445001
यवतमाळ बोरीच्या पुलावरून दुचाकी गेली वाहून
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील पुलावरून नदीचे वाहत्या पाण्यात एक दुचाकी वाहून गेली आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे यवतमाळ दारव्हा मार्गावरील बोरीचा पूल पाण्याखाली आला. पुलावरून पाणी वाहत असताना देखील त्यातून दुचाकी टाकण्याचे धाडस एका युवकाने केले. मात्र हे धाडस त्याच्या अंगलट आले. आणि दुचाकी वहायला लागली, दुचाकीस्वार दोघांनी दुचाकी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकी वाहून गेली, सुदैवाने दोघांचे जीव मात्र बचावले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
रायगड में Four days of rain ends water crisis; all dams 100% likely to fill
Chendhare, Maharashtra:रायगड जिल्ह्यात सलग चार दिवस संततधार कोसळणाऱ्या पावसाने जलचिंता पूर्णपणे मिटली आहे. जिल्ह्यात मागील चार दिवस सरासरी 100 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने जिल्ह्यातील 28 पैकी सहा लघुपाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. तर हेटवणे मध्यम प्रकल्पातील पाणी साठा 33 टक्क्यांच्या वर गेला आहे. आठवडाभरात जिल्ह्यातील सर्व पाट बंधारे प्रकल्प 100 टक्के भरतील असा अंदाज आहे.0
0
Report
अलिबाग के भिलजी में तेज बारिश से घरों में पानी घुसा, 10 घर प्रभावित
Chendhare, Maharashtra:रात भर भारी बारिश का फटका अलिबाग तालुका के भिलजी गांव पर पड़ा है. गांव के कुछ घरों को बाढ़ के पानी ने घेर लिया है और घरों में पानी घुस गया है. ग्रामवासियों का कहना है कि पहाड़ी क्षेत्र में हुई भारी बारिश इसका कारण है. ग्रामवासी पानी में उतर गए हैं और पानी निकालने के लिए उनके प्रयास जारी हैं. गांव के एसटी स्टैण्ड परिसर, मंदिर और खालची आळी क्षेत्र के 10 घरों में पानी घुसने से नुकसान हुआ है.0
0
Report
कोल्हापुर में जलप्रलय: हसणे लघु पाटबंधारे का ओवरफ्लो, पर्यटन स्थल पर भीड़
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक लघु पाटबंधारे प्रकल्प 100% भरत आहेत. घटप्रभा प्रकल्प 100% भरल्यानंतर आता राधानगरी तालुक्यातील हसणे लघु पाटबंधारे प्रकल्प 100 टक्के भरला आहे आणि तो ओव्हरफ्लो झाला आहे. हसण लघु प्रकल्प हा पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची गर्दी व्हायला सुरुवात होईल.0
0
Report
Advertisement
नावली गांव में भारी बारिश से भूधंसाव, घर-खेत उजाड़; प्रशासन ने बचाव शुरू किया
Satara, Maharashtra:महाबळेश्वर,सातारा : साताऱ्यातील महाबळेश्वर तालुक्यातील नावली गावावर निसर्गाचे मोठे संकट कोसळले आहे. मुसळधार पावसामुळे गावातील अनेक ठिकाणी जमीन खचल्याने घरे, शेतजमिनी आणि अंतर्गत रस्त्यांना मोठमोठे तडे गेले आहेत. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण असून त्या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा दाखल झाली आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला जमिनीला किरकोळ भेगा पडू लागल्या. मात्र, पावसाचा जोर वाढत गेल्यानंतर या भेगा मोठ्या होत गेल्या आणि काही ठिकाणी जमीनच खचू लागली. घरांच्या भिंतींना तडे गेल्याने अनेक कुटुंबांनी भीतीपोटी घराबाहेर पडण्यास सुरुवात केली आहे. रात्रीच्या वेळी मोठे आवाज येत असल्याने झोपही लागत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. याहून गंभीर बाब म्हणजे गावातील पाण्याची उंच टाकीही धोक्याच्या टप्प्यावर असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. जमीन आणखी खचल्यास टाकी कोसळण्याचा धोका असून, त्यामुळे खालच्या बाजूला असलेल्या काही घरांना त्याचा फटका बसू शकतो. या घटनेची माहिती मिळताच महसूल विभाग, आपत्ती व्यवस्थापन, ग्रामपंचायत आणि संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे सुरू असून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. गरज पडल्यास नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याची तयारीही प्रशासनाने केली आहे. दरम्यान, पावसाचा जोर अद्याप कायम असल्याने नावली गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवावे, तातडीने संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात आणि ग्रामस्थांना सुरक्षिततेचा दिलासा द्यावा, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.0
