icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445323
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow24 Aug 2024, 02:30 am
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

संजय पाटील और नारायण राणे के बयानों से उद्धव सरकार घबराई?

Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग, माजी आमदार वैभव नाईक ऑन संजय पाटील ( पत्रकार धमकी ) --- संजय पाटील यांची भाषा उद्धव ठाकरे साहेबांसोबत असताना कशी होती आणि आता कशी आहे. *सत्तेची मगरुरी कशी येते हे संजय पाटील यांच्या वागण्यावरून दिसून येते.* त्यांनी खोके घेऊन पक्ष प्रवेश केला आणि ते पत्रकारांनी निदर्शनास आणले ह्याचा राग संजय पाटील काढत आहेत. *राज्यात कायदा व्यवस्था आहे असं वाटतं असेल तर मुख्यमंत्र्यांनी संजय पाटील यांच्यावर कारवाई करावी.* ऑन नारायण राणे ( धमकी ) ---- नारायण रानेंनी ह्यापूर्वी अनेक वेळा धमकी दिलीय. ज्यांनी त्यांना निवडून दिले त्यांनाच ते धमकी देतात. *जैतापूर प्रकल्पाच्या वेळी सुद्धा भर सभेत त्यांनी धमकी दिली होती आणि त्याचे निवडणुकीत झालेले परिणाम नारायण राणे विसरलेत. पण जनता विसरली नाही तुम्ही अशा धमक्या देऊन प्रकल्प आमच्या माथी कसे लादता ते आम्ही बघतो* -- वैभव नाईक यांचा नारायण रानेना ईशारा ऑन नारायण राणे ( उद्धव ठाकरे पैसे घेतले ) ---- उद्धव साहेबांना बदनाम करण्याशिवाय भाजपने नारायण रानेना दुसरं काम दिलेले नाही. वरिष्ठ नेत्यांना खुश करण्यासाठी आणि प्रसिद्धी साठी ते अशी वक्तव्ये करत आहेत. *नारायण राणे केवळ धमकी देण्यासाठीच जिल्ह्यात येतात का ?* ऑन एकनाथ शिंदे ( दिलगिरी व्यक्त ) ---- *दिलगिरी व्यक्त करताना एकनाथ शिंदे यांनी संजय. पाटील यांच्या ऐवजी संजय राऊत यांनाच बोलण्याचं काम केल ही दिलगिरी म्हणजे जनतेच्या डोळ्यांत धुळफक आहे आणि पत्रकारानीं आवाज उठविल्यानंतर त्यांनी केलेला हा ड्रामा आहे* byte --- वैभव नाईक, माजी आमदार, उबाठा feed on desk
0
0
Report

ठाकरे गट के आरोप: डोंबिवली में संजय दिना पाटील के भड़काऊ बयानों के खिलाफ शिकायत

Kalyan, Maharashtra:बॉम्ब और पाच हत्या के वक्तव्यों की चौकसी करा; खासदार संजय दिना पाटील के विरुद्ध कल्याण डोंबिवली में ठाकरे गट ने डोंबिवली पुलिस में शिकायत दर्ज कराई है. पत्रकारों को धमकी, शिवसैनिक विरोधी वक्तव्य और बॉम्ब के उल्लेख के कारण ठाकरे गट आक्रामक है. गृह मंत्री देवेंद्र फडणवीस से भी कारवाई की मांग की गई. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष के कल्याण लोकसभा जिल्हाप्रमुख अभिजीत सावंत ने डोंबिवली पुलिस थाने में लिखित शिकायत दर्ज कराई है. इस शिकायत में संजय दिना पाटील ने 'बॉम्ब से उड़वून टाकू' जैसे उल्लेख किए जाने का आरोप लगाते हुए कहा है कि बॉम्ब कहाँ से लाए गए, क्या उनका आतंकवादी संघटन से संबंध है, इसकी जांच हो. तथा संजय दिना पाटल ने पांच जनों की हत्या का उल्लेख किया है; यह दावा किया गया कि वे प्रकरण दबाए गए, और किसका क्या योगदान था, इसकी जांच हो. पत्रकारों के बारे में आक्षेपार्ह और धमकी भरी भाषा के प्रयोग का ठाकरे गुट ने कड़ा विरोध किया. हमारा न्याय-व्यवस्था और पुलिस पर भरोसा है, इसलिए हमने कायदेशीर मार्ग से शिकायत दी है; अगर शिवसैनिक पर हाथ डाला गया तो हम भी उत्तर देंगे. राज्य के गृहमंत्री देवेंद्र फडणवीस से पूरे प्रकरण पर उचित कार्रवाई की मांग ठाकरे गट ने की है.
0
0
Report
Advertisement

