445001
यवतमाळ बोरीच्या पुलावरून दुचाकी गेली वाहून
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील पुलावरून नदीचे वाहत्या पाण्यात एक दुचाकी वाहून गेली आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे यवतमाळ दारव्हा मार्गावरील बोरीचा पूल पाण्याखाली आला. पुलावरून पाणी वाहत असताना देखील त्यातून दुचाकी टाकण्याचे धाडस एका युवकाने केले. मात्र हे धाडस त्याच्या अंगलट आले. आणि दुचाकी वहायला लागली, दुचाकीस्वार दोघांनी दुचाकी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकी वाहून गेली, सुदैवाने दोघांचे जीव मात्र बचावले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
लातूर में दो युवकों ने बालिकाओं को छेड़खानी, भीड़ ने पकड़ा एक, दूसरा फरार
Latur, Maharashtra:लातूर शहर के पिव्हीआर चौक क्षेत्र में दो युवक बालिकाओं को छेड़खानी कर रहे थे, कई दिनों से यह घटनाक्रम चालू था। विरोधी प्रदर्शन के कारण संतापित भीड़ ने छेड़खानी करने वाले दोनों में से एक को पकड़ लिया, जबकि दूसरा भाग गया। पकड़कर भीड़ ने उसे बालिका का पीछा कर रहे युवक को बेदम मारहाण के बाद एमआईडीसी पुलिस थाने के हवाले कर दिया। अन्य के बारे में खोज जारी है और नागरिकों की कार्रवाई की मांग है।0
0
Report
पवार-शिंदे की मीटिंग सिर्फ योगायोग, कोई राजनीतिक मतलब नहीं: शिंदे
Satara, Maharashtra:राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. हाेई भेट केवळ एक योगायोग होती आणि त्यात कोणताही राजकीय हेतू नव्हता, असं स्पष्ट करत त्यांनी महाविकास आघाडीतील इतर नेत्यांना विनाकारण वक्तव्ये टाळण्याचा सल्ला दिला आहे. विधानभवनात सीमावादाच्या संदर्भात एक महत्त्वाची समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. शरद पवार हे देखील या बैठकीला हजर होते. बैठक संपल्यानंतर पवार साहेब तिथून निघाले असता काही वेळासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या केबिनमध्ये शरद पवार थांबले असता प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली व त्यांचा सत्कार केला. तिथे इतरही आमदार-खासदार उपस्थित होते. त्यामुळे या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढणे पूर्णपणे चुकीचे आहे. संजय राऊत यांनी गद्दारांच्या छتाखाली बैठक कशासाठी असा आक्षेप घेतला होता. यावर बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले विधानभवनात विविध पक्षांची कार्यालये वेगवेगळ्या मजल्यावर आहेत. पवार साहेब ज्या केबिनमध्ये गेले होते ती विधिमंडळाची केबिन होती वैयक्तिक कोणाची नव्हती. राजकारणात अशा भेटीगाठ होतच असतात. पूर्वी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे साहेब एकाच विमानाने नागपूरला गेले होते. तेव्हा आम्ही कधीही आक्षेप घेतला नाही. त्यामुळे मविआ नेत्यांनी केवळ बातमी तयार व्हावी यासाठी अशी वक्तव्ये करू नयेत. शरद पवार गट एनडीएमध्ये सामील होणार असल्याच्या सर्व चर्चांना शशिकांत शिंदे यांनी पूर्णपणे फेटाळून लावले आहे. ते म्हणाले कालच पक्षाचे सर्व आमदार आणि खासदारांनी शरद पवार साहेबांची भेट घेतली असून सर्वजण पक्षाशी एकनिष्ठ आहेत. चर्चांमध्ये तथ्य नाही: एनडीएमध्ये जाण्याबाबत पक्षात कोणतीही चर्चा सुरू नाही आणि तसा कोणताही विषय उद्भवू शकत नाही. आगामी काळात महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये अधिक चांगला समन्वय राखण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू.0
0
Report
धाराशिव में बोगस बीज से किसान बेहाल, दुबारा बुवाई की मांग तेज
