445001
यवतमाळ बोरीच्या पुलावरून दुचाकी गेली वाहून
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील पुलावरून नदीचे वाहत्या पाण्यात एक दुचाकी वाहून गेली आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे यवतमाळ दारव्हा मार्गावरील बोरीचा पूल पाण्याखाली आला. पुलावरून पाणी वाहत असताना देखील त्यातून दुचाकी टाकण्याचे धाडस एका युवकाने केले. मात्र हे धाडस त्याच्या अंगलट आले. आणि दुचाकी वहायला लागली, दुचाकीस्वार दोघांनी दुचाकी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकी वाहून गेली, सुदैवाने दोघांचे जीव मात्र बचावले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
गृहमंत्री आशिष जयस्वाल के स्वतंत्रता बयान से राजनीतिक हलचल तेज
Nagpur, Maharashtra:गृहराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचा स्वातंत्र्य म्हणजे या अनुषंगाने बाईट0
0
Report
नागपुर में अखंड भारत संकल्प दिवस पर 5 हजार विद्यार्थियों का सामूहिक वंदे मातरम्
Nagpur, Maharashtra:नागपूर नागपुरात आज १४ ऑगस्टला राष्ट्रजागृती प्रतिष्ठान द्वारे अखंड भारत संकल्प दिनानिमित्य सामूहिक वंदे मातरम गायन सोहळा होतोय मध्य नागपुरातील ५ हजार विद्यार्थी करणार राष्ट्रभक्तीचा जागर केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी व पोलीस आयुक्त श्री विश्वास नांगरे पाटील यांची विशेष उपस्थिती वंदे मातरम राष्ट्रगानाला १५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आणि अखंड भारत संकल्प दिनानिमित्त अयाचित मंदिर बस स्टॉप, ल ३४ शाळेतील ५ हजार शालेय विद्यार्थ्यांचा सामुहिक वंदे मातरम् गायनाचा हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना व युवा पिढीला भारताचा गौरवशाली इतिहास माहिती व्हावा व अखंड भारताविषयी जागरूकता निर्माण होऊन राष्ट्रप्रेम जागृत व्हावे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. हा कार्यक्रम भव्य प्रमाणात आयोजित केला गया असून सुमारे धनुष कोटी ते श्रीलंका येथे समुद्र जलतरण २९ किमी अंतर ११.१५ तासात पूर्ण केल्याच्या विश्वविक्रमाची नोंद केलेल्या नागपूरची सुपुत्री कु ईश्वरी कमलेश पांडे हिचा केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे हस्ते सन्मान केला जाईल. या कार्यक्रमाला अध्यक्ष स्थानी व प्रमुख वक्ता म्हणून भारत सरकारचे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी मार्गदर्शन करतील. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील उपस्थित असतील.0
0
Report
कोल्हापुर में एक महीने के बच्चे की दूध पिलाते वक्त मौत, परिवार शोक में
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर:- कोल्हापूर शहरातील सुर्वेनगर मध्ये मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. अवघ्या एक महिन्याचा बाळाचा दूध पिताना ढसका लागून मृत्यू झालाय. आईच्या डोळ्यासमोरच ही घटना घडल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आर्विक अमोल मालवणकर असं मृत झालेल्या एक महिन्याच्या बाळाचे नाव आहे. मालवणकर कुटुंबीय मूळचे पुण्याचे आहे. आईचे माहेर कोल्हापूरातील सुर्वे