सोलापुर के पत्रकारों ने सांसद संजय दिना पाटलाओं के खिलाफ जोरदार निषेध प्रदर्शन

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : सोलापुरात विविध पत्रकारांची संजय दीना पाटलांचा विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त - सोलापुरातील पत्रकारांकडून खासदार संजय दिना पाटلांच्याविरोधात निदर्शने - महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि श्रमिक पत्रकार संघ यांच्या वतीने संजय दिना पाटलांचा व्यक्त करण्यात आला जाहीर निषेध - संजय दिना पाटलांनी लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी - खासदार असलेल्या व्यक्तींना अशा पद्धतीची भाषा वापरणे हे निंदनीय आहे. - मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी。
0
0
Report

मार्डी गाँव में बिजली के तार टूटने से हादसा; बकरी मरी, नाती घायल, दादी भी मरी

Satara, Maharashtra:सातारा - माण तालुक्यातील मार्डी गावात तुटून पडलेल्या वीजवाहक तारेमुळे एक अत्यंत हृदयद्रावक दुर्घटना घडली आहे. बेंद शिवारात शेळ्या चारत असताना एका शेळीचा पाय विजेच्या तारेत अडकल्याने ती तडफडू लागली. तिला वाचवण्यासाठी १३ वर्षांचा नातू सुजित पुढे गेला असता त्यालाही विजेचा जोरदार धक्का बसला. आपल्या डोळ्यांसमोर नातवाला मृत्यूशी झुंज देताना पाहून ६० वर्षीय आजी मालन काळे यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र विजेचा तीव्र प्रवाह असल्याने शेळीसह आजी-नातवाचा जागीच मृत्यू झाला. महावितरणच्या कथित निष्काळजीपणामुळे घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात तीव्र संताप आणि शोककळा पसरली आहे.
0
0
Report
Advertisement

नीट पेपर लिक मामले में बेलापूर में कांग्रेस का भव्य मोर्चा, शिक्षण मंत्री के इस्तीफे की मांग

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई जिल्हा काँग्रेसतर्फे आज बेलापूर मध्ये नीट पेपर लिक, उशिरा होणारे विद्यालयीन प्रवेश अश्या विविध विषया संदर्भात भव्य मोर्चा काढत विद्यार्थ्यांचा आवाज अभियान राबविलाय. केंद्र सरकारच्या निष्क्रियतेमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात गेले आहे. सरकारच्या निषेयरते विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन देखिल बिघडत असून काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केले असताना अद्यापही केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा सरकारने घेतला नाही ही निषेधार्य बाब असल्याची टीका यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आबा दळवी यांनी केलेय.
0
0
Report

सोलापुर मालशिरस दुर्घटना: विधायक ने ठेकेदारों के खिलाफ कार्रवाई मांग विधानसभा में

Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तांदुळवाडी येथील विहीर दुर्घटनेप्रकरणी आमदार उत्तम जानकर यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला आहे. या घटनेत 8 निष्पाप नागरिकांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या रोडवेज सोलुशन कंपनीच्या ठेकेदारला अटक न करता सुपरवायझर सारख्या व्यक्तींना अटक करून चालढकल केली जात असल्याचा मोठा उपस्थित केला आहे. सातारा पंढरपूर या अपूर्ण कामाचं बिल काढल असून त्यामुळे अधिकाऱ्यांवर ही कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आमदार जानकर यांनी आज सभागृहामध्ये केली आहे.
0
0
Report

