445001
यवतमाळ बोरीच्या पुलावरून दुचाकी गेली वाहून
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील पुलावरून नदीचे वाहत्या पाण्यात एक दुचाकी वाहून गेली आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे यवतमाळ दारव्हा मार्गावरील बोरीचा पूल पाण्याखाली आला. पुलावरून पाणी वाहत असताना देखील त्यातून दुचाकी टाकण्याचे धाडस एका युवकाने केले. मात्र हे धाडस त्याच्या अंगलट आले. आणि दुचाकी वहायला लागली, दुचाकीस्वार दोघांनी दुचाकी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकी वाहून गेली, सुदैवाने दोघांचे जीव मात्र बचावले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
अकोला के पातूर में गैस सिलेंडर लीक से घर में आग, बड़ा नुकसान
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील उमरा गावात भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत समाधान नारायण चुनडे यांच्या घरातील संपूर्ण संसारोपयोगी साहित्य, भांडीकुंडी तसेच महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी स्थानिकांच्या प्राथमिक माहितीनुसार गॅस सिलेंडर गळतीमुळे स्फोट होऊन ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केल्याने घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. दरम्यान, अकोला जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला असून वाढत्या उष्णतेमुळे अशा आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच गावचे सरपंच व ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. या घटनेत पीडित कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात जा रही आहे.0
0
Report
वसई में सुरक्षा गार्ड पर हमला CCTV में कैद, चार आरोपी पुलिस के हवाले
Vasai-Virar, Maharashtra:वसईत सुरक्षा गार्डवर हल्ला! घटना CCTV मध्ये कैद ANC : वसईतील नायगाव परिसरातील सनटेक मॅक्सवर्ल्ड सोसायटीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ड्युटीवर असलेल्या सिक्युरिटी गार्डवर काही युवकांनी हल्ला केल्याचा प्रकार उघड झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गार्डने सोसायटी परिसरात धूम्रपान करण्यास विरोध केला होता. याच कारणावरून संतप्त झालेल्या चार युवकांनी त्याच्याशी वाद घालत शिवीगाळ केली आणि नंतर मारहाण केली. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपींनी लाकडी दांडक्यानेही गार्डवर हल्ला केला. या मारहाणीमध्ये गार्ड जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या संपूर्ण घटनेचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून, तो तपासासाठी महत्त्वाचा पुरावा ठरत आहे. दरम्यान, या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून आरोपींचा शोध सुरू आहे. स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सोसायटी परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.0
0
Report
गोपीचंद पडळकर के खुलासे से राजनीति गरम, विशाल पाटिल उम्मीदवार पर बयान