नगर असून बाळाचे वडील अमोल मालवणकर सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. ते काही दिवसापूर्वी कोल्हापुरात आले होते. त्यांच्या कुटुंबात एक महिन्यापूर्वीच चिमुकल्या बाळाचे आगमन झाल्याने आनंदाचे वातावरण होते. आई - वडील बाळाच्या भविष्याचे गोड स्वप्न रंगवत होते. पण बाळाला वरचे दूध पाजत असताना अचानक ठसका लागला आणि बघता बघता बाळाचा श्वास अडकला. बाळाची अवस्था पाहून आईच्या जीवाची घालमेल झाली तिने बाळाला सावरण्याचा प्रयत्न केला, पण बघता बघता बाळाचा काही क्षणात श्वास रोखला गेला. तातडीने एक महिन्याच्या आर्विकला जवळच्या रुग्णालयात देखील नेलं, पण तोपर्यंत आर्विकने श्वास सोडला होता.. आईच्या डोळ्यासमोरच दूध पीत असताना आर्विकचा मृत्यू झाल्याने आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे तर कुटुंबीयांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.0
0
Report
Advertisement
वन्य सूअर के हमले से दो किसान घायल, ग्रामीण दहशत में
Bhandara, Maharashtra:रानडुकरानी दोन वेगवेगळ्या ठिकाणी शेतकऱ्यावर हल्ले.... एक शेतकरी जखमी. Anchor : गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील उमरी व धादरी येथे खरीप पिकाच्या कामात व्यस्त असलेल्या उमरी येथील एका शेतकरी महिलेवर व धादरी येथे एका शेतकऱ्यावर रानडुकरानी अचानक हल्ला केल्याने दोन्ही शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. कलाबाई मोहारे, इशुदयाल पटले असे जखमींची नाव आहेत. रानडुकरानी अचानक हल्ला केल्याने गंभीर जखमी झाले असुन त्यांच्या कुटुंबीयांनी व ग्रामस्थानी तातडीने त्यांना शासकीय उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार त्यांच्या शरीरावर खोल जखमा झाल्या असून त्यांना चार ते पाच टाके लावण्यात आले आहेत. 15 दिवसा नंतरची ही दुसरी घटना असून या घटनेने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शेतात काम करताना वन्य प्राण्यांच्या हल्ल्याचा धोका वाढत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आता वनविभागाने उपाययोजना करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत....0
0
Report
मुंबई में भाजपा के नेतृत्व में तिरंगा यात्रा, मुख्यमंत्री फडणवीस समेत मंत्री शामिल
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मुंबई आणि पुण्यानंतर आज छत्रपती संभाजी नगर मध्ये भाजपच्या वतीने तिरंगा यात्रेचा आयोजन करण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास उपस्थितीत ही तिरंगा यात्रा असेल दुपारी २ वाजता महात्मा फुले चौकातून सुरू होणारी ही यात्रा क्रांती चौकात पोहोचेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्री गिरीश महाजन यांच्यासह विविध मंत्री व वरिष्ठ नेते यात्रेत सहभागी होणार आहेत. सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून दुपारी १२ वाजेपासून यात्रा संपेपर्यंत क्रांती चौक ते गोपाल टी आणि गोपाल टी ते क्रांती चौक हे दोन्ही मार्ग सर्व वाहनांसाठी बंद राहिल. नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. क्रांती चौकात यात्रेचा समारोप झाल्यानंतर मुख्यमंत्री - फडणवीस यांची जाहीर सभा होईल0
0
Report
मनसे ने भावेश कावरे के कार्यालय के पीछे कोंबड़ी पाँव की माला पहनाकर विरोध किया
Mumbai, Maharashtra:भावेश कावरे यांच्या कार्यालयाच्या पाठीला कोंबडींच्या पायाचा हार मनसेने घालत निषेध केला नॉन व्हेज वरून झालेल्या वादावरून प्रॉपर्टी एजेंट भावेश कावरे याच्यावर जोरदार टीका होत आहे.अश्यातच आता मनसे या मुद्द्यावर आक्रमक झाली आहे. एकीकडे मनसेच्या वतीने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली असताना आता कांजूरमार्ग येथील दामजी शामजी इमारती मधील त्याच्या कार्यालयावर मनसेने मोर्चा आणला आहे व भावेश कावरे यांच्या कार्यालयाच्या पाठीला कोंबडींच्या पायाचा हार घालून जाहीर निषेधकेला0
0
Report
Advertisement
15 अगस्त पर कलाकारों और नेताओं की बातचीत
Kolhapur, Maharashtra:अभिनेते आनंद काळे, तेजस्विनी सावंत, आंतरराष्ट्रीय नेमबाज इंद्रजीत सावंत, इतिहास संशोधक, राजू शेट्टी, नेते स्वाभिमानी शेतकरी संघटना0
0
Report
नागपूर में स्वास्थ्य व्यवस्था सुदृढ़, भांडा फोड़ वाले मामले और संजय राउत पर तंज
Nagpur, Maharashtra:नागपूर - पंकज भोयर (गृहराज्यमंत्री) - देशात आणि राज्यात आरोग्य व्यवस्था बळकट करण्याचे काम सुरु. मागील दीड वर्षात आरोग्य विभागासाठी महत्वाचे निर्णय घेतले गेले. भंडारा संदर्भात काही तक्रार मला प्राप्त झालेली आहे. पाहणी करून कारवाई केली जाईल. आरोग्य सेवा रुग्णाला सेवा देण्यासाठी..विश्वास ठेवून लोक सेवा घेण्यासाठी येतात..तिथे हलगर्जीपणा होत असेल तर कारवाई होईल. On Gadchiroli - खाजगी अनुदानित शाळेची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे.. त्या संस्थेत चौकशी करून कारवाई केली जाईल. On संजय राऊत - प्रकाश झोतात राहण्यासाठी संजय राऊत असे चुकीचे वक्तव्य करतात.. अशीच चुकीचे वक्तव्य न करता गंभीरतेने देशाच्या आणि राज्याच्या परिस्थितीकडे बघितले पाहिजे.. - कोण पंतप्रधान होणार हे भाजपचे पदाधिकारी ठरवतील..हे ठरवण्याचे अधिकार संजय राऊत यांना कोणी अधिकार दिले नाहीत..0
0
Report
ई-चालान पर ठोस निर्णय नहीं, कोल्हापुर के परिवहनकर्मियों ने मोर्चा निकाला
Kolhapur, Maharashtra:ई-चालान के विरोध में चारों ओर गुस्सा व्यक्त किया गया है. इस विरोध में चालकों ने बड़े पैमाने पर आंदोलन किया, फिर भी राज्य के परिवहन विभाग ने ई-चालान के संदर्भ में कोई निर्णय नहीं लिया. कोल्हापुर के ट्रांसपोर्टर्स ने मोर्चा निकाला और आंदोलन किया. 15 अगस्त तक शासन को ई-चालान के संदर्भ में ठोस निर्णय लेना चाहिए, अन्यथा आगामी/bेमुदत आंदोलन शुरू करने का संकेत ट्रांसपोर्टर्स और विभिन्न दलों के नेताओं ने दिया है.0
0
Report
Advertisement
Kolhapur के Kandalagav चित्रनगरी में आवारा कुत्तों का उपद्रव बढ़ा
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या कंदलगाव चित्रनगरी परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या भटक्या कुत्र्यांनी अनेकांचा चावा देखील घेतला आहे. त्यामुळे या परिसरातून विद्यार्थ्यांना शाळेला जाताना अडचणी येत आहे. चित्रनगरी परिसरात राहत असणाऱ्या आणि इयत्ता 10 वी मध्ये शिकणाऱ्या जेन अल्फा रिपोर्टर अथर्व तावडे याने याचाच आढावा घेतला आहे।0
