445001
यवतमाळ बोरीच्या पुलावरून दुचाकी गेली वाहून
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील पुलावरून नदीचे वाहत्या पाण्यात एक दुचाकी वाहून गेली आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे यवतमाळ दारव्हा मार्गावरील बोरीचा पूल पाण्याखाली आला. पुलावरून पाणी वाहत असताना देखील त्यातून दुचाकी टाकण्याचे धाडस एका युवकाने केले. मात्र हे धाडस त्याच्या अंगलट आले. आणि दुचाकी वहायला लागली, दुचाकीस्वार दोघांनी दुचाकी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकी वाहून गेली, सुदैवाने दोघांचे जीव मात्र बचावले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
बदलापुर में नई पानी टंकी लीकेज, गर्मी में पानी संकट से नागरिक नाराज
Ambernath, Maharashtra:नव्याने बाँधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीला गळती; ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई बदलापूरच्या जीवन प्राधिकरणाचा भोंगळ कारभार बदलापूर पूर्वेकडील शिरगांव परिसरात वाढीव बदलापूर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत ही टाकी बांधण्यात आली होती. 15 दशलক্ষ लिटर पाण्याची क्षमता असलेली ही टाकी भरल्यानंतर गळत असल्यामुळे या टाकीकामुळे गेल्या काही दिवसांपासून पाणी भरणे बंद करण्यात आले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या टाकीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असले तरी उद्घाटन करण्याची घाई का करण्यात आली. तसेच या भागातील नागरिकांना ऐन उन्हाळ्यात यामुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्यामुळे स्थानिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संताप व्यक्त केला आहे. शिरगांव परिसर हा बदलापुरातील सर्वाधिक झपाट्याने विस्तारित होणारा परिसर असल्यामुळे या भागात टाकी उभारण्यात आली आहे. मात्र या टाकीचं काम निकृष्ट दर्जाचा झाल्यामुळे नागरिक आता उन्हाळ्याच्या झळा वाढत असताना पाण्यापासून वंचित राहणार आहेत. अनेक सोसायटी यांना या परिसरात आता टँकरचा आधार घ्यावा लागत आहे.0
0
Report
अक्षय तृतीयात सोने की महंगाई से टीवी-मोबाइल खरेदी तेज
Yeola, Maharashtra:अक्षय तृतीयाचा शुभ मुहूर्त हा सोने खरेदीसाठी महत्त्वाचा असतो त्याचबरोबर टीवी मोबाईल इलेक्ट्रॉनिक गॅजेट वाहन खरेदी देखील या दिवशी केली जाते एकीकडे सोने महाग झाले असल्यामुळे ग्राहकांनी टीवी व मोबाईल खरेदीला पसंती दिल्याचे चित्र नाशिक येवल्यात पाहायला मिळत आहे या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी0
0
Report
अक्षय तृतीया पर देहू के मंदिर में आंबों की आकर्षक सजावट, भक्तों में उत्साह
Varsoli, Maharashtra:आज अक्षय तृतीया निमित्त भक्ती आणि उत्साहाचा अनोखा संगम पाहायला मिळतोय. देहू येथे संत तुकाराम महाराजांच्या पवित्र भूमीत असलेल्या मुख्य मंदिरात यंदा खास आंब्यांची आकर्षक आरास करण्यात आली आहे. अक्षय तृतीया हा सण समृद्धी, शुभत्व आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक मानला जातो. या पार्श्वभूमीवर मंदिर परिसर आंब्यांच्या सजावटीने नटला असून, विविध प्रकारच्या आंब्यांचा वापर करून सुंदर आणि पारंपरिक अशी मांडणी करण्यात आली आहे. या आरासीकडे भक्तांचे विशेष आकर्षण पाहायला मिळत आहे. भक्त मोठ्या संख्येने मंदिरात दाखल होत असून, दर्शनासोबतच या अनोख्या सजावटीचा आनंद घेत आहेत. मंदिर प्रशासनाच्या वतीनेही उत्कृष्ट नियोजन करण्यात आले आहे.0
0
Report
Advertisement
सातारा में उपमुख्यमंत्री शिंदे का दौरा: जाहीर सभा और राजनीतिक बदलाव