Sangli, Maharashtra:स्लग - विशाल पाटलांना खासदारकीचे तिकीट मिळणार नव्हतं,हे जयंत पाटील व विश्वजीत कदमांना माहीत होतं,दोघांनीही ते ठरवून केलं होते - आमदार गोपीचंद पडळकरांचा गौप्यस्फोट अँकर - विशाल पाटलांना काँग्रेसकडुन खासदारकीची उमेदवारी मिळणार नाही,हे विश्वजीत कदम आणि जयंत पाटलांना माहीत होतं,त्यांनी ते ठरवून केले होते,असा गौप्यस्फोट भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे,जयंत पाटील आणि विश्वजीत कदम यांना विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढतील याची कल्पना नव्हती,अपक्ष उभारल्यावर जयंत पाटील व विश्वजित कदम हे केवळ शरीराने तिकडं होते,असं विधान देखील गोपीचंद पडळकरांनी केले आहे,तसेच 2029 ला विशाल पाटील खासदार व्हावेत,अशी विश्वजीत कदम यांची तर इच्छा आहे का ? असा खोचक टोला लगावत,घोडं मैदान लांब नाही,आम्ही पण मैदानात असणारे,त्यावेळी बघू,असा इशारा देखील गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे,नुकतंच विश्वजीत कदमांकडून 2029 ची लोकसभा काँग्रेस जिंकेल,असे विधान केले आहे,यावरून पडळकरांनी हा गौप्यस्फोट केला आहे,ते सांगली मध्ये बोलत होते. बाइट - गोपीचंद पडळकर - आमदार - भाजपा, जत.0
0
Report
Advertisement
तळकोकण में अवकाळी बारिश ने बागायतदारों को धक्का दिया; फसलें आशंका में
Oras Bk., Maharashtra:तळकोकणात अवकाळी पावसामुळे बागायतदार हवालदिल झालेत. मागील काही दिवस अवकाळी पाऊस रीप रीप स्वरूपाचा होता. आज मात्र कुडाळ तालुक्यातील माणगाव भागात चक्क गारांचा पाऊस पाहायला मिळाला. या अवकाळी पावसात कोसणाऱ्या गारामुळे हवेत काही काळ गारवा निर्माण झाला होता. मात्र दुसऱ्या सत्रात चांगला आंबा मिळेल या प्रतीक्षेत आलेल्या बागायतदारांना मात्र धक्का बसलाय. तळकोकणात मागील तीन दिवस यल्लो अलर्ट जारी करण्यात आला होता.0
0
Report
नवीन नियुक्त निवृत्त न्यायाधीश के जरिए जिल्हा मध्यवर्ती बैंक में भ्रष्टाचार की जांच शुरू
Sangli, Maharashtra:स्लग - जिल्हा मध्यवर्ती बँक कथित भ्रष्टाचार चौकशी आता निवृत्त न्यायाधीश मार्फत, बँकेवर लवकरच प्रशासक येणार - आमदार खोत आणि पडळकरांची माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेची चौकशी आता निवृत्त न्यायाधीशामार्फत होणार आहे .जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी बँकेचे 88 कलमांतर्गत चौकशी सुरू असून जिल्हा उपनिबंधक अधिकारया मार्फत चौकशी सुरू होती,मात्र आता चौकशीमध्ये पारदर्शकपणा يावा, म्हणून मुख्यमंत्र्यांकडून निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी दिली आहे.त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील,काँग्रेस आमदार विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा बँकेला दणका बसला आहे.तर जिल्हा बँकेत सगळे ठग असून या चौकशीमुळे तीन महिन्यात बँकेवर प्रशासकी येईल,असा दावा देखील आमदार खोत यांच्याकडून करण्यात आला आहे.0
0
Report
सोलापुर ATM के बाहर युवक पर हमला, 40 हजार कैश चुरा गए
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूरात एटीएम बाहेर तरुणावर जीवघेणा हल्ला करून 40 हजारांची रोकड पळवल्याचा आरोप - सोलापुरातील सात रस्ता परिसरातील एटीएम केंद्राबाहेर किरकोळ वादातून तरुणाला मारहाण - आठ ते दहा जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला करून 40 हजारांची रोकड पळवून नेल्याचा आरोप - अदनान बोडे असे जखमी तरुणाचे नाव - एटीएम मध्ये पैसे जमा करण्यासाठी गेल्यानंतर रांगेत उभे असताना दोन अनोखी तरुणांशी वाद झाल्याने घडला प्रकार - जखमीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस पुढील तपास सुरु0
0
Report
Advertisement
पूर्णा नदी पर जर्मन तकनीक से पुल, किसानों की जमीन मुद्दे पर नया दावा