Dharashiv, Maharashtra:बोगस बियाण्याचा धाराशिवच्या शेतकऱ्यांना फटका; अनेक ठिकाणी सोयाबीन उगवलंच नाही. दुबार पेरणीचं संकट; कळंब तालुक्यात 20 हून अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी. कृषी विभागाकडे वारंवार तक्रारी, मात्र कारवाई नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप धाराशिव जिल्ह्यात बोगस सोयाबीन बियाण्याचा मोठा प्रकार समोर आला आहे. पेरणीनंतर दहा ते पंधरा दिवस उलटूनही अनेक शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीन उगवलंच नसल्याने दुबार पेरणीचं संकट निर्माण झालं आहे. कळंब तालुक्यातील 20 हून अधिक शेतकऱ्यांनी बियाणे बोगस असल्याचा आरोप करत कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात बोगस बियाण्याचा फटका शेतकऱ्यांना बसल्याचा आरोप होत आहे. तालुक्यातील 20 हून अधिक शेतकऱ्यांच्या शेतात पेरलेले सोयाबीन उगवलंच नसल्याने लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. कळंब शहरातील शेतकरी तानाजी कापसे यांनी 15 एकर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र, पंधरा दिवस उलटूनही सोयाबीन उगवलं नसल्याने त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी करूनही अधिकारी केवळ पाहणी करत असून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. संबंधित बियाणे कंपनीवर गुन्हा दाखल करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.0
0
Report
Advertisement
अरबाज शेख ने निजी हॉस्पिटल की अनियमितताएं फिर से सोशल मीडिया पर साझा कर दीं
Solapur, Maharashtra:- सोलापुरातील नोबेल या खाजगी हॉस्पिटल संदर्भात सोशल माध्यमावर तक्रार केल्यानंतर अरबाज शेख याने पुन्हा एकदा सोशल माध्यमावर व्यक्त केली प्रतिक्रिया - खाजगी हॉस्पिटल मधील अनियमित्य संदर्भात व्हिडिओ पोस्ट केला होता मात्र त्यानंतर असंख्य फोन मेसेज येत असल्यामुळे व्हिडिओ डिलीट केल्याची अरबाज शेखने दिली माहिती - माझे वडील आणि कुटुंलब याकडे लक्ष देणे मला जास्त गरजेचे वाटते त्यामुळे हा माझा विषय इथेंच संपल्याची सोशल माध्यमातून - यासोबतच कठीण काळात सोबत उभे राहणाऱ्या सर्वांचे मानले आभार0
0
Report
डॉक्टरों पर हमला: सरकार से कठोर कार्रवाई की मांग, अस्पताल में आक्रोश
Kalyan, Maharashtra:रुग्णालयात उपलब्ध सोयीसुविधानुसारच डॉक्टर उपचार करू शकतात अशा प्रकारचा हल्ला करण्यास मार्गांकडून हे अजिबात मान्य नाही हे चुकीचं आहे डॉक्टर हा माणूस आहे त्याला सुद्धा काहीतरी मर्यादा आहेत वैद्यकीय शास्त्राला देखील मर्यादा आहेत आजपर्यंत आपत्कालीन परिस्थिती डॉक्टर नेहमी कार्यरत असतात डॉक्टरांवर कल्याण बाबत कठोर कायदा करा सरकार त्याकडे दुर्लक्ष करते , या हल्ल्यानंतर देखील सरकारला जाग आली नाही बाईट... डॉ मंगेश पाटे इंडियन मेडिकल असोशियन डोंबिवली माजी अध्यक्ष लोकप्रतिनिधीकडून असं काही होणं हे अतिशय दुःखद आहे महिला डॉक्टरला नर्सेस ला मारहाण करणे एका पुरुष डॉक्टरला देखील मारहाण करणे हे निषेधार्ह आहे ही घटना पाहून अत्यंत वाईट वाटलं कुठलाही रुग्णाचा वाईट व्हावं असं कधीच डॉक्टरच्या मनात नसते इतक्या भेटीचा वातावरणात कोणत्याही डॉक्टरला काम करणे शक्य नाही बाईट..डॉ अर्चना पाटे शास्त्रीनगर हॉस्पिटल0
0
Report
नाशिक की पंचवटी में माँ ने नाबालिग बच्चों की पिटाई, मामला दर्ज
Nashik, Maharashtra:अँकर नाशिकच्या पंचवटीत जन्म देत्या आईनेच मुलांना अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. मित्राच्या मदतीने मुलांना घरात कोंडल्याचा देखील आरोप करण्यात आला असून मुलांनी आपल्या आजीकडे व्यथा मांडल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे...दरम्यान मारहाण झालेल्या मुलांवर रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांच्या आजीच्या ताब्यात देण्यात आले .. Vio: - नाशिकच्या पंचवटी पोलिस ठाणे हद्दीत असलेल्या अश्वमेध नगर येथे पती पासून विभक्त राहत असलेल्या पूजा चौधरी नामक महिलेने आपल्या पोटच्या दोन अल्पवयीन मुलांना मोबाईल गेमच्या रागातून चटके देत प्लास्टिक पाइप आणि चामड्याच्या पट्ट्याने बेदम मारहाण केली आहे या घटनेत या महिलेच्या दोन्ही मुलांना गंभीर दुखापत झाली. या मुलांनी आपल्याला मारहाण झाल्याचे आणि चटके दिल्याची व्यथा आपल्या आजीकडे केल्यानंतर आजीने थेट पोलिसात धाव घेतली आणि महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला महिलेसह तिच्या मित्राच्या विरोधात देखील पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मित्राच्या मदतीने मुलांना घरात कोंडल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.पतीपासून विभक्त झाल्यानंतर महिला मित्रासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकारानंतर पंचवटी पोलिसांकडूनआईला अटक करण्यात आली असून मित्राविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालछळाच्या या घटनेने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.. बाईट - नितीन आंधळे , पोलीस निरीक्षक पंचवटी पोलीस ठाणे0