नारायण राणे ने संजय राऊत पर हमला बोला, उद्धव ठाकरे को निशाने पर रखा गया

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी भाजपा खासदार नारायण राणे पत्रकार परिषद pointers On संजय राऊत पत्र संजय राऊत यांच्या प्रत्येक वाक्याची चौकशी करावी लागेल संजय राऊत सगळं आक्षेपार्ह बोलतात कदाचित हे सगळं त्यांचं बोलणं आजारपणामुळे असेल ते मला जेव्हा भेटले, तेव्हा त्यांच्या मी तब्येतीची चौकशी केली होती माणूस जवळ आला की कसा बेफाम बोलतो याचं उदाहरण म्हणजे संजय राऊत On शहा कवच कुंडल संजय राऊत एक खासदार आहेत, संपादक सोडा, अशा परिस्थितीत त्यांनी का बोलावं राज्यातल्या राजकारणावरती देशातल्या परिस्थिती वरती संजय राऊत यांनी जरूर बोलावं अमित शहा यांचं नाव त्यांनी का घ्यावं कवच कुंडल कोणी घेतली, कवच कुंडल तू नाही का घेतलेली.. तू उद्धव ठाकरे सेनेमध्ये का राहिला आहेस संजय राऊत यांच्या जवळ कोणाची तरी कवच कुंडल आहेतच ना संजय राऊत यांच्या भोवती सहानुभूती पण कोणाची तरी आहे ना On मुख्यमंत्री ( सहावा खासदार --टायगर ऑपरेशन) ऑपरेशन झाललं, ना सहा खासदार इकडून तिकडे गेले ना आमचा हेतू साध्य झाला, कुठून काय कोणी केलं कशाला काढा On लोकशाही हे सर्व लोकशाहीसाठी धोकादायक आहे की नाही हे परिस्थितीनुसार कळेल सर्व टायगर बीजेपी मध्ये आले On उद्धव ठाकरे ठाकरेंकडे आमदार आहेत कुठे सध्या तरी त्यांच्याकडे तीनच खासदार आहेत तेही खासदार सिंधुदुर्गातले आहेत, त्यांना आम्ही भाजपमध्ये घेणार नाही, आम्ही माणूस बघून घेतो On उद्धव ठाकरे आमदार पुढचा आमदारांचा नंबर लागेल खासदारांना जो काही मोबदला मिळाला, आमदार म्हणणार आम्हाला मिळू दे राजकीय वर्चस्व On विरोधी पक्ष लोकशाही आहे, विरोधी पक्ष नेता पाहिजेच विरोधी पक्ष नेता पाहिजे, तो प्रमुख असतो कामकाजामध्ये विरोधी पक्ष नेत्याचा रोल प्रमुख असतो On उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंना सध्या बरं नाहीये, जाऊ दे ना.. त्यांना सोडा तीन खासदारांना त्यांना घेऊन बसू दे ना बाळासाहेबांची आठवण मला येते... उद्धवची नाही व्हाईट वाटतं जो पक्ष मी सुरुवातीपासून पाहिला त्याचा आज अस्त होता ना मला बरं वाटत नाही बाळासाहेबांचा आवाज ती महाराष्ट्राची गरज होती आज नाही On अणुऊर्जा प्रकल्प अणुऊर्जा प्रकल्प आता आला तर आम्ही त्याचे स्वागत करू अणू ऊर्जा प्रकल्प इथे यावा या मर्जीचा मी आहे विरोध करणारे व्यावसायिक आहेत विरोध करणारे कोण आहेत, या पूर्वी विरोध करून उद्धव ठाकरेंनी पैसे घेतले... आता गप्प बसले, एक प्रकल्प झाला तर किती प्रगती झाली असती विरोध करणाऱ्यांनी समोरून आंदोलन करा, मग मी काय करतो ते बघा सारखं आंदोलन आंदोलन चेष्टा लावली आहे वीज निर्मिती करणारा प्रकल्प कोणीही करावा मानसकृता बदलणे म्हणजे माझा फॉर्मुला आहे मार देणे... म्हणजे फटकवणे किती वेळा समजवायचं - नारायण राणे
0
0
Report
Advertisement