Parbhani, Maharashtra:हिंगोली और परभणी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या पूर्णा नदीवर जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करून केबल स्टेज पुलाचं काम पूर्ण करण्यात आल आहे मात्र पुलावरून पुढे जाण्यासाठी रस्ताच नाही पुल संपतो पुढे शेतकऱ्याची शेत जमीन सुरू होते संबंधित विभागाने शेतकऱ्यांच्या शेतजमिनी अधिग्रहण करून घेतल्या नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता आता परभणीच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी ह्या जमिनी शेतकऱ्यांच्या नसून त्या एरिगेशन विभागाच्या आहेत त्यांचे पुरावे सुद्धा असल्याचा दावा मेघना बोर्डीकर यांनी केला आहे जेव्हा धरणाचं काम झालं तेव्हाच संबंधित शेत जमीन मालकाला त्यांचा मोबदला देखील दिला असल्याचा दावा मंत्री मेघना बोर्डीकर यांनी केला आहे यामुळे आता या जमिनी कोणाच्या हा प्रश्न उपस्थित झाला आहे...0
0
Report
ज्योति वाघमारे ने महिला आरक्षण और सुरक्षा पर बड़ा बयान
Shirdi, Maharashtra:खासदार ज्योती वाघमारे बाईट पॉइंटर.... मागील दोन दिवसांपाससून शिर्डी लोकसभा मतदार संघात आढावा सुरू आहे.... नारीशक्ती वंदन अधिनियम मंजून न झाल्याने महिल्यांच्या मनात तीव्र असंतोष..... ज्या महिला नेत्या विरोध करताहेत त्यांच्या वाड वडिलांमुळे त्यांना राजकारणात संधी मिळाली.... ज्यांनाराजकारणात आयत मिळाल्याने त्यांना या आरक्षणाची गरज नाही.... एकनाथ शिंदें सारखे नेते आमच्या सारख्या सामान्य कुटुंबातील मुलींना राज्यसभेत पाठवताहेत... ज्यांना कुठला वारसा नाही, अशा सर्वसाधारण कुटुंबातील महिलांसाठी याचा फायदा झाला असता... विरोधकांच्या दुटप्पी भूमिकेमुळे महिला आरक्षण बिलचे वस्त्र हरण झाल्याचं लोकसभेत बघितलं... बांगलादेशी घुसखोरांना मतदार यादीतून डिलीट करण्यासाठी शिवसेनेची मोहीम... दुबार आणि बोगस मतदार गळून मतदार यादी दुरुस्ती करिता शिवसेनेचा उपक्रम... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खा.श्रीकांत शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली सर्व मतदार संघात काम सुरू.... दुबार आणि बंगलादेशी घुसखोरांची नावे डिलीट होऊन हक्काचा मतदार येथे राहिला पाहिजे... २१ व्या शतकात महिलांचे शोषण होत असल्याचं पाहून अत्यंत संताप आणि चीड येत आहे... संतांच्या या पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रध्देमुळे महिला बळी पडत आहेत.... राज्यात जादूटोणा विरोधी कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे.... शक्ती कायदा संमत झाला पाहिजे यासाठी महाराष्ट्रातील सर्व महिला खासदार पुढाकार घेऊ... केवळ कायदे असून चालणार नाही त्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे.... महिलांकडे वाकडा डोळा करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली तर पुढे कोणाची हिंमत होणार नाही.... आज पक्षाच्या बैठकांमध्ये व्यस्थ असल्याने यासंदर्भात मला माहिती नाही.... कोणीही कोणाला जीवे मारण्याच्या धमक्या देऊ नये असे वाटते....0
0
Report
मुख्यमंत्री के आदेश पर सेवानिवृत्त जज द्वारा सांगली जिला मध्यवर्ती बैंक की भ्रष्टाचार की जाँच
Sangli, Maharashtra:सांगली ब्रेकींग सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश नियुक्त जिल्हा मध्यवर्ती बँकेची कथित गैरव्यवहार प्रकरणी आता निवृत्त न्यायाधीश मार्फत होणार चौकशी बँकेच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी 88 कलमनव्य सुरू आहे,चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार चौकशी अधिकारी बदलून, चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश नेमणूक निवृत्त न्यायाधीश एम.आर.मखरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार बँकेच्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोता यांनी दिली माहिती पारदर्शक पणाने चौकशीसाठी संचालक मंडळाने राजीनामा द्यावेत सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत मोठे ठग बसले आहेत 3 महिन्यात बँकेवर प्रशासक येणार - आमदार सदाभाऊ खोत जयंत पाटील,विश्वजीत कदम,विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीची सत्ता..0
0
Report
Advertisement
Kolhapur में संजय गायकवाड़ के विरोध में आंदोलन, पुलिस ने पुतला हटाया
Kolhapur, Maharashtra:Kolhapur के शिवाजी चौक पर शिवसेना के विधायक संजय गायकवाड़ के विरोध में आंदोलन किया गया। विभिन्न संघटनाओं की ओर से संयुक्त होकर विरोध प्रदर्शन किया गया। प्रतिकात्मक पुतले पर चप्पल मारहाण कर निषेध दर्ज किया गया। प्रशांत आंबी को लेकर अभद्र भाषा में गाली दी गई और जान से मारने की धमकी दी गई; साथ ही छत्रपति शिवराय के बारे में आपत्तिजनक बयान दिए जाने का आरोप भी लगाया गया। इस आंदोलन के दौरान संतप्त कार्यकर्ताओं ने विधायक संजय गायकवाड़ का पुतला जलाने का प्रयास किया, पर पुलिस ने पुतला हटाया। पुलिस और आंदोलकों में हल्की झड़पें भी देखी गईं। आगे कहा गया कि जब तक उनके खिलाफ जुर्म दर्ज कर कार्रवाई नहीं होगी, ऐसे आंदोलन जारी रहेंगे।0
0
Report
मनपा आयुक्त कैलास शिंदे बनाम भाजपा के बीच तीखी भिड़ंत, आयुक्त बोले सभागृह में नहीं बैठूंगा
Navi Mumbai, Maharashtra:आज तहकूब महासभेत मनपा आयुक्त कैलास शिंदे और सत्ताधारी भाजपामध्ये जोरदार खडाजंगी झालेली पहायला मिळाली. नवी मुंबई महापालिकेने मंजूर केलेला सेवा विनियम ठराव शासनाने निलंबित केला. सदर ठराव निलंबित केल्याच्या पाश्वभूमीवर आयुक्तांनी कार्यमुक्त केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना शासनाच्या निर्णयाच्या अधीन राहून सेवेत पूर्ववत ठेवण्याच्या प्रस्ताव सभागृह नेता सागर नाईकांनी मांडला होता. यावर चर्चा होतं असताना सगळे अधिकार आम्हालाच आहेत असे दर्शवणार असाल तर माझी गरज नाही मी या सभागृहात बसणारही नाही अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलेय. कैलास शिंदे मनपा आयुक्त. यावेळी मनपाला अनुभवी अधिकाऱ्यांची गरज असून या अधिकाऱ्यांचा पगार देखिल स्वखर्चाने देण्याची अजब तयारी नगरसेवक निशांत भगत यांनी व्यक्त केली. निशांत भगत (नगरसेवक). मनपा आयुक्तांनी सदर प्रस्ताव न घेण्याची सूचना केली असताना देखिल सत्ताधारी भाजपने बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर केला. यावेळी सभागृहात बसायचं की नाही हा आयुक्तांचा वैयक्तिक निर्णय असल्याचा टोला देखिल लगावला. सागर नाईक (सभागृह नेते).0
0
Report
राहुल गांधी के साथ अशोक चव्हाण के रिश्ते मजबूत, महिला बिल पर चर्चा तेज
Nanded-Waghala, Maharashtra:राहुल गांधी यांच्याशी माझे संबंध अजूनही चांगलेच आहेत, सरकारने जबाबदारी दिली तर महिला बिलाबाबत बोलण्यासाठी लक्ष घालेन अशी प्रतिक्रिया काल पत्रकार परिषदेत खासदार अशोक चव्हाण यांनी दिली होती. या वक्तव्याचा नांदेडचे काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी समाचार घेतला. अशोक चव्हाण यांना भाजपाचा लवकरच अनुभव आला असे रवींद्र चव्हाण म्हणाले. भाजपने त्यांना पक्षात घेतलं पण त्यांना ज्या स्थानापर्यंत जायचे होते ते जाऊ शकले नाहीत, राहुल गांधींनी पक्षात काम करताना स्वातंत्र्य दिलं होतं पण भाजपामध्ये काम करताना त्यांना अडचणी येत आहेत. या वक्तव्यातून काँग्रेसशी जवळीक साधण्याचा प्रयत्न असू शकतो असे रवींद्र चव्हाण म्हणाले. तर अशोक चव्हाणांचे कट्टर विरोधक आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. राहुल गांधी आणि अशोक चव्हाण दोघे एकमेकांना ओळखून आहेत. एखाद्या कार्याकर्त्याला एव्हढे पद दिल्यानंतर तो कार्यकर्ता सोडून जातो तर लोकांना दाखवावं लागतं की माझे संबंध आहेत एव्हढाच याचा अर्थ आहे असे चिखलीकर म्हणाले.0
0
Report
Advertisement
निफाड के धाराणगाव खडक मठ के महेश गिरी महाराज पर महिला से यौन शोषण आरोप
Yeola, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथील महेश गिरी महाराज उर्फ महेश दिलीप काकडे याच्यावर एका महिलेने लैंगिक शोषण व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गंभीर आरोप केले आहेत. उपचाराच्या नावाखाली विविध पूजा विधी करून फसवणूक केल्याचा आरोप करत लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेनंतर मठात भरवण्यात येणाऱ्या दरबारात भक्तांनी पाठ फिरवल्याने परिसरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. महेशगिरी महाराज फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. लवकरच त्याला ताब्यात घेतले जाईल, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.0
0
Report
लातूर में चाकूर तालुक़े की खेत में आग, सात पशु जलकर मर गए
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... लातूरच्या चाकूर तालुक्यात जनावरांच्या गोट्याला भीषण आग.... सात जनावरांचा होरपळून मृत्यू... लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील जानवळ गावाजवळ एक धक्कादायक घटना समोर आली आहे… नांदगाव रोडलगत असलेल्या शेतात अचानक लागलेल्या आगीमुळे मोठे नुकसान झाले आहे… शेतकरी ज्ञानोबा भोजने यांच्या जनावरांच्या कोट्याला लागलेल्या या भीषण आगीमध्ये तब्बल सात जनावर होरपळून दगावली आहेत… तर शेतातील साहित्यही पूर्णतः जळून खाक झाले आहे…हि आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र कळू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले .... या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे…0
0
Report
पवार परिवार एक साथ, 2029 में पवार बनाम पवार नहीं होगा—विलय पर निर्णय
Rui, Maharashtra:जय पवार बाईट पॉईंट्स मागणी आमच्या लोकांची आहे मला पक्षासाठी काम करायचं आहे लोकांची जर इच्छा असेल की २९ मध्ये उमेदवारी द्याव तर ही त्यांची इच्छा आहे मी आधीपासून बोलत आलो आहे की मी छोटा कार्यकर्ता म्हणून काम करणार रोहित दादा काहीतरी बोलले, युगेंद्र दादा बोलले म्हणून प्रतिक्रिया आल्या ते एका कामासाठी परदेशात गेले आहेत पवार कुटुंबाची इच्छा आहे की आम्ही सगळ्यांनी एकत्र राहावं पक्षाचे वरिष्ठ नेते विलीनीकरण बाबत निर्णय घेतील २०२९ मध्ये पवार विरुद्ध पवार हा सामना होणार नाही सिल्व्हर ओक वर आहेत त्यांची तब्येत ओके आहे0
0
Report
Advertisement