0
Report
भूमाता ब्रिगेड की तृप्ती देसाई ने मढ़ी देवस्थान अतिक्रमण के खिलाफ खुला आवेश दिखाया
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या मढी देवस्थान जमिनीवर झालेल्या अतिक्रमणाच्या विरोधात भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई आवाज उठवला आहे... देवस्थानच्या जमिनीवर अतिक्रमण करून सुळे महाराजांनी मठ थाटला आहे. देसाई यांनी अतिक्रमण झालेल्या मठामध्ये प्रवेश करून कर्मचाऱ्यांशी संवाद साधला मठाच्या जागेबाबत चर्चा करून ग्रामस्थांचं आणि विश्वस्तांचे म्हणणं देखील सांगितलं या मठाची जागा कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट आणि वनविभागाची आहे. या मठाच्या अतिक्रमणाबाबत विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थांनी तक्रार देऊनही अतिक्रमण हटवला जात नाही मठातील महाराजांचे राजकीय वरदहस्त मोठे असल्याने राजकीय दबावातून मठाच्या अतिक्रमणावर कुठलीही कारवाई केली जात नाही मात्र पोलिसांनी आणि प्रशासनाने विश्वस्त आणि ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी अन्यथा भूमाता ब्रिगेडच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तृप्ती देसाई ने तह दिला आहे...0
0
Report
कोल्हापुर में बारिश, 22 गांव बाढ़ से प्रभावित, पंचगंगा जलस्तर बढ़ा; अलर्ट
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यात सर्वदूर धुवाधार पाऊस सुरू आहे. राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा तालुक्यासह तब्बल 22 गावामध्ये अतिवृष्टी झाली आहे. मागील 24 तासात पंचगंगा नदीची पाणी पातळी तब्बल 9 फुटांनी वाढली आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी 27 फूट 7 इंचावर जाऊन पोहोचली आहे. जिल्ह्यातील नद्यांवर असणारे 20 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. या पावसामुळे पाच घरांची पडझड झाली आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्याला आजही हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.0
0
Report
Advertisement
भारी बरसात से पंचगंगा-काशरी नदी का जलस्तर बढ़ा; कोल्हापुर में बाढ़ का खतरा
Kolhapur, Maharashtra:पंचगंगा नदीची पाणी पातळी गेल्या 24 तासात तब्बल 10 फुटाणे वाढली आहे. पंचगंगा नदीच्या उपनद्यांनी आपली पात्र सोडले आहे. पंचगंगा नदीची उपनदी असणार्या कासारी नदीची हीच ड्रोन दृश्ये कोल्हापूरातील विक्रम खोत यांनी कॅमेरात कैदी केली आहे. कासारी नदीने आपले पात्र सोडल्याने नदीचे पाणी आजूबाजूच्या शेतात पसरले आहे. गेल्या पाच दिवसापासून धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या प्रचंड पावसामुळे नद्यांची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कासारी नदीचे हे पाणी पाहिल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात कशाप्रकारे पाऊस कोसळत आहे हे दिसून येत आहे. हा पाऊस अशाच पद्धतीने बरसत राहिल्यास पंचगंगा नदी देखील आपलं पात्र लवकरच सोडेल असं दिसतंय.0
0
Report
सांगली जिला बैंक में प्रशासक नियुक्ति और श्वेतपत्रिका जारी करने की मांग—सदाभाऊ खोत
Sangli, Maharashtra:सांगली जिला मध्यवर्ती بنك पर प्रशासक नियुक्त कर श्वेतपत्रिका जारी करने की मांग—सदाभाऊ खोत. एंकर - सांगली जिला मध्यवर्ती बैंक पर प्रशासक नियुक्त कर श्वेतपत्रिका जारी करने की मांग, ऐसी मांग आमदार सदाभाऊ खोत ने की है. जिले में बैंक में नोकर भर्ती के माध्यम से बाजार गरमाने की बात की जा रही थी, भर्ती के जरिये डेढ़ सौ करोड़ का भ्रष्टाचार कराने की योजना थी, लेकिन हमने उसे उठव लिया है, ऐसा कहा गया. सांगली जिला मध्यवर्ती बैंक के अध्यक्ष मनसिंगराव नाईक पर भी सदाभाऊ खोत ने जोरदार निशाना साधा कि जिला मध्यवर्ती बैंक लूट का अड्डा बन रहा था, ऐसी टिप्पणी उन्होंने की.0
0
Report
Belapur की इमारत की गैलरी गिरने से लोग बचे, भारी बारिश के बावजूद राहत
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई के बेलापुर गाँव में एक इमारत की गैलरी गिर गई। इमारत ढह चुकी हालत में थी, फिर भी वहाँ कई निवासी रहते थे। नवी मुंबई शहर में भारी वर्षा के कारण ढह चुकी इमारत की गैलरी गिर गई, पर जीवनहानि टाली गई। अग्निशमन दल घटनास्थल पर पहुंच गया。0
0
Report
Advertisement
चांदवड-लासलगाव मार्ग पर पुलिस ने 32 किलो गांजे के साथ स्विफ्ट डिजायर कार पकड़ी
Chandvad, Maharashtra:चांदवड - लासलगाव रस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने फिल्मी स्टाईलने पाठलाग करून गांजाची अवैध वाहतूक करणारी स्विफ्ट डिझायर कार पकडली. या धडाकेबाज कारवाईत ३२ किलो गांजा आणि स्विफ्ट डिझायर कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तीन तस्करांना रंगेहात अटक करण्यात आली आहे.0
0
Report
रामदاس आठवले का दावा: साथ देने पर सत्ता मिलती है, खुद को ही मिली नहीं
Sangli, Maharashtra:रिपब्लिकन पक्ष ज्यांच्यासोबत जातो, त्यांना सत्ता मिळते,पण रिपब्लिकन पक्षाला काही मिळत नाही,फक्त मला मिळतं,असं मुश्किल विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर सभेत,मंत्री रामदास आठवले यांनी हे विधान केलं आहे. सांगलीच्या मिरज येथे आमदार सुरेश खाडे यांचे बंड芳 अशोक खाडे यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते,यावेळी मंत्री आठवले यांनी सुरेश खाडे सुरुवातीला रिपब्लिकन पक्षात होते,पण ते रिपब्लिकन पक्षांमध्ये राहिले असते तर आमदार झाले नसते,असं देखील मिश्कील विधान केलं. त्यामुळे सभागृहात एकच हस्यकल्लोळ निर्माण झाला होता.0
0
Report
भांडुप के सुभाष नगर में 3-4 फीट पानी, रूस की मदद से राहत कार्य शुरू
Mumbai, Maharashtra:भांडुपच्या सुभाष नगर परिसरामध्ये तीन ते चार फूट पाणी साचले आहे या साचलेल्या पाण्यातून नागरिक मार्ग काढताना सचित्र दिसून येत आहेत काही तरुणांनी एकत्र येत या नागरिकांची सुटका करण्यासाठी थेट रशियाच्या सहाय्याने त्यांना सुरक्षित स्थळी नेले जात आहे तसेच इथला रस्ता देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे हे त्याला आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी0
0
Report
Advertisement
भांडुप के विलेज रोड पर भारी पानी, लोग निकासी के लिए उतर आएं; स्कूल बस भी पानी में फंसी
Mumbai, Maharashtra:भांडुपच्या विलेज रोड परिसरात गुडघाभर पाणी साचले आहे या साचलेल्या पाण्यातूनच लोक मार्ग काढत आहेत स्कूल बस देखील या पाण्यामध्ये फसलेली आढळून आली आहे तिथला आढावा घेतला आहे0
0
Report
भांडुप एलबीएस मार्ग पर पानी भरने से यातायात प्रभावित, कई वाहन पानी में फंसे
Mumbai, Maharashtra:भांडुपच्या एलबीएस मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते ज्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक प्रभावित झाली होती अनेक वाहने हे पाणी शिरल्यामुळे बंद पडली होती त्यामुळे या भरलेल्या पाण्यातूनच ही वाहने वाहन चालकांकडून पाण्याबाहेर काढण्यात येत होती0
0
Report
अजीत पवार की याद में बारामती: सुनेत्रा पवार भावुक
Rui, Maharashtra:दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार झाल्या भाऊक. बारामती येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी जयंतीच्या कार्यक्रमात सुनेत्रा पवार बोलत होत्या. यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देत सुनेत्रा पवार यांचे भाषण सुरू असताना सुनेत्रा पवार भाऊ झाल्याच्या दिसल्या0
0
Report
Advertisement