उद्धव ठाकरे का मराठवाड़ा दौरा: छह सांसदों के साथ सियासी रस्साकशी तेज

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Anchor : शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून उबाठा गटाचे सहा खासदार फुटले त्यातील तीन खासदार मराठवाड्यातील होते त्यामुळे त्या सर्व खासदारांच्या मतदारसंघात आता उद्धव ठाकरे तीन दिवसांचा दौरा करणार आहे मात्र या दौऱ्यावरन आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत आता उद्धव ठाकरे दौरा करून काय उपयोग असं शिवसेना नेते म्हणताय तर उद्धव ठाकरेंचं मराठवाड्यात स्वागत आहे असं नुकतेच फुटलेले खासदार सांगताय... Vo 1... उबाठा गटा मध्ये पडलेल्या फुटी नंतर त्यांचे सहा खासदार आता एकनाथ शिंदेंच्या गळाला लागले आहे त्यात तीन खासदार हे मराठवाड्यातले आहेत त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे दौरा करणाऱ आहे, खरंतर अडीच वर्षांपूर्वी गुवाहाटी ला जाणाऱ्या आमदारांच्या संख्येत मराठवाड्यातले नऊ आमदार होते त्याही वेळेस आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी या बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात दौरा केला होता आणि तब्बल अडीच तीन वर्षानंतर आता तीन खासदार फुटलेले आहेत याच खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे नव्याने दौरा करणार आहे यवतमाळ पासून त्यांचा दौरा सुरू होणार आहे, यवतमाळ, वाशीम, हिंगोली, परभणी, धाराशिव करत थेट शिर्डी पर्यंत त्यांचा दौरा असणार आहे.. या सहाही मतदारसंघात जाऊन उद्धव ठाकरे मतदारांसोबत आणि शिवसैनिकांसोबत संवाद साधणार आहे आणि फुटलेले खासदार गद्दार असल्याचा पुन्हा एकदा आरोप ते करतील यात शंका नाही.. मात्र याच दौऱ्यावर ना आता आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे आता दौरा करून उपयोग तो काय असा सवाल आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून केल्या जातोय... Byte योगेश कदम, शिवसेना नेते Vo 2.. तर उद्धव ठाकरे येत असतील तर त्यांच्या पक्ष वाढीसाठी त्यांनी फिरावं त्यांनी स्वागताचा आहे अशी प्रतिक्रिया आता एकनाथ शिंदेंच्या सोबत गेलेले खासदार देत आहे.. Byte नागेश पाटील आष्टीकर, खासदार हिंगोली Byte संजय जाधव, खासदार परभणी Vo 3... मराठवाडा एकेकाळी उद्धव ठाकरेंचा शिवसेनेचा गड मात्र हा गड आमदारांच्या रूपान तीन वर्षांपूर्वी तर खासदाराच्या रूपाने आता उध्वस्त झालेला आहे, उबाठा साठी हे उध्वस्त झालेलं मतदारसंघ पुन्हा सावरण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा दौरा आहे विधान परिषद निवडणुकीत त्यांनी दौरा करत जंग जंग पछाडले मात्र मराठवडयात अवघे 3 आमदार त्यांच्या पदरी पडले, तर राज्यात 20 या व्यतिरिक्त फारस यश त्यांना आलं नाही आता खासदारांच्या मतदारसंघातील दौऱ्यान काही फरक पडेल का अशाच चर्चा आता सुरू आहे... विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर...
0
0
Report