0
Report
Advertisement
चारकोप तालाब में युवक डूबा, खोज जारी; प्रशासन ने चेतावनी दी
Mumbai, Maharashtra:मुंबईतील चारकोप परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चारकोप येथील तलावात एका तरुणाने उडी मारून पोहण्यास सुरुवात केली. सुरुवातीला तो सहजपणे पोहत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत असले, तरी काही क्षणांतच तो पाण्यात बुडाल्याची घटना घडली. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच चारकोप पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच अग्निशमन दलाच्या बचाव पथकासह इंडियन रेस्क्यू 팀ने संयुक्तपणे शोधमोहीम सुरू केली आहे. तलावात बेपत्ता झालेल्या तरुणाचा कसून शोध घेतला जात असून बोटी आणि बचाव साहित्याच्या सहाय्याने शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, संबंधित तरुणाचा कोणताही शोध लागलेला नाही. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी तलाव, नदी किंवा धोकादायक जलाशयांमध्ये पोहण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चारकोप पोलीस करत आहेत.0
0
Report
कल्याण-डोंबिवली अस्पताल खुला: रमेश म्हात्रे पर सवाल उठे
Kalyan, Maharashtra:दोन दिवसानंतर कल्याणडोंबिवली रुगनालयाची आरोग्य व्यवस्था सुरू. दुसऱ्या दिवशीही नर्स काळ्याफिती लावून काम सुरु. शिवसेनेचे मुजरा नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी डॉक्टर आणि स्टाफला मारहाण केल्यानंतर दोन दिवस रुग्णालय बंद होते आणि आज रुग्णालयात सुरू करण्यात आलेले आहेत मात्र काल सकाळी प्रसारमाध्यमांशी नगरसेवक रमेश म्हात्रे हे पत्रकार परिषद घेत आहेत पोलीस अटक करत नसल्याने विरोधी पक्षाचे नेते आदित्य ठाकरे, रोहित पवार हे आल्यानंतर म्हात्रे यांना अटक केली जाते आणि त्यानंतर त्यांना ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार दिला पाठवलं जात त्यामुळे हे उपचार घेण्यासाठी त्यांना ठाण्यामध्ये नेला आहे का की पोलिस कोठडी मध्ये त्यांची रवानगी होऊ नये म्हणून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात अॅडमिट केलं आहे का? हा एक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आढावा घेतला आहे0
0
Report
महिला नगरसेवकों के रिश्तेदारों का दबदबा; आयुक्त का कड़ा आदेश
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Anchor छत्रपती संभाजी नगर महापालिकेत 115 नगरसेवकांपैकी 50 वर नगरसेवक या महिला आहेत आता याच महिलांच्या नातेवाईकांचा महापालिकेतील अधिकाऱ्यांना त्रास होतोय.. कुणाचा पती, कुणाचा मुलगा, कुणाचा भाऊ येऊन महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दमदाटी करत असल्याचं पुढं आलंय त्यामुळे आता अशा लोकांना महापालिका अधिकाऱ्यांनी उत्तर देऊ नये असे परिपत्रक महापालिका आयुक्तांनी काढले आहे यातून आता एका नव्या वादाला सुरुवात होऊ शकते...0
0
Report
Advertisement
छत्रपति संभाजीनगर में सभी प्रतिष्ठानों के लिए CCTV अनिवार्य, न लगाने पर कड़ी कार्रवाई
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपति संभाजीनगर में शहर की इमारतों, दुकानों, मंदिरों, घरों सहित 23 प्रकार के निजी establishments के लिए CCTV कैमरे लगाना अनिवार्य किया गया है. पुलिस आयुक्त ने 9 जुलाई से कठोर आदेश जारी किया है. इस आदेश के उल्लंघन पर कड़ी कार्रवाई की जाएगी. सभी रस्ते दिखेंगे ऐसे कैमरे लगाने होंगे. कैमरे न लगाने पर पुलिस कठोर कार्रवाई करेगी. यह कदम शहर में बढ़ती अपराध दर रोकने और नागरिकों की सुरक्षा के लिए है. पहले से लगे 600 से अधिक कैमरे स्मार्ट सिटी प्रोजेक्ट के अंतर्गत थे, पर कई बंद/नादुरुस्त हैं. नागरिकों का कहना है कि प्रशासन लागत का भार न डालकर कैमरे चालू रखे.0