0
Report
मुंबई FDA ने डोमिनोज़ पर छापा, आउटलेट का लाइसेंस निलंबित
Mumbai, Maharashtra:मुंबई में फूड एंड ड्रग एडमिनिस्ट्रेशन (FDA) ने डोमिनोज पर बड़ी कार्रवाई की। बॉरिवली, विठेपार्ले और घाटकोपर के प्रसिद्ध आरसिटी मॉल में स्थित डोमिनोज के आउटलेट पर FDA ने छापा मारा। घाटकोपर के आउटलेट का खाद्य व्यवसाय परमिशन निलंबित किया गया। खाद्य प्रतिष्ठानों में स्वच्छता और सेनेटेशन की उचित व्यवस्था नहीं, कीट प्रादुर्भाव पाया गया, खाद्य पदार्थों के साठवण में आवश्यक सावधानियाँ नहीं, खाद्य पदार्थों के साथ आने वाले पदार्थों के आवश्यक कागдерж पत्र उपलब्ध नहीं, कर्मचारियों की व्यक्तिगत स्वच्छता, वैद्यकीय जाँच, टीकाकरण, ग्लब्ज़, एपरन आदि का न होना, आवश्यक प्रमाणपत्र उपलब्ध न होना और ग्राहक शिकायत निवारण की प्रभावी व्यवस्था नहीं होना—ये कारण दिए गए और FDA ने यह कार्रवाई की। इसका अवलोकन हमारे प्रतिनिधि Amol Pednekar ने किया।0
0
Report
मालवणी के सिपाही किरण इंदुलकर ड्रग खरीद मामले में गिरफ्तार
Mumbai, Maharashtra:ड्रॅग पेडलर्स आणि खरेदी करणाऱ्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी लावला ट्रॅप पकडलेला आरोपी निघाला पोलीस शिपाई मालवणीत अमली पदार्थ खरेदी करणारा पोलीस शिपाई अटकेत मालवणी परिसरातील गेट क्रमांकाजवळ अमली पदार्थ तस्करीविरोधात पोलिसांनी सापळा रचला होता या कारवाईदरम्यान किरण इंदुलकर याला ताब्यात घेण्यात आलं आरोपीकडून सुमारे १५ हजार रुपये किमतीचं ४ ग्रॅम मॅफेड्रॉन खरेदी केल्याचं तपासात समोर आरोपीला ताब्यात घेताना तो पोलीस दलात कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना नव्हती चौकशीनंतर आरोपी पोलीस शिपाई असल्याचं समोर आलं किरण इंदुलकर हा नायगाव बीडीडी चाळ परिसरातील रहिवासी यापूर्वी इंदुलकर मालवणी पोलीस ठाण्यातही कार्यरत होता0
0
Report
Advertisement
आदिवासी आश्रम स्कूलों के बजट पर सवाल: नेताओं ने सरकार की जवाबदेही मांगी
Nagpur, Maharashtra:नागपूर - विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते - On आश्रम शाळा - - आश्रम शाळांना दोन् हजार रुपये एका मुलाच्या मागे दर महिन्याला अनुदान मिळतं, दोन् हजार रुपयात जेवण, पुस्तक, कपडे, तेल, कंगवा सगळं द्यावे लागतात - दोन् हजारात मुलांचा पोट भारत का? खाण्यासाठी दोनशे रुपये झाला आणि चौदाशेचा बजेट 2 हजारांवर गेला, आदिवासी मुलांचा बजेट कोणाच्या घशात चाललं आहे याची चौकशी झाली पाहिजे - दोन् हजार रुपये देऊन sगळ्या सुविधा देतात, महाराष्ट्रात अशा घटनां अनेक शाळांमध्ये झालेले आहेत सर्पदंशाच्या परंतु संचालकावर गुन्हा दाखल झाल्याची ही पहिली वेळ आहे - वर्धेच्या पोलीस अधीक्षकांच्या घरात साप आढळून आला, जेंव्हा मुलं शिकत नव्हते तेंव्हा आदिवासींच्या मुलांकरिता मारोतराव कोवासे यांनी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या - 80 वर्षाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यानंतर आता जिथे- जिथे अशा घटना होतील तिथे संचालकांवर गुन्हे दाखल करावे लागतील - बदलापूरच्या शाळेत मुलींवर अत्याचार झाला त्यावेळी तेथील संचालकावर सरकारने गुन्हे दाखल करण्याची हिम्मत दाखवली नाही, कारण ते आरएसएसचे होते म्हणून - त्याचा इन्स्पेक्शन झालं त्यामुळे असा कुठेच उल्लेख केला नाही का इथे काढले पाहिजे भेट दिले पाहिजे, मग हे अधिकाऱ्यांची जबाबदारी नाही का? महाराष्ट्रात हजार आश्रम शाळा आदिवासी विभाग चालवतो त्यांनी दाखवाव कोणत्या शाळेत बेड आहेत ते - अशा घटना कुठेच घडू नये, हे फार दुर्दैवाचे घटना आहे आणि निष्पाप मुलींचा जीव गेला पण या सुविधा देण्याचं काम कोणाचा आहे, संस्थाचालक दोन हजार रुपयात सगळं काही देईल का? - मला सरकारला हा प्रश्न आहे की अनेक मंत्र्यांचे अनेक राजकीय लोकांचे आश्रम शाळा आहेत कुठल्या आश्रम शाळेत बेड आहेत हे सरकारने जाहीर करावं - आत्ता खडबडून जागा होऊन काहीतरी कारवाईसाठी पुढे येतो पण आदिवासींच्या लोकसंख्येप्रमाणे जो बजेट मिळतो तो 30 टक्के सुद्धा खर्च होत नाही, दुसऱ्या विभागाकडे वळवला जातो त्यावेळी तुम्हाला काही वाटत नाही - एकलव्य प्रमाणे शाळा सुरू करा, आदिवासी आश्रम शाळा सगळ्याच बंद केल्या पाहिजे, करायचे आहेत तर सहा महिन्याची मुदत द्या नाही सुधारले तर बंद करून टाका आणि सरकारने त्याची जबाबदारी घेऊन शाळा चालवल्या पाहिजे - आणि त्या संस्थेला मात्र एकीकडे एका मुलावर सहा- हजार सात हजार खर्च केले जात आणि संस्थेला 2000 दिले जातात हा फरक आहे On ओबीसी मनोज जरांगे - - यावर पांघरून कोण घालते मला माहिती नाही, यात पूर्णपणे जे आत्ता जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या सर्व ओबीसी जगातील 85% लोक हे त्या ठिकाणी नव्याने प्रमाणपत्र घेतलेले निवडून आले हे کوणी पाहिलं - मायक्रो ओबीसींना बिलकुल संधी मिळाली नाही, या निवडणुकीतून त्यांना संधी मिळाली नाही हे कोणामुळे झालं? कोणी म्हणत हे पूर्वी झाला असेल, ईडब्ल्यू एस मधून त्यांना सवलती मिळायच्या त्या बंद झाल्या, हा वाद त्यांना माहित - सरकार म्हणून मान वाकवून त्यांच्या दरबारात जाता? एवढी लाचारी का? एवढा निष्क्रियपणा का? महसूल मंत्री यांच्यावर बोलतात म्हणजे त्यांच्यावर दबाव टाकले जातात, जात पडताळणी समितीवर दबाव टाकले आणि मग सगळ्या व्हॅलिडीटी क्लिअर करून देणे हे त्या पाठीमागचं कारण आहे - कोणीही मंत्री असेल तर ते मार्किंग देणार, चौकशी करणारच, यामध्ये त्यांना एवढं टार्गेट करण्याची का गरज होती, दबाव टाकून आपलं साध्य करण्याचं हे दिसत On सुप्रिया सुळे-तावडे प्रवास - - आम्ही यावर बोलण्यापेक्षा फार काही वाट बघायची गरज नाही, ते म्हणतात विकासासाठी भेटतो, यावर आता जर दोघेही नेते एका गाडीत बसून गेले म्हणजे त्यांच्या मनात आहे असं मी म्हणायला तयार नाही, आणि त्यांच्या काय भूमिका आहे त्या भूमिका आज जरी सांगत नसणार तरी उद्या त्यांच्या भूमिका स्पष्ट होणार आहे त्यामुळे आम्ही वेट अँड व्हॉट च्या भूमिकेत आहो On संजय राऊत -शाह उपपंतप्रधान - - कोण कोणाला घेतलं सगळं बाजार मांडला आहे, राजकारण महाराष्ट्रातला असो की देशातील असू दे,वेश्येलाही लाजवेल असं झाला आहे, ती पोटासाठी करते मात्र हे तर सगळं आपलं अस्तित्व विकून टाकतात - यांना सत्ता, धनाचा योग, कोणाला उपपंतप्रधान व्हायचा आहे हा भाजपचा प्रश्न आहे कोणाला खड्ड्यात टाकतील कोणाला वर नेऊन उचलतील तो त्यांचा प्रश्न आहे On राहुल गांधी निशिकांत दुबे टीका - - स्वतःच्या मावस बहिणीशी लग्न करतो त्याला नैतिकता कुठून आले, त्याची नाव घेण्याची लायकी नाही, त्याच्यात संस्कार संस्कृती नाही त्याला भान नाही सामाजिक On अमित शाह संसद उत्तर - - तीन आठवडे गायब होते, झारखंडमध्ये आंदोलन घडवून आणलं, आंदोलनत पश्चिम बंगाल वरून लोक आणले आता सांगतात आणि उत्तर देतो, तीन आठवडे कुठे गेले होते का उत्तर दिले नाही - राहुलजींनी सांगितला आहे पहिले माफी मागा मग उत्तर द्या On शाळकरी विद्यार्थी सोशल मीडिया ट्रेंड - - सर्व शाळा आहेत त्या नव्याने बांधणाऱ्या शक्तीपीठ आणि समृद्धीच्या बाजूला आणा, म्हणजे मुलांना रस्त्याची गरज पडणार नाही शाळेत जाण्यासाठी - सगळा पैसा मोठ्या प्रोजेक्टमध्ये चाललेला आहे, रस्त्याची चाळण झालेली आहे त्याला हे सरकार जबाबदार आहे, सगळा पैसा तिथेच चाललेला आहे, पाच ते दहा हजार कोटींचे प्रोजेक्ट, 25-30-40 टक्क्यांचे कमिशन - हे कसले टेक्नॉलॉजी आणत आहेत हे मूर्ख बनवायचे धंदे आहेत On मनोज जरांगे वर्षा आंदोलन - - ते सरकार बघेल आणि मनोज जरांगे बघेल, कोण कोणाची जीरवतेय, सरकारमध्ये दम असेल तर जारांगेची जिरवेल,नाहीतर जरांगे सरकारची जिरवेल, एकमेकांची जिरवा फक्त आमचा नुकसान ओबीसींचा करू नका0
0
Report
कोल्हापुर के पास कालंबा तालाब 100% भर गया, पानी का विसर्जन शुरू
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुर शहरा शेजारी असणारा कळंबा तलाव 100 टक्के भरला आहे. सद्या तलावाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. अर्धा कोल्हापुरची तहान भागवनारा तलाव म्हणून काळंबा तलावाला ओळखले जाते. याच तलावावारून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.0
0
Report
महाराष्ट्र में मदरसों समेत धार्मिक संस्थाओं के लिए टीईटी अनिवार्य करने की मांग
Nagpur, Maharashtra:नागपूर - अल्पसंख्याक संस्थांसह मदरसे, वैदिक पाठशाळा और धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्येही टीईटी बंधनकारक करण्याची मागणी - महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका - आरटीई कायद्याच्या कलम 2(एन) अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांना टीईटी लागू करण्याची मागणी - 2012च्या दुरुस्तीनुसार मदरसे, वैदिक पाठशाळा और प्रामुख्याने धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थांना आरटीई कायद्यातून वगळण्यात आल्या आहेत - या तरतुदींमुळे विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव होत असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा - संस्थेच्या स्वरूपानुसार मुलांना दर्जेदार प्राथमिक शिक्षणाच्या संरक्षणापासून वंचित ठेवण्याला तार्किक आधार नसल्याचा याचिकेत दावा -- दरम्यान याबाबत याचिकाबाबत प्यारे खान यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी ------- - बाईट -- प्यारे खान, अध्यक्ष राज्य अल्पसंख्याक आयोग0
0
Report
Advertisement