CCI कपास खरीद विवाद पर प्रकाश आंबेडकर के आरोप, किसान-मोर्चे में राजनीतिक घमासान

Nagpur, Maharashtra:नागपूर प्रकाश आंबेडकर, वंचित पीसी - सीसीआय कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया विरोधात पिटीशन टाकली होती. सीसीआयने कापूस खरेदीला सुरवात केलीय... पण नवीन पद्धत सुरवात करत सिसीआयने बेल करून कापसाच्या बेल (गाठी) पडल्या भावात विकत आहे... सीसीआय अडचणीत येऊन ही व्यवस्था कोलमडली पाहिजे यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. यामुळे पुन्हा सीसीस्खरेदी बंद झाल्यास त्याचा फायद्या व्यापारी वर्गाला होईल यासाठी काम सुरू असल्याचा आरोप केलाय... शासनाला नोटीस बजावली असून त्यांनतर सुनावणी होणार आहे... सप्टेंबर महिन्याचा पहिल्या आठवड्यात धान, सोयाबीन, ज्वारी, खरेदी सेंटर आणि दर जाहीर करावे, कमी पीक झाल्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे... On राजकीय परिस्थिती ... प्रत्येक राजकीय माणूस हा गुलाम झाला आहे, विधान परिषद निवडणुका झाल्यात, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शेवटपर्यंत लढले, मात्र काँग्रेसचे उमेदवार लढले नाही, किंवा पडून गेले, त्यामुळे राजकीय पक्ष गुलाम होत आहे का?... RSS चरित्रवान असल्याचं सांगतात मात्र भागवत मोदीला गुलाम झाल्याचं दिसत आहे... देशाला आर्थिक दृष्टीने गुलाम करण्याचं काम सुरू झालं आहे... सुब्रह्मण्यन स्वामी, वानखडे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या चारित्र्यवर शंका व्यक्त केली आहे... RSS चारित्र्यवान म्हणत असताना RSS ने मोडीला कोणी विचारलं नाही.. लोकामधूम मोदींवर आरोप होत आहे... मोहन भागवत विचारणा करत नाही, म्हणजे मोहन भागवत यांनी मोहन भागवत यांना गुलाम केले अशी परिस्थिती आहे..* ... पंतप्रधान यांच वागणं किंवा त्यांची कामजोरीचे शोषण सुरू आहे....अग्रीकचारल मार्केट अमेरिका करारामुळे बाजारपेठ जगासाठी खुली केली आहे. त्यामुळे आर्थिक संकट वाढलं... सामान्य माणूस म्हणून आवाज उठवयाल सुरवात केली पाहिजे... राजकीय व्यवस्थेला लकवा मारला असल्यास... लोकांनी लकवा मरून चालणार नाही, सर्व व्यवस्था ताब्यात घेऊन त्यांना जाब विचारून ताकद सामान्य माणसाकडे असल्यानं तो अधिकार बजावला पाहिजे.. आम्ही जनजागृती करत आहे, सुब्रह्मण्यन स्वामीं, अनेक लोक आहे... ज्यांनी मीडियात मांडल आहे, लोकांनी त्यावर प्रश्न विचारले पाहिजे.. On विश्वास नागरे पाटील तो विषय इथं बोलू नये.. On MVA आमदार गैरहजर ... इच्छा़ दिसत नाही त्या त्या पक्षातील लोक भाजपात जाण्यास इच्छुक आहे. त्यात काँग्रेस पक्ष सुद्धा आहे... यात आश्चर्य काही नाही आहे... विरोधीपक्ष पाहिजे की नको हे ठरवण्याची वेळ आली आहे, जे भाजपात जाणार नाही ते खरे विरोधक अशी परिस्थिती आहे. On mva विसर्जन ... महाविकास आघाडीचे विसर्जन झाले आहे.. प्रत्येक जण भाजपात जाऊन तडजोड करत आहे... On उद्धव ठाकरे MVA नाराजी ... उद्धव ठाकरे यांनी अगोदर खुलासा करावा की मध्यरात्रि 2 वाजता जाऊन मुख्यमंत्त्री फडणवीस यांना भेटले की नाही . On काँग्रेस ... काँग्रेसचे नगरसेवक फुटले, अमادर फुटले, कुठलीच कारवाई नाही.. अमरावतीच्या उमेदवार फुटला... On संविधान चौकटीत ... कर्नाटकमदब्ये RSS बंद करावा...मोहन भागवत यांना जेलमध्ये टाकण्याची हिंमत दाखवलं का? ON काँग्रेस ग्राफ कमी होत आहे? बी टीम ... On विधान परिषद ... RSS, भाजप यांना देशप्रेम नाही नव्हते आणि राहणार नाही असे मानतो...
0
0
Report
Advertisement

सांगली महापालिका के चयनित नगरसेवकों पर विवादित, हाई कोर्ट में याचिका दाखिल

Sangli, Maharashtra:स्लग - स्वीकृत नगरसेवक निवडी सापडणार वादात ! निवडी बेकायदेशीर असल्याचा आरोप..उच्च न्यायालयात दाखल होणार याचिका.. अँकर - सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी आता वादात सापडण्याची शक्यता आहे.सांगलीतील सामाजिक कार्यकर्त्यांकडून स्वीकृत नगरसेवक निवडीवर आक्षेप घेत निवडी बेकायदेशीर असल्याचा आरोप केला आहे.महापालिका प्रशासनाकडून नुकत्याच आठ जणांच्या स्वीकृत नगरसेवक म्हणून निवडी केले आहेत,मात्र त्यापैकी एकच निवड योग्य असून बाकीच्या सात निवडीत या बेकायदेशीर आणि बोगस असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सतीश साखळकर,वि.द बर्वे आणि रवींद्र वळवडे यांनी केला असून निवडीच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे,त्यामुळे सांगली महापालिकेत भाजपा,काँग्रेस आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून करण्यात आलेल्या निवडी आता वादात सापडण्याची शक्यता आहे.
0
0
Report

मोहरम पर चंद्रपुर जेल के गैