445001
यवतमाळ बोरीच्या पुलावरून दुचाकी गेली वाहून
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील पुलावरून नदीचे वाहत्या पाण्यात एक दुचाकी वाहून गेली आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे यवतमाळ दारव्हा मार्गावरील बोरीचा पूल पाण्याखाली आला. पुलावरून पाणी वाहत असताना देखील त्यातून दुचाकी टाकण्याचे धाडस एका युवकाने केले. मात्र हे धाडस त्याच्या अंगलट आले. आणि दुचाकी वहायला लागली, दुचाकीस्वार दोघांनी दुचाकी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकी वाहून गेली, सुदैवाने दोघांचे जीव मात्र बचावले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
पुणे में स्वाइन फ्लू के मरीजों की बड़ी बढ़त, सावधान रहें डॉक्टरों ने बताया
Pune, Maharashtra:पुणे शहरात स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ नागरिकांांना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्यास खबरदारी घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला पुण्यात जुलै महिन्यात स्वाईन फ्लूचे 35 तर ऑगस्टमध्ये 225 रुग्णांची झाली वाढ.. स्वाईन फ्लू मध्ये सुरुवातीला केवळ ताप खोकला आणि घसा दुखी असण्याची लक्षणे स्वाइन फ्लूच्या रुग्णात आजाराचे रूपांतर न्यूमन्यात होत असल्याने शरीरातील ऑक्सिजन पातळी ढासळण्याचे होते प्रमाण कमी: लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं आवाहन0
0
Report
पुणे और पिंपरी चिंचवड़ में बसों की कमी से नागरिकों को भारी परेशानी, मांग तेज
Pune, Maharashtra:* पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या उपनगरात मागणीच्या तुलनेत बस अपुऱ्या..... * अपुऱ्या बस संख्येमुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात होतेय गैरसोय... * पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील प्रत्येकी आठ भागात बस सेवा अपुऱ्या असल्याचे निरीक्षण... * पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अपुऱ्या बस सेवेकडे लक्ष देण्याची नागरिकांची होतीय मागणी...0
0
Report
पुणे में जमीन दस्तावेज़ों में माप जोड़ना अनिवार्य, 10 जिलों में प्रारंभ
Pune, Maharashtra:पुणे जमिनीच्या दस्तनोंदणीत मोजणी जोडणीण्यात आले बंधनकारक राज्यात दहा जिल्ह्यात याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे : एक सप्टेंबर पासून निर्णयाची देखील सुरुवात करण्यात येत आहे जमीन खरेदी केल्यानंतर उद्भवणारे हद्दीचे वाद,न्यायालयीन संघर्ष टाळण्याबरोबरच असे व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी दस्ताची नोंदणी करताना मोजणी नकाशा जोडणे बंधन कारक करण्याचा निर्णय राज्यात पहिल्या टप्प्यात दहा जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर हा निर्णय बंधनकारक करण्यात आला आहे एक सप्टेंबर पासून या उपक्रमाला सुरुवात होणार आहे जमिनीच्या दस्तनोंदणीत मोजणी जोडणी बंधनकारक झाल्याने नागरिकांना देखील त्याचा फायदा मिळणार आहे0
0
Report
Advertisement
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ के लिए टीडीएफ ने कौस्तुभ गावडे को उम्मीदवार घोषित किया