Satara, Maharashtra:सातारा: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवारी २० एप्रिल रोजी सातारा जिल्हा दौऱ्यावर असून या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत झालेल्या राड्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रथमच सातारा जिल्हा दौऱ्यावर येत असून यांचा हा दौरा शिवसेना कार्यकर्त्यांसाठी राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. उद्या होणाऱ्या दौऱ्या विषयीची माहिती पश्चिम महाराष्ट् जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे यांनी यांनी दिली आहे. या दौऱ्याची सुरुवात दुपारी होणार असून हेलिकॉप्टरने एकनाथ शिंदे हे अंगापूर येथे दाखल होणार आहेत. 4 वाजता अंगापूर येथील प्रसिद्ध श्री आत्म गजानन मंदिर येथे होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाला होजेरी लावणार आहे. यानंतर अंगापूर पंचक्रोशीतील जनतेच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. यानंतर सातारा शासकीय विश्रामगृहावर शिवसेनेच्या पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात नयेार आहे. या बैठकीत एकनाथ शिंदे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत... बैठक संपल्यानंतर संध्याकाळी सातारा येथील गांधी मैदान येथे भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे साताऱ्यात प्रथमच एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होत असून या सभेला मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित राहणार आहे. या सभेत कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती शरद कणसे यांनी दिली0
0
Report
पाटण में पानी का संकट: टैंकर पानी पर जनता की उथल-पुथल
Satara, Maharashtra:सातारा जिल्ह्यातील पाटण शहरात सध्या पाण्याची गंभीर टंचाई निर्माण झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन रस्त्याच्या कामादरम्यान फुटल्याने गेल्या आठ दिवसांपासून अनेक भागातील नळपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. त्यामुळे नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. पाणी मिळवण्यासाठी महिलांची मोठी धावपळ सुरू असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते. कोयना धरण आणि कोयना नदी काठी असलेल्या पाटण शहरातील नागरिकांना पाण्यासाठी टँकर मागे धावावे लागत आहे. कोणा धरण उराशी तरी कोरड घासायची अशी परिस्थिती पाटणच्या जनतेची निर्माण झाली आहे. कोयना धरण आणि कोयना नदीच्या परिसरात असलेल्या पाटण शहरावरच पाण्यासाठी अशी वेळ येणे, ही प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब मानली जात आहे. मुख्य अधिकारी, नगरपालिका प्रशासन आणि संबंधित ठेकेदार यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचा आरोप होत आहे. फुटलेली पाईपलाईन दुरुस्त करण्यास उशीर होत असल्याने नागरिकांचे हाल वाढले आहेत. विरोधकांनी प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे, तर सत्ताधारी गटाकडून लवकरच पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देण्यात येत आहे. मात्र, तोपर्यंत पाटणकरांना पाण्यासाठी आणखी किती दिवस संघर्ष करावा लागणार, हा सवाल आता उपस्थित होत आहे.0
0
Report
Sangli clash over approved councillor selection in Ajit Pawar's NCP; 35 officials resign
Sangli, Maharashtra:सांगलीस्वीकृत नगरसेवक निवडीवरून राष्ट्रवादी अजित पवार पक्षामध्ये मोठा वाद उफाळून आला आहे. पक्षाच्या 35 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत; शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्याकडे राजीनामे सुपूर्द करण्यात आले आहेत. महापालिकेचे गटनेते मैनुद्दिन बागवान यांच्याकडून पक्षाचा आदेश डावलत पक्षाशी संबंधित नसणाऱ्या व्यक्तीची स्वीकृत नगरसेवक पदी निवड करण्यात आल्याचा आरोप करत मैनुद्दिन बागवान यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी देखील शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्याकडून करण्यात आली आहे. दरम्यान स्वीकृत नगरसेवक पदी डावलण्यात आलेले दिगंबर जाधव यांनी गटनेते बागवान यांच्याकडून बोली लावून आर्थिक तडजोड करत स्वीकृत नगरसेवक पदाची निवड करण्यात आल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी उपमुख्यमंत्री सुनिता पवार प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे शहर राष्ट्रवादी कडून स्पष्ट करण्यात आले आहे. स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीवरून राष्ट्रवादी अजित पवार पक्षात असलेला संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.0
0
Report
Advertisement
अक्षय तृतीया पर दत्त मंदिर में 151 किलो आम की आकर्षक आरास, महाप्रसाद वितरण
Lasalgaon, Maharashtra:लासलगाव येथे अक्षय तृतीयाम निमित्त दत्त मंदिरात भक्तिभावाने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यावेळी भक्तांकडून तब्बल १५१ किलो आंब्याची मनमोहक आरास साकारण्यात आली आकर्षक सजावटीमुळे मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी उसळली होती या विशेष प्रस ngi मध्ये पूजाविधी, अभिषेक आणि धार्मिक कार्यक्रम पार पडले आंब्याच्या आरासचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या उत्साहात हजेरी लावली दरम्यान, उद्या संध्याकाळी या आंब्यापासून तयार करण्यात येणारा आमरस आणि पुरणपोळीचा महाप्रसाद भाविकांना वाटप करण्यात आली आहे0
0
Report
अकोला में लव जिहाद के आरोप, अनिल बोंडे ने किया संगठित अपराध का दावा
Amravati, Maharashtra:अकोला में लव जिहाद के कारण एक युवती की मौत की पुष्टि हुई है; भाजप सांसद अनिल बोंडे ने इसका आरोप लगाया है. जळलेल्या अवस्था में अकोला की बहन मिली. सुनियोजित तरीके से उसकी हत्या की गई; लग्न झालेल्या रविना नाम की महिला को एक महीने के भीतर आरोपी ने भागने दिया. पुलिस ने इस केस में सिर्फ आरोपी को गिरफ्तार किया, पर बोंडे के अनुसार अन्य सभी पर भी हत्या में शामिल होने के आरोप हैं. पीड़िते का धर्मांतरण और नाम बदलने जैसे कृत्य होने की बात भी कही गई. अनिल बोंडे ने कहा कि पीड़िता को पति से दूर रखने से लेकर हत्या तक यह एक संगठित अपराध है. आरोपी अकोला में अवैध जगह पर रहता है; उसके घर और गांव के घर पर बुलडोजर लगाने की मांग भी की गई.0
0
Report
अक्षय तृतीये पर विठ्ठल को आमरस-पुरी का नैवेद्य शुरू
Pandharpur, Maharashtra:साडेतीन मुहूर्त में से एक मुहूर्त अक्षय तृतीये के अवसर पर विठ्ठल को आमरस का नैवेद्य दिया गया है। अक्षय तृतीया से वटपौर्णिमा तक विठोबास आमरस-पुरी दिखायी जाएगी। पंढरपुर में श्री विठ्ठल रुक्मिणी के आहार में ऋतु के अनुसार पोशाक बदला जाता है, इसलिए गर्मी के कारण अब विठुराय और रुक्मिनी माता के नैवेद्य में आज से आमरस पुरी का समावेश किया गया है।0
0
Report
Advertisement
मुंबई-गोवा महामार्ग पर छाया खत्म, पेड़ काटने से गर्मी में प्रवासी परेशान
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी..(pkg-महामार्ग रुंदीकरणात झाडे कापल्याने उष्णतेच्या झळा प्रवाश्यांना).. मुंबई गोवा महामार्गावर सावली हरवली.. प्रशासनाचे वृक्षारोपणाचे आश्वासन हवेत,प्रवाशांना बसतात उष्णतेच्या झळा.. अँकर कोकणची जीवनवाहिनी असलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करताय? तर सावधान! कारण हा प्रवास आता सुखकर नाही, तर अग्निपरीक्षा ठरणार आहे. महामार्ग रुंदीकरणात हजारो वृक्षांची कत्तल झाली,पण आश्वासन देऊनही नवीन झाडं लावली गेली नाहीत.परिणामी,महामार्गावर उन्हाचा पारा चढलाय आणि प्रवाशांच्या अंगाची लाहीलाही होत आहे.पाहुयात आमचा हा विशेष रिपोर्ट - 'महामार्गावर सावली हरवली!'.. VO कोकणचा निसर्ग, گारवा आणि रत्याच्या दुतर्फा असलेली جھाडांची सावली... हे चित्र आता भूतकाळ बनलंय. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाने रस्ते तर रुंद केले,पण निसर्गाचा गळा घोटला आहे.महामार्गाच्या कामासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून हजारो वृक्षांची कत्तल करण्यात आली.त्यावेळी प्रशासनाने आश्वासन दिले होते की,जितकी झाडे तोडली,त्याच्या दुप्पट झाडे लावली जातील.मात्र,आज वास्तव काही वेगळं आहे. बाईट - १ प्रथमेश तटकरे (प्रवासी) VO..1 महामार्गाच्या दुभाजकांवर आणि कडेला काही झाडे लावली खरी, पण त्यांची अवस्था पाहून कोणालाही दया येईल.कडक उन्हामुळे आणि पाण्याच्या अभावामुळे ही झाडं आता करपून गेली आहेत. प्रशासनाचं याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालंय.झाडं नसल्यामुळे हवेतील आर्द्रता वाढली असून,प्रवाशांना उन्हाचे तीव्र चटके आणि उष्माघाताचा धोका जाणवू लागला आहे. बाईट - २ 1)राजेश वाजे (पर्यावरण प्रेमी.. स्थानिक) 2)नारायण खेडेकर (स्थानिक)चिपळूण Vo केवळ दिखाव्यासाठी महामार्गाच्या मध्यभागी काही झाडं लावली गेली. पण आज ती झाडं जिवंत आहेत की मृत, हे ओळखणंही कठीण झालंय. प्रशासनाकडे या झाडांना पाणी द्यायला वेळ नाही की इच्छाशक्ती? वाढत्या आर्द्रतेमुळे उष्माघाताचा धोका वाढला असून प्रवाशांचा प्रवास आता 'वेदनादायी' ठरतोय۔۔0
0
Report
नवनीत राणा ने विरोधी पर चिल्लर शब्द कहकर मौकों पर बवाल मचा दिया
Amravati, Maharashtra:भाजपा नेत्या नवनीत राणा यांच्याकडून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका; वडेट्टीवार चिल्लर, या चिल्लर लोकांवर मला बोलायची गरज नाही अँकर :- काँग्रेस नेते विजय वडेट्टीवर यांनी नवनीत रानावर जहरी टीका करत नवनीत राणा यांना डीवसल होतं त्यानंतर भाजप नेत्या नवनीत राणा यांनी वडेट्टीवार यांच्यावर पलटवार करत वडेवारांची खिल्ली उडवली आहे. विजय वडेट्टीवार यांचा चिल्लर असा नवनीत राणा यांच्या कडून उल्लेख करण्यात आला असून हे सगळे चिल्लर लोक आहे. या चिल्लर लोकांवर मला बोलायची गरज नाही.. काँग्रेसने हिरवे विषारी साप पोसून ठेवलेले आहे म्हणून ते वळवळ करतात. काँग्रेसच्या काळात हे हिरवे विषारी साप जपण्याचं काम काँग्रेसने त्यावेळी केलं होतं ते आता बाहेर निघत आहे. आता त्या हिरव्या सापांना ठेचण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहे असेही नवनीत राणा म्हणाले आहे. सर्व देशाने पाहिला आहे की ज्यावेळी सर्वांच्या सपोर्टची देशाला गरज होती तेव्हा त्यांनी कसा विरोध केला हे जगाने पाहिला आहे त्यामुळे या चिल्लर माणसाने आम्हाला समजून सांगू नये. या चिल्लर लोकांनी नाशिकच्या प्रकरणावर का प्रतिक्रिया दिली नाही? तेव्हा वळवळ का बाहेर निघाली नाही असेही नवनीत राणा म्हणाले आहे.0
0
Report
नाशिक के व्यंगचित्रकार किरण मोरे ने कैरी पर चित्र बनाकर शुभकामनाएं दीं
Nashik, Maharashtra:अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शेतकऱ्याने कैरीवर झोका खेळणाऱ्या महिलेचे साकारले चित्र.... तर आंब्याच्या पानावर हवामान बदलाचा आंबा पिकाला फटका - मांडली व्यथा... अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नाशिकच्या बागलाणचे शेतकरी तथा व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी कैरीवर झोखा खेळणाऱ्या महिलेचे चित्र साकारून शुभेच्छा दिल्या मात्र त्याचप्रमाणे आंब्याच्या पानावर हवामान बदलाचा परिणाम आंबा पिकावर, संस्कृती लोप पावत चालली, झाडे लावा झाडे जगवा असे संदेश देखील देऊन एक प्रकारे शेतकऱ्याची व्यथा आपल्या व्यंगचित्रातून मांडली आहे.0
0
Report
Advertisement
भंडारा में नाबालिग लड़की के साथ दोस्त की पिता ने अत्याचार, आरोपी गिरफ्तार