0
Report
कोल्हापुर के शिक्षकों ने आज काम बंद कर आंदोलन, सरकार से मांगें मानने का संकेत
Kolhapur, Maharashtra:Kop Teachers Andolan Feed:- Live U Anc :- राज्यभरातल्या शिक्षकांनी आज काम बंद आंदोलन केल आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षकांनी देखील या आंदोलनामध्ये सहभाग घेतलाय.कोल्हापूरच्या दसरा चौकापासून शिक्षकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला. या मोर्चामध्ये शिक्षकांसह शिक्षिकांची देखील संख्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली. राज्य सरकारने या आंदोलनानंतर आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर बेमुदत शाळा बंद ठेवण्याचा इशारा शिक्षकांनी दिला आहे. ऐतिहासिक दसरा चौकामधून निघालेला हा मोर्चा जिल्हा परिषदेवर काढण्यात आला.0
0
Report
नगर-मनमाड मार्ग पर तिसगाव फाटे के पास बस-दुचाकी टक्कर में युवक की मौत
Shirdi, Maharashtra:नगर–मनमाड राज्य महामार्गावरील तिसगाव फाट्यावर भीषण अपघात... बसच्या धडकेत दुचाकीस्वार भाऊसाहेब किसन देठे ( राहणार कुरमपूर ) यांचा जागीच मृत्यू... राहाता तालुक्यातील तिसगाव प्रवरा फाटा येथे नगर–मनमाड राज्य महामार्गावर बस आणि दुचाकीचा भीषण अपघात... दुर्घटनेमुळे काही काळ वाहतुकीवरही परिणाम... पुण्याहून धुळ्याकडे जात होती बस... बसच्या धडकेनंतर दुचाकीस्वारास 80 ते 90 फुटांपर्यंत फरफटत नेले.. चौफूली असल्याने नेहमीच होतात अपघात ; स्पिडब्रेकर करण्याची स्थानिकांची मागणी...0
0
Report
Advertisement
अलिबाग में डॉक्टरों पर मारपीट के विरोध में भारी प्रदर्शन
Chendhare, Maharashtra:डॉक्टरों पर मारपीट के विरोध में अलिबाग में विरोध प्रदर्शन किया गया। कल्याण डोंबिवली से भाजपा नगर सेवकों द्वारा डॉक्टरों पर की गई मारपीट के विरोध में आज अलिबाग के सरकारी मेडिकल कॉलेज के विद्यार्थियों और डॉक्टरों के संघ ने काली फीता लगाकर विरोध दर्ज किया। इस दौरान मेडिकल कॉलेज के अधिष्ठाता और जिलाधिकारी को एक निवेदन दिया गया।0
0
Report
शिक्षकों के गैर-शैक्षणिक कार्यभार हटाओ, मांगें तुरंत मानो: राज्य भर में स्कूल बंद आंदोलन
Lasalgaon, Maharashtra:अशैक्षणिक कामांमधून शिक्षकांची मुक्तता करावी आणि विविध प्रलंबित मागण्या तातडीने मान्य कराव्यात, या मागण्यांसाठी आज राज्यभर प्रशिक्षक संघटनेच्या वतीने शाळा बंद आंदोलन पुकारण्यात आले या आंदोलनात लासलगाव येथील श्री महावीर विद्यालयातील शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला यावेळी शिक्षकांनी काळ्या फिती लावून शाळेच्या प्रवेशद्वारासमोर शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली अशैक्षणिक कामांचा वाढता बोजा शिक्षकांवर टाकला जात असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप केला तसेच, विविध सर्वेक्षणे, नोंदणी व प्रशासकीय कामांमध्ये शिक्षकांचा मोठ्या प्रमाणावर वेळ खर्च होत आहे शासनाने शिक्षकांना अशैक्षणिक कामांमधून दिलासा देऊन केवळ शैक्षणिक कार्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली0
0
Report
गोदावरी नदी में अचानक बाढ़ जैसे हालात, पाँच गाएं बह गईं, एक बचाई गई
Niphad, Maharashtra:नांदूर मधमेश्वर धरणातून काल दुपारी सुमारे पावणेचार वाजेच्या दरम्यान अचानक 55 हजार 928 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने गोदावरी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली याचवेळी नदीकाठावर पाच ते सहा गाई चरण्यासाठी गेल्या असताना अचानक आलेल्या पाण्याच्या प्रवाहात त्या वाहून गेल्या ही बाब लक्षात येतच खानगाव थडी येथील पुलाजवळ वाहून आलेल्या गाईंपैकी एक गाय सुरक्षितपणे बाहेर काढण्यात नागरिकांनी शेतकऱ्यांना यश आले. तसेच प्रवाहात वाहून गेलेल्या उर्वरित गाई काही अंतरावर नदीच्या कडेला स्वतःहून बाहेर पडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे0
0
Report
Advertisement