Pune, Maharashtra:पुणे शिक्षक मतदारसंघातून पहिला उमेदवार जाहीर! शिक्षक नसलेल्या व्यक्तीला उमेदवारी जाहिर केल्यामुळे टी डी एफ शिक्षक संघटनेत फूट.. सचिन सानप कोणत्या संघटनेकडून निवडणूक लढणार? पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीने (टीडीएफ) अखेर आपला उमेदवार जाहीर केला आहे. २३ ऑगस्ट रोजी झालेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीनंतर संस्थाचालक कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या नावावर टीडीएफच्या निवड समितीने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे टीडीएफकडे उमेदवारीसाठी मुलाखत दिलेले सचिन सानप यांना उमेदवारी मिळाली नसल्याच्या स्पष्ट झाले आहे. सचिन सानप हे राज्याचे मंत्री उदय सामंत यांचे OSD म्हणून कार्यरत असल्याने त्यांनी शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी टीडीएफकडे मुलाखत दिल्याची बाब चर्चेचा विषय ठरली होती. मात्र, टीडीएफने अखेर कौस्तुभ गावडे यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित केल्याने सानप यांच्या उमेदवारीबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. संस्थाचालक कौस्तुभ गावडेंच्या नावावर शिक्कामोर्तब टीडीएफच्या वतीने पुणे विभागातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. यामध्ये पुण्यासह सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांतील इच्छुक सहभागी झाले होते. या मुलाखतीनंतर निवड समितीने कौस्तुभ गावडे यांच्या नावाची घोषणा केली. संघटनेशी असलेली बांधिलकी, शिक्षकांच्या प्रश्नांची जाण, शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव आणि प्रभावी प्रतिनिधित्वाची क्षमता या निकषांच्या आधारे गावडे यांची निवड करण्यात आल्याचे टीडीएफने स्पष्ट केले. ‘मूळ शिक्षकच हवा’ म्हणणाऱ्या टीडीएफने सानपांना नाकारले विशेष म्हणजे इच्छुकांच्या मुलाखतीपूर्वीच टीडीएफने ‘उमेदवार हा मूळ शिक्षकच असला पाहिजे’ अशी भूमिका मांडली होती. त्यामुळे मंत्री उदय सामंत यांचे OSD असलेल्या सचिन सानप यांच्या मुलाखतीनंतर त्यांच्या उमेदवारीची मोठी चर्चा झाली होती. सानप हे शिक्षक असल्याने टीडीएफच्या या निकषात ते बसत असतानाही अखेर त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्याऐवजी शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित असलेल्या कौस्तुभ गावडे यांच्यावर संघटनेने विश्वास दाखविला आहे.0
0
Report
नागपुर के टोल नाके के पास ट्रक में भीषण आग, दमकल ने नियंत्रण पाया
Nagpur, Maharashtra:2c ला व्हिडिओ आणि फोटो जोडले आहे नागपूर - ट्रकच्या केबिनमध्ये स्वयंपाक करताना अचानक आग, भागेमहारी टोल नाक्याजवळ ट्रक पेटला - सावनेरच्या भागेमहारी टोल नाक्याजवळ ट्रकला भीषण आग - शनिवारी रात्री सुमारासची घटना - टोल नाक्याजवळ ट्रक थांबवून केबिनमध्ये स्वयंपाक सुरू होता - त्याचवेळी अचानक आग लागून केबिन आगीच्या भक्ष्यस्थानी - झारखंडहून भोपाळच्या दिशेने जात होता ट्रक - घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण - अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला - आगीत जीवितहानी झाली का आणि ट्रकचे मोठं नुकसान झाले आहे..0
0
Report
नेपाल में फँसे 105 पर्यटक नागपुर सुरक्षित लौटे, मुख्यमंत्री का सफल प्रयास
Nagpur, Maharashtra:नागपुर में बाढ़ से नेपाल में फँसे 105 पर्यटक सुरक्षित नागपुर लौटे. भावुक परिजन और स्थानीय लोगों ने खुशी जताई. महाराष्ट्र सरकार ने नेपाल में उचित समन्वय बनाए रखा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने नेपाल के सांसद संदीप राणा से दूरसंचार पर निरंतर संपर्क बनाए रखा और पर्यटकों की सुरक्षित वापसी के लिए आवश्यक व्यवस्थाओं को सुनिश्चित किया. 17609 पटना-पूर्णा एक्सप्रेस नागपुर पहुंची. काठमांडू में फँसे नागपुर के 105 पर्यटक आज सुबह सुरक्षित लौटे. इस वापसी के लिए CM ने निरंतर प्रयास किया. भाजपा अध्यक्ष दयाशंकर तिवारी ने स्टेशन पर उनका स्वागत किया.0
0
Report
Advertisement
आदिवासी छात्र आंदोलन समाप्त, तीन महीनों में मांगे पूरी कराने का आश्वासन
Pune, Maharashtra:आदिवासी नोकरी भर्ती की प्रक्रिया जल्द शुरू होगी... मंत्री उईके का आश्वासन। आदिवासी विद्यार्थी आंदोलन कर रहे छात्रों की सभी मांगें तीन महीनों के भीतर पूरी की जाएंगी...उईके। ऑरेन्ज जूस पिलाकर उपोषण समाप्त हो रहा है। छह लोगों का उपोषण समाप्त हो रहा है। उपोषण करने वालों ने उपोषण खत्म करने के लिए समय मांगा है। उपोषण करने छात्रों ने जूस पीने से मना कर दिया। डीबीटी के पैसे मिलने पर ही उपोषण छोड़ा जाएगा...उपोषणकर्ताओं की भूमिका. अब शिष्टमंडल उपोषण करने वालों से संवाद कर रहा है। उपोषणकर्ता और मंत्रियों के साथ आए शिष्टमंडल के बीच चर्चा जारी है। अखिर चर्चाओं के बाद हमने यह आंदोलन वापस लेने की घोषणा शिष्टमंडल से की गई। उपोषणकर्ता अंततः जूस पीने के लिए तैयार हो गए हैं, पर अब लड़कियों ने भी कुछ संशय जताए। आखिर उपोषण खत्म हो रहा है...पर कुछ लोग संशय जता रहे हैं। अंत में आक्षेप उठाने वाला उपोषणकर्ता बोल रहा है। हम आंदोलन स्थगित कर रहे हैं। उपोषणकर्त्य़ी की घोषणा। आखिर जूस पिलाकर उपोषण समाप्त हुआ। छह लोग जूस पी रहे हैं। आखिर 17 दिनों के बाद Manjri में आदिवासी विद्यार्थी उपोषण समाप्त हुआ!!!। आंदोलन स्थगित के लिए तीन महीनों के लिए मान्य नहीं होने पर हम दोबारा आंदोलन करेंगे...उपोषणकर्ता और शिष्टमंडळ प्रमुख की जानकारी Zee 24 Taas पर एकत्रित है.0
0
Report
पुणे: गावठी पिस्टलसह शस्त्रसाठा जप्त, गुन्हेगार ताब्यात
Pune, Maharashtra:[29/08, 7:28 am] Chandrakant Funde: उरुळीकांचन येथे गावठी पिस्टलसह शस्त्रसाठा जप्त पुणे: उरुळीकांचन-डाळिंब रोडवरील सदानंद बेकरीजवळ पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करत रेकॉर्डवरील गुन्हेगार भावड्या भगवान महाडिक (वय ३४) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे आणि दोन कोयते असा सुमारे ५१ हजार २०० रुपयांचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. २७ ऑगस्ट रोजी ही कारवाई करण्यात आली. बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी उरुळीकांचन पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीवर यापूर्वीही गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल आहे. जप्त केलेली हत्यारे कशासाठी आणली होती, याचा तपास पोलीस उपनिरीक्षक तारडे करीत आहेत. पुणे पानशेत धरणात बुडून २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू पानशेत येथील स्मशानभूमीजवळ दारूच्या नशेत पाण्यात उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू अमित दीपक चव्हाण (वय २८, रा. तासगाव, जि. सांगली) असे मृत तरुणाचे नाव. गुरुवारी सायंकाळी मित्रांसोबत पानशेत येथे गेला असताना 'नदीच्या पलीकडे जायचे आहे' असे सांगत अमित पाण्यात उतरला. दारूच्या नशेत असल्याने पाण्यात बुडाला. मित्रांनी बेशुद्ध अवस्थेत पाण्यातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला; डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केला. वेल्हे ग्रामीण रुग्णालयात अकस्मात मृत्यूची नोंद. घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू. सासवडमध्ये पोलिसांचा ‘ॲक्शन मोड’! नाकाबंदी अन् कोंबिंग ऑपरेशनने शहरात खळबळ सासवड शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र सिंह गौर आणि सासवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शहरात व्यापक नाकाबंदी व तपासणी मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान शहरातील प्रमुख ठिकाणी नाकाबंदी करून अनेक वाहनांची तपासणी करण्यात