Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ बोरीच्या पुलावरून दुचाकी गेली वाहून

Aug 20, 2024 10:15:03
Yavatmal, Maharashtra

यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील पुलावरून नदीचे वाहत्या पाण्यात एक दुचाकी वाहून गेली आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे यवतमाळ दारव्हा मार्गावरील बोरीचा पूल पाण्याखाली आला. पुलावरून पाणी वाहत असताना देखील त्यातून दुचाकी टाकण्याचे धाडस एका युवकाने केले. मात्र हे धाडस त्याच्या अंगलट आले. आणि दुचाकी वहायला लागली, दुचाकीस्वार दोघांनी दुचाकी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकी वाहून गेली, सुदैवाने दोघांचे जीव मात्र बचावले.

1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SGSagar Gaikwad
Nov 24, 2025 13:06:21
Nashik, Maharashtra:झाडांच्या कत्तली बाबत झालेल्या सुनावणीत गोंधळ अँकर नाशिकच्या तपोवन येथील १८०० झाडांची कत्तल नाशिकमध्ये पर्यावरणप्रेमी, नागरिकांच्या संतापाची लाट पसरलीये.. याचा संदर्भात अनेक पर्यावरण प्रेमी कडून या झाडांच्या कत्तली संदर्भात हरकती घेण्यात आल्या होत्या या हरकतींवर आज सुनावणी होणार होती या सुनावणी दरम्यान सर्वत्र गोंधळच गोंधळ पाहायला मिळालाय... नाशिकच्या तपोवन येथील वृक्षांचा मुद्दा भारताला थेट नेपाळ श्रीलंका करण्यापर्यंत जाऊन पोहोचला अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या तपोवनात साधू ग्राम उभारण्यासाठी त्या परिसरातील जवळपास 1800 झाडांची कत्तल करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि यामुळे नाशिक शहरातील पर्यावरण प्रेमी वृक्षप्रेमी नाशिककर नागरिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं अनेकांकडून त्या अगोदर या ठिकाणी आंदोलन करण्यात आली आज देखील सुनावणीच्या अगोदर नाशिक मध्ये या निर्णयाचा निषेध नोंदविण्यात आला वृक्षांची कत्तल केली जाणार असल्यामुळे अनेकांकडून हरकती घेण्यात आल्या होत्या या हरकतींवर आज सुनावणी होणार होती मात्र या ठिकाणी उच्चपदस्थ अधिकारी लोकप्रतिनिधी नसल्याने पर्यावरण प्रेमींनी गोंधळ घातला .. मात्र या सुनावणीच्या प्रक्रियेमधून पर्यावरण प्रेमीचं कुठलंही समाधान न झाल्याने पर्यावरण प्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात आला नाशिक शहरातील तपोवन येथील वृक्षांच्या फांद्यांना जरी हात लावला तरी कश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत तरुण एकत्र होऊ आणि नेपाळ व श्रीलंका करू असा देखील इशारा दिला ...
72
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 24, 2025 12:00:22
41
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 24, 2025 11:37:00
163
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 24, 2025 11:20:30
Kalyan, Maharashtra:कल्याण-डोंबिवली निवडणूक यादीत घोळ? भाजप निवडणूक प्रमुख नाना सूर्यवंशी यांचा गंभीर आरोप विरोधी पक्षांनी केडीएमसी निवडणूक यादीत घोळ असल्याचा आरोप करत हरकती घेतल्या होत्या मात्र आता सत्ताधारी भाजपनेही याद्यातील नावे दुसऱ्या प्रभागात टाकण्याची हरकत घेतली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उचलल्या आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक यादीत मोठ्या प्रमाणावर हेरफेर झाल्याचा आरोप भाजपचे कल्याण-डोंबिवलीचे निवडणूक प्रमुख नाना सूर्यवंशी यांनी केला आहे. पालिकेच्या निवडणूक विभागातील कर्मचाऱ्यांनी जाणून-बुजून चुकीचे फेरबदल केल्याचे आरोप केला आहे. एका प्रभागाच्या सीमेत येणारी हजारो मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात टाकण्यात आली आहेत. ही केवळ चुकून झालेली किंवा अपघाती चूक नसून जाणून-बुजून केलेला गैरप्रकार असल्याच त्यांनी सांगितले. भाजपला निवडणुकीत अडचणीत आणण्यासाठीच हा प्रकार घडवून आणल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. चुकांना तातडीने दूर कराव्या. अन्यथा संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आम्ही करू. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक वातावरणात झाली पाहिजे, आणि जर या तक्रारी दखल घेतल्या नाहीत, तर भाजपकडून पुढील पावले उचलली जातील. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून दुरुस्ती करावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. अन्यथा भाजप कडून यांची दखल घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल. त्याचं बरोबर पॅनल क्रमांक ३ मधील १५ ते १६ हजार नावे ही पॅनल क्रमांक चार मध्ये टाकण्याची तक्रार भाजपचे टिटवाला मंडळ अध्यक्ष शक्तिवान भोईर यांनी देखील केली आहे. नाना सूर्यवंशी जिल्हा अध्यक्ष
101
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Nov 24, 2025 11:08:52
Yavatmal, Maharashtra:यवतमाठ्ाच्या वणी येथे शिवसेनेने पुन्हा भाजपला झटका दिला आहे, भाजपच्या सात माजी नगरसेवकांपाठोपाठ आता भाजप जिल्हाध्यक्ष कुणाल चोरडिया यांनीही भाजपला रामराम ठोकला असून पक्षामध्ये स्थानिक पातळीवर अन्याय होत आहे. बीजेपी म्हणजे बॉदकुरवार जनता पार्टी झाली आहे असा आरोप त्यांनी केला आहे. नगरपरिषद निवडणукिचा प्रचार सुरू असताना कुणाल चोरडिया पक्षातून बाहेर पडले असून आपल्याला शिवसेना शिंदे गटासह ठाकरे यांच्या शिवसेनेची ही ऑफर असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 26 नोव्हेंबरला वणी येथे येत असून त्यांच्या उपस्थितीत कुणाल चोरडिया शिवसेनेत पक्ष प्रवेश करतील अशी माहिती आहे. बाईट : कुणाल चोरडिया
139
comment0
Report
Nov 24, 2025 11:05:30
180
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 24, 2025 10:51:46
Nagpur, Maharashtra:*नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर नगर परिषदेच्या निवडणुकीला हिंसक गालबोट... कळमेश्वर नगरपरिषदेत काँग्रेस उमेदवाराचे काम का करत नाही, भाजप वाल्यांना साथ का देतो?? या रागातून आरिफ नावाच्या एका व्यक्तीला काँग्रेसचे नागपुरातील स्थानिक नेते व मावळत्या महापालिकेतील काँग्रेस नगरसेवक हरीश ग्वालबंशी आणि त्यांच्या पाच ते सहा सहकार्याने बेदम मारहाण केल्याचा आरोप होत आहे... गंभीर जखमी झालेल्या आरिफला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आरिफ ने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी हरीश ग्वालबंशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात अपहरण आणि मारहाण असे गंभीर गुन्हे दाखल केले आहे... पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे काल रात्री अकरा वाजताच्या सुमारास कळमेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विसावा बारमध्ये आरिफ आणि हरिश ग्वालबंशी आणि त्यांच्या त्यांच्यासोबतचे सहकारी समोरासमोर आले.. तेव्हा ग्वालबंशी यांनी आरिफला तू कळमेश्वर नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा काम का करत नाही, भाजप उमेदवाराला का साथ देतो अशी विचारणा केली... यावरून दोघांमध्ये वाद वाढला.. ग्वालबंशी सोबतच्या सहकाऱ्यांनी आरिफचे अपहरण केले आणि त्यानंतर नागपूर जवळच्या गोरेवाडा परिसरात आणून बेदम मारहाणी केली.. नंतर जखमी अवस्थेतील आरिफला तिथेच सोडून आरोपी पडून गेले... जखमी आरिफला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी हरीश ग्वालबंशी आणि त्याच्या चार सहकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे... याप्रकरणी तीन आरोपींना अटक झाली आहे मात्र काँग्रेस नेते हरीश ग्वालबंशी अजूनही फरार आहेत..
24
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 24, 2025 10:29:14
Nagpur, Maharashtra:सावनेर भाजप आमदार आशिष देशमुख यांच्या नाराजी नाट्यनंतर नरेंद्र पिंपळे आणि अमित राय यांचा भाजप प्रवेश तडकाफडकी रद्द करण्यात आलाय.. भाजप जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी पिंपळे आणि अमित राय यांच्या भाजप प्रवेश रद्द केल्याची माहिती दिली. नरेंद्र पिंपळे आणि अमित राय यांच्या भाजप पक्षप्रवेशाबद्दल बावनकुळे आणि आमदार आशिष देशमुख यांना कल्पना नसल्याचेही त्यांनी सांगितलं.. गैरसमजातून दोन्ही पक्षप्रवेश झाले होते असेही कुंभारे बोलले.. दरम्यान तत्पूर्वी आमदार आशिष देशमुख यांनी आज सावनेर नगर परिषद भाजप उमेदवार यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी पिंपळे आणि राय यांच्या काँग्रेमधून भाजपत झालेल्या पक्षप्रवेशावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती... पक्षाने त्यांचा राजीनामा पुढील दोन दिवसात घेतला नाही तर सत्याग्रही करण्याचा इशाराही दिला होता... आज सावनेर येथे उभाजप उमेदवारांच्या कार्यालय कार्यक्रमातील भाषणा दरम्यान त्यांनी यावरून तीव्र संताप व्यक्त करत भाषण संपल्या संपल्या तडका पडतील तिथून बाहेरी पडले होते.... पिंपळे बेआणि राय यांनी तीन दिवसांपूर्वीच चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजप पक्ष प्रवेश केला होता.
133
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 24, 2025 10:20:19
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:भाजपचे कार्यकर्ते शिवसेनेत आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपामध्ये सातत्याने पक्षप्रवेश सुरू असल्यान दोन्ही पक्षात वादाची ठिणगी पडली होती त्यानंतर एकमेकांच्या पक्षातील कार्यकर्ते नेते आपल्या पक्षात घ्यायचा नाही अशी आचारसंहिता भाजपा आणि शिंदे यांच्या शिवसेनेने केली मात्र त्यानंतरही प्रवेश सुरूच असल्याचे चित्र आहे.. संभाजीनगर मध्ये शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्ष शिल्पाराणी वाडकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला यावर पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी नाराजी व्यक्त केली आहे जर असा सुरू राहिलं, भाजपच्या स्थानिक लोकांना नेत्यांच्या ही सूचना पालन करायचे नसेल तर आम्हालाही फोडाफोडीचा राजकारण करावे लागेल असा इशारा त्यांनी दिला तर वाडकर या आपल्या विचाराच्या आहेत त्या उद्धव ठाकरे गटात जाणार होत्या , म्हणून त्यांना आपल्याच कुटुंबातील म्हणून भाजपमध्ये घेतलं असल्याचं शहराध्यक्ष भाजप यांनी सांगितले मात्र यातून दोन्ही पक्षात पुन्हा बिनसले असल्याचे चित्र आहे...
109
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 24, 2025 10:15:49
Nagpur, Maharashtra:नागपूर सावनेर भाजप आमदार आशिष देशमुख यांची काँग्रेमधून भाजपात आलेल्या काही स्थानिक नेत्यांच्या भाजप पक्ष प्रवेशावरून नाराजी... आशिष देशमुख यांच्याकडून भाजप नेतृत्वाला आव्हान रेती माफिया यांना पक्षात घेतल्यामुळे आशिष देशमुख यांची वरिष्ठांवर नाराजी सुनील केदार यांचे कार्यकर्ते नरेंद्र पिंपळे व अमित राय यांनी नुकताच भाजप मध्ये प्रवेश केला त्यावरून आशिष देशमुख यांची भाजप नेतृत्वात नाराजी पक्ष प्रवेश मागे घेतला नाही तर सत्याग्रहाला बसण्याचा आशिष देशमुख यांनी दिला इशारा सावनेर येथील नगरपरि भाजप उमेदवारांच्या पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आशिष देशमुख नाराजी व्यक्त करत कार्यालयातून तडकाफडकी बाहेर पडले आशिष देशमुख,भाषण आशिष देशमुख यांचे नाराजी ...भाषण झाल्यावर ती पक्षप्रवेश रद्द केले नाही तर आंदोलन करणार असा इशारा देत आंदोलनाचा इशारा देत निघून गेले कुठेतरी रंगदारी, दमदाटी आणि दंडपशाहीचे काम... अवैध काम करणारे यांच्या कारकिर्दीला नाकरण्याचे काम... रेती फाफिया, सट्टे, वसुली याच्या विरोधात जाऊन सावनेर विधानसभेत लोकांनी मत दिली मात्र आता हेच लोक आपल्या पक्षात येत असतील... आपल्याच पक्षात रेतीमाफीया, सट्टे पट्टे चालवणारे लोक येणार असतील तर जनता, कार्यकर्ते खपवून हा विश्वास देतो महसूल बुडवणारे लोक महसूल मंत्र्यासोबत राहतात... त्यावेळी आमच्या मनाला वेदनादायी ठरत महसूली अधिकाऱ्यांवर गाड्या चालवणारे लोक जेव्हा भारती महसूलमंत्र्यांसोबत भारतीय जनता पार्टीचा दुपट्टा घालतात... ते आम्हाला सहजा सहजी पचनासे आहे अशा चुकीचे व्यक्ती अवैध धंदे करणारे व्यक्ती, धनी हजारो लाखो रुपयांचा शासनाचा महसूल बुडवला आहे... ज्यांच्यावर अनेक गुन्हेगारीचे गुन्हे दाखल आहेत... अशा लोकांना कोणी प्रवेश देत असेल ते आम्ही खपवून घेणार नाही ज्यांचे प्रवेश झाले आहे ती रद्द करण्याचं काम चंद्रशेखर बावनकुळे यांनी करावे.... अशी त्यांना कळकळीची विनंती करतो त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आम्ही या जिल्ह्यात विकासाचे राजकारण करत आहे... अशा राजकारणात आमच्यावर भरोसा नाही का... हे अवैध धंदेवाले तुमचा विजय करून देणार आहेत काही खपपून घेतल्या जाणार नाही... या संदर्भात तुम्ही दोन दिवसात निर्णय घ्या... नेता परवाच्या दिवशी महात्मा गांधी पुतळाच्या खाली आशिष देशमुख सत्याग्रहाला बसेल