Bhandara, Maharashtra:नराधमाचा मुलीच्या मैत्रिणीवर अत्याचार, आरोपीस अटक... गावात चर्चा पसरल्यावर मुलीने घेतले विष, Anchor : भंडारा पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मोहदुरा येथे शाळकरी अल्पवयीन मुलीवर तिच्याच मैत्रिणीच्या वडिलाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गावात चर्चा झाल्यावर पीडित मुलीने विषप्राशन केले. तिला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणात आरोपी सोमा सालिक मेश्राम (३७) याला पोलिसांनी अटक केली आहे. Vo :- भंडारा तालुक्यातील मोहदूरा येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.. मुलीच्या मैत्रिणीवरच नराधम वडिलांनी अत्याचार केल्याची घटना घडली आहे.. पीडिता ही सोमा मेश्राम याच्या मुलीसोबत एकाच वर्गात शिक्षण घेत असून, दोघीही मैत्रिणी आहेत. गुरुवारी पीडिता तिच्याकडे थांबली असता सोमा मेश्राम याने रात्री तिला दुचाकीने फिरायला म्हणून सोबत नेले. या दरम्यान गुंजेपार येथे मोकळ्या जागेत नेऊन तिथेच तिच्यावर अत्याचार केला. शुक्रवारी सकाळी पीडित मुलीने कुटुंबीयांना माहिती दिल्यानंतर गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी पोलिसांनी सोमा मेश्राम याच्याविरुद्ध पोक्सो आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.0
0
Report
नागपुर हवाई अड्डे पर टैक्सी हड़ताल से यात्री भारी परेशान
Nagpur, Maharashtra:नागपूर विमानतळावर टॅक्सी संपामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास होतोय. नो पिकप नो ड्रॉप आंदोलनामुळे प्रवाशांचे जड सामान घेऊन लांब अंतर पायी चालावे लागत आहे. प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव पूर्णपणे दिसून येत आहे. टॅक्सी वाहन चालक -मालक संयुक्त कृती समितीने पुकारलेल्या बेमुदत संपामुळे नागपूर विमानतळावर प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. टॅक्सी सेवा पूर्णतः बंद असल्याने विमानतळावर उतरल्या प्रवाशांना लांब अंतर पायपीट करावी लागत आहे. नो पिकप नो ड्रॉप आंदोलनामुळे नागपूर विमानतळावरून येणाऱ्या ॲप आधारित इतर टॅक्सी सेवा बंद झाल्या आहेत. याचा सर्वाधिक फटका विमानाने बाहेरगाहून येणाऱ्या प्रवाशांना बसला आहे पर्यायी व्यवस्था नसल्याने अनेक प्रवाशांना आपले जड सामान घेऊन विमानतळा बाहेर मुख्य रस्त्यापर्यंत व मेट्रो सानकापर्यंत सुमारे एक किलोमीटर पायी जावे लागत आहे. बाईट टक्सी बंद करणे, ओला उबेरांचे दर निश्चित करणे, आणी रेल्वे स्थानक व विमानतळावर प्रीपेड बूथ सुरू करणे यासारख्या मागण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे.0
0
Report
विटा में नेचर केयर पुरस्कार: 11 महिला किसानों को 51 हजार नकद इनाम
Sangli, Maharashtra:स्लग नहीं: शेती करणाऱ्या महिलांचा नेचर केअर पुरस्काराने सन्मान. नेचर केअर पुरस्कार: महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकातील 77 शेतकऱ्यांमध्ये থেকে 11 महिला शेतकऱ्यांना 51 हजार रुपये नकद आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. हा सत्कार विटा, सांगली येथे आयोजित झाला. नेचर केअर फर्टीलायझर कंपनीच्या वतीने हा सम्मान करण्यात आला. कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ममता सिंधुताई सपकाळ, विटा के आमदार सुहास बाबर व अभिनेत्री भारती यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला. व्हिश्वमुक्त शेतीसाठी नेचर केअर फर्टीलायझरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे; यातून महिलामंतृशेतकऱ्यांनाही प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या कार्याचा गौरव होईल या हेतूने हा पुरस्कार सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला.0
0
Report
Advertisement