आली. ड्रंक अँड ड्राईव्ह, ट्रिपल सीट तसेच वाहतूक सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले. दरम्यान, सासवडमधील अतिसंवेदनशील भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खंडोबा नगर परिसरात कोंबिंग ऑपरेशन करण्यात आले. अचानक करण्यात आलेल्या या पोलिस कारवाईमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली. या ऑपरेशनमध्ये बारामती आरसीपी पथक क्रमांक १, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत, पोलीस उपनिरीक्षक नारायण खंडागळे, पोलीस उपनिरीक्षक सुनील भिसे, पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर गोडसे यांच्यासह अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते. तब्बल ६ अधिकारी, १८ पोलीस अंमलदार आणि ४ पोलीस वाहने या कारवाईत सहभागी झाली होती. मुख्य श्रीनाथ चौक परिसरातून या ऑपरेशनला सुरुवात करण्यात आली.एकाच दिवशी गांजा विक्री शस्त्र कारवाई शरीराविरुद्ध चे 30 पेक्षा ज्यास्त गुन्हेगार रात्रीतून चेक करण्यात आलेत. सासवड शहरात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस दल रस्त्यावर उतरल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. पुणे सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भारती विद्यापीठ पोलिसांची धडाकेबाज कारवाही दोन दिवसांत ३ गावठी कट्टे आणि ४ जिवंत काडतुसे जप्त; अवैध अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल; दोन आरोपींना अटक. २६ ऑगस्टला आंबेगाव पठार परिसरातून १ गावठी कट्टा आणि २ जिवंत काडतुसे जप्त; १८ वर्षीय ओंकार ऊर्फ बच्या संतोष पवार याला ताब्यात; २७ ऑगस्टला कात्रज डेअरी परिसरातून २ गावठी कट्टे आणि २ जिवंत काडतुसे जप्त; ६२ वर्षीय शिरीष जितेंद्र खोtodे याला अटक; दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची पोलिसांची माहिती; भारती विद्यापीठ पोलिसांच्या तपास पथकाची कारवाई; सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची अवैध अग्निशस्त्रांविरोधातील कारवाई सुरूच. पुणे येरवडा खुल्या जिल्हा कारागृहात ‘कारागृह ध्वज सप्ताह’ सुरू कैद्यांसाठी खास राखी बंधन सोहळ्याचे आयोजन; समर्थ प्रतिष्ठान व प्रिझन मिनिस्ट्री इंडिया यांच्या संयुक्त उपक्रम; महिला सदस्यांनी कैद्यांना राखी बांधून दिल्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा; रक्षाबंधनाच्या क्षणांनी अनेक बंदी बांधव भावविवश झाले; कैद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्यासह आपुलकीची भावना निर्माण करण्याचा उद्देश; अधीक्षक शमनकांत शेडगे यांच्या प्रतिक्रिया; समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सातपुले, प्रिझन मिनिस्ट्री इंडिया यांच्या प्रमुख जेकब अँथनी यांच्यासह महिला सदस्यांची उपस्थिती; १ सप्टेंबर ‘कारागृह ध्वज दिन’ राज्यभरात साजरा; २७ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान कार्यक्रमांची अपेक्षा. पुणे रक्षाबंधनानिमित्त येरवडा पोलिसांकडून नागरिकांना अनोखी भेट CEIR पोर्टलच्या माध्यमातून हरवलेले आणि चोरीला गेलेले 19 मोबाईल फोन शोधून नागरिकांना परत; एकूण 2 लाख 25 हजार रुपयांच्या मोबाईल हस्तांतरण; नागरिकांनाही पुळे मिळाल्या; रक्षाबंधनाच्या निमित्ताने येरवडा पोलिसांचे स्वागत0
0
Report
पुणे से मुंबई तक ओबीसी आरक्षण के लिए बड़ा मोर्चा