140
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 24, 2025 10:03:16
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुर में टीईटी पेपर फोड़ प्रकरण में बड़ी कार्रवाई की गई है. जिले के पांच शिक्षक समेत 18 लोग गिरफ्तार किये गये हैं और इस रैकेट के मुख्य सूत्रधार महेश गायकवाड़ की भी गिरफ्तारी हो चुकी है. इस प्रकरण का मामला कागल तालुक्यात murmud पुलिस में दर्ज हुआ है. अब तक 18 नाम सामने आये हैं जिससे राज्यभर में मामले की चौड़ाई बढ़ने की आशंका है. पुलिस ने छापेमारी में 150 विद्यार्थियों की सूची, अन्य कागजात, कोरे धनादेश, प्रिंटर और पेपर लीक के लिए इस्तेमाल होने वाला साहित्य हाथ लगा. मुख्य सूत्रधार महेश भगवान गायकवाड़ की भी गिरफ्तारी की पुष्टि है. कुछ विद्यार्थियों को साक्षी के रूप में जांच के दायरे में लाने की तैयारी पुलिस कर रही है और कुछ अन्य शिक्षकों के खिलाफ भी कार्रवाई की जा सकती है.
181
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 24, 2025 10:02:40
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर एयरपोर्ट परिसर में रास्ता बंद हो जाने से त्रस्त तामगावensed ग्रामस्थों का आज भारी आक्रोश नजर आया। एयरपोर्ट के मुख्य गेट पर हमलावर तरीके से आगे बढ़े और आंदोलन शुरू कर दिया गया। विकल्प रास्ता न दे पाने पर एयरपोर्ट प्रशासन ने दीवार खड़ी कर दी और रास्ता पूरी तरह से बंद कर दिया गया। इसके कारण तामगाव के लोगों को पिछले एक वर्ष से काफी परेशानियां झेलनी पड़ीं। समुदाय ने यात्रियों और शिक्षण संस्थाओं के विद्यार्थियों को भी असुविधा होने की बात कही और एयरपोर्ट के पास से जाने वाले मार्ग को खुलवाने की मांग पर जोर दिया। अधिकारियों से बार-बार निवेदन किया गया, पर तात्कालिक समाधान न मिलने पर आंदोलन आक्रामक हो गया। पुलिस को पहले से hareket की जानकारी थी, फिर भी उनकी क्षमता की सीमा इतनी हद तक समझ नहीं पाई गई कि रस्ते को एक घंटे तक जाम रखा जा सके। अंततः प्रशासन ने जिलाधिकारी के साथ संपर्क किया और आंदोलनकabilir और द्वितीय बैठक की सूचना दी गई। अब तामगांव के निवासी प्रशासन के साथ संवाद की प्रक्रिया में हैं, परंतु यदि मार्ग का मामला हल नहीं हुआ तो उनका आंदोलन तेज हो सकता है।
116
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 24, 2025 09:37:06
Dhule, Maharashtra:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पिंपळनेर येथे आंदोलकांनी ताफा आढावला. डोंगराळे येथील चिमुकलीच्या मारेकऱ्यांना तात्काळ फाशी का दिली जात नाही असा जाब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आंदोलकांनी विचारला आहे. चिमुकलेचा बॅनर हातात धरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आंदोलकांनी अडवले आणि पिंपळनेर येथील सभास्थळी हा जाब आंदोलकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नगरपंचायत निवडणुकीसाठी राज्यातील पहिली सभा धुळ्याच्या पिंपळनेर येथे पार पडली आणि या सभेच्या नंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आंदोलकांनी अडवले आहे. आंदोलकांची आक्रमक भूमिका लक्षात घेता, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांची समजूत काढली. दोषींला कठोर शिक्षा केली जाईल असं आश्वासत्यांनी दिले.
167
comment0
Report
Advertisement
Back to top