसीपी याबाबत एमआयएनने सावध भूमिका घेतली आहे ज्याने चूक केली त्यावर कारवाई करावीच अशी भूमिका एमआयएम नेता इम्तियाज जलील यांनी मांडली तर एमआयएम खोटरड्या लोकांचा पक्ष आहे ते असलीच खोटी काम करतात असा टोला पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी लावलाय.. याबाबत एमआयएम ने सावध भूमिका घेतली आहे ज्याने चूक केली त्यावर कारवाई करावीच अशी भूमिका एमआयएम नेता इम्तियाज जलील यांनी मांडली तर एमआयएम खोटरड्या लोकांचा पक्ष आहे ते असलीच खोटी काम करतात असा टोला पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी लावलाय.. एकाच दिवसात एमआयएम च्या 2 नगरसेवकांना आता दणका बसलाय, मातीन पटेल याचे घर अतिक्रमण मूळ पाडले तर अपत्य प्रकरणात मेहराज खान याला अटक झाली त्यामुळं महापालिकेत 33 नगरसेवकांचे संख्याबळ असलेली एमआयएम पार्टी मात्र आता चांगलीच अडचणीत आलीय...0
0
Report
Advertisement