Pune, Maharashtra:पुणे 1 2 1-लक्ष्मण हाके, ओबीसी नेते सर्व कारखानदार पुढारी हे मनोज जरांगे यांच्या बाजूने आहेत सरकारचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत जरांगे हे गोरगरिब मराठ्यांच्या लेकराबाळांचा नाहीतर राजकीय मराठ्यांनी घेऊन ठेवलेले कुणबी दाखले कायम राहावेत, यासाठी हे आंदोलन करताहेत मनोज जरांगे यांना आरक्षणमधलं काही कळत नाही, मनोज जरांगे ज्या भाषेत बोलतील त्याच भाषेत आम्ही बोलणार स्वतःचं विमान घेणाऱ्या लाड यांची क्रीस्टल कंपनी समुद्रात बुडविणार, त्यांनीच काँंटाटीकरणाच्या माध्यमातून सगळ्या शासकीय नोकऱ्या आपल्या कंपनीकडे घेऊन ठेवल्यात...ते देणार का आरक्षण? -लक्ष्मण हाके भुजबळ साहेबांनी काय भूमिका घ्यायची हा त्यांचा प्रश्न आहे आंदोलनासंदर्भात सरकार हे बेझबाबदारपणे वागत आहे सरकारने मनोज जरांगे यांना आरक्षणासंदर्भात समजून सांगितलं पाहिजे सरकारमधील लोक हे नालायक आहेत मनोज जरांगे यांनी गरजू लोकांसाठी मराठा आरक्षण सुरू केले पण याचा लाभ विखे पाटील,रोहित पवार आणि दानवेंपासून आणि अनेकांनी घेतलाय ओबीसी आरक्षणावर डल्ला मारण्याचे काम 2004 पासून चालू आहे परंतु ते ऑथराईज करण्याचे काम मनोज जरांगे सारख्या बावळट माणसाने केलंय सरकारला मोर्चासाठी परवानगीसाठी निवेदन दिलंय परंतु पोलीस कधीच परवानगी देत नाही आम्हाला मोर्चाचा अनुभव मोठा आहे सरकारला वाटत असेल ओबीसींना आंदोलन करून द्यायचं नाही तर आम्हाला उचलून जेलमध्ये टाकावं आमचं आंदोलन होणार आणि आम्ही मुंबईला मोर्चा घेऊन जाणार म्हणजे जाणारच दौंड-पाटसमहून आमचा ओबीसी मोर्चा निघेल आंबेडकराचा भव्य पुतळा आमच्या रँलीत सहभागी असेल आमच्या मोर्चात ओबीसी नेते नसले तरी जनता माञ आमच्यासोबत आहे0
0
Report
Advertisement
पुणे के सभी दलों के युवा नेताओं ने वैशाली कट्टा में एकता दिखायी
Pune, Maharashtra:वाडेश्वर कट्ट्याच्या धर्तीवरच पुण्यातील सर्वपक्षीय युवा नेत्यांनी आज पुण्यात वैशाली कट्टा भरवला होता...सीईओपी राड्याच्या पार्श्वभूमीवर युवक नेत्यांनी हा समेटाचा वैशाली कट्टा सुरू केलाय...त्यात काँग्रेस, भाजप, एनसीपी अशा सर्वच पक्षाचे युवा नेते सहभागी झालते0
0
Report
पुणे में आदिवासी विद्यार्थियों का आंदोलन 17वें दिन जारी; CM मीटिंग फैसले पर निर्भर
Pune, Maharashtra:Pune fly पुण्यात सलग 17 व्या दिवशीही मांजरीत आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच आहे...तिकडे मुंबईत आंदोलकांचं शिष्टमंडळ सीएमना भेटायला गेल्याने त्या बैठकीत नेमका काय निर्णय होतोय याकडे आंदोलकांचे डोळे लागलेत...दरम्यान, काल राञी पोलिसांनी वाढवलेला बंदोबस्त आज सकाळी पुन्हा काढून घेण्यात आलाय...त्यामुळे आजच्या बैठकीनंतर तरी हे आंदोलन संपणार का? हे बैठकीतील निर्णयावर अवलंबून असणार हे Play Shots0
0
Report
गणेशोत्सव ध्वनि प्रदूषण विरोधी प्रबोधन सभा रद्द, पुणेकर मंच का निर्णय
Pune, Maharashtra:गणेशोत्सव कार्यकर्त्यांचा पुणेकर नागरी मंचाच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद... - त्यामुळे उद्या होणारी गणेश उत्सव मंडळ ध्वनी प्रदूषण विरोधात जन प्रबोधन सभा रद्द करत आहोत. आपण कोणीही तिथे येऊ नये. - संवादाने दोन्ही मार्गाने सर्व समस्या सोडवल्या असून उत्सव कार्यकर्ते तसेच सामान्य नागरीक एकत्र आले... सर्व समाजाच्या समस्या एकत्रित मिळून सोडविणे हाच अजेंडा ह्यापुढे राहील...हे दोन्ही बाजूने ठरविण्यात आले. - प्रेशर मीड, Plasma Sound, लेझर लाईट यांना बंदी असावी. अशी आपली मागणी गणेशोत्सव कार्यकर्ते यांनी मान्य केली आहे. त्यामुळे रविवारी ३० ऑगस्ट रोजी होणारी प्रबोधन सभा रद्द करत आहोत.0
0
Report
Advertisement
आदिवासी विद्यार्थियों हेतु मेस सुविधा को मंजूरी, DBT योजना रद्द; तीन महीनों में कृती योजना
Pune, Maharashtra:आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आता ‘मेस’ सुविधा आदिवासी विकास विभागाच्या शासकीय वसतिगृहांमध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना भोजनासाठी मिळणारी डीबीटी योजना रद्द करून ‘मेस’ सुविधा सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. संबंधित अपर आयुक्तांना पुढील तीन महिन्यांत भोजन ठेका देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या कारणांचा अभ्यास करण्यासाठी गठित साळुंखे समितीसह अन्य अहवालांतील शिफारशींचा अभ्यास करून तीन महिन्यांत कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश आदिवासी विकास विभागाने दिले आहेत. आराखड्याची अंमलबजावणीही पुढील तीन महिन्यांत करून कृती अहवाल शासनाला तसंच होस्टल अँडमिशनसाठीची 26 वर्षे वयोमर्यादेची अट रद्द केली0
0
Report
पुणे: छात्र आंदोलन के बाद मुख्यमंत्री से चर्चा, 3 महीनों में सभी मांगें पूरी करने का आश्वासन
Pune, Maharashtra:पुणे विद्यार्थांनी विवीध मागण्यासाठी तब्बल १७ दिवस आंदोलन केलं आदिवासी माणूस नम्रतेने आंदोलन करतो विद्यार्थी प्रतिनिधी सोबत आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली वेगवेगळ्या विषयावर सविस्तर चर्चा झाली आज २ शासन निर्णय पूर्ण केले आहेत बाकी मागण्या देखील मान्य केल्या त्याच देखील वेळापत्रक ठरलं आहे मला गर्व आहे की आमचा आदिवासी मुलगा और मुलगी यांनी काही सुरवात केलं आणि ते पूर्णत्वास नेल मागण्या रास्त होत्या सगळी चर्चा झाली आहे नोकरभरती लवकर सुरू होईल सगळ लेखी स्वरूपात आणलं आहे भोजनाचा दर्जा आम्ही सुधारू आश्रम शाळेच्या अनेक अडचणी देखील विद्यार्थ्यांनि मांडल्या होत्या यावर देखील लवकरच निर्णय घेऊ विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन अनेक अंमलबजावणी आपण करणार आहोत राज्यातील सगळ्या विद्यार्थ्यांना मी आवाहन करत आहे की तुम्ही नम्रतने आंदोलन केलं आहे कुणालाही त्रास झाला नाही सगळ्यांना विनंती करतो की आरोग्याची काळजी घ्यावी आणि उद्यापासून नेहमीची दिनचर्या सुरू करा अशी विनंती करतो आहे ३ महिन्यात सगळ्या मागण्या मान्य होतील जेवढे विषय चर्चेला आले आहेत ते सगळे पूर्ण करण्याचे प्रयत्न करेन सगळ्यांना विनंती करतो की औषधोपचार घ्या आणि या वसतिगृहात आमच्या मुलींना त्रास झाला आहे ज्या अधिकाऱ्यांनी चुका केल्या आहेत त्यांची तत्काळ बदली करत आहोत ३ अधिकाऱ्यांच्या बदल्या0
0
Report
गोकुळ दूध संघ चुनाव: महाडिक का दावा, महायुती की सत्ता फिर से
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुतीचीच सत्ता पुन्हा येणार असून 25 -0 अशा मतांनी गोकुळवर महायुतीची सत्ता येईल असा दावा राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी केला आहे. काँग्रेसच्या सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीकडे सध्या उमेदवार नसल्याने ते विविध नेत्यांच्या आणि संचालकांच्या भेटीगाठी घेत असल्याच महाडिक यांनी म्हटले आहे.. इतकच नव्हे तर आता सतेज पाटील समविचारी पक्ष म्हणून गोकुळच्या राजकारणात फिरत आहेत, तर यापूर्वी त्यांची समविचारी आघाडी कुठे गेली होती? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आमचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष, आमदार आणि संचालक यांची सतेज पाटील यांनी भेट घेतली, तरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंकडून भेटीगाठी सुरूच राहणार आहेत असं देखील धनंजय महाडिक म्हणालेत. कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना महाडिक यांनी आगामी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका मांडली आहे.0
0
Report
Advertisement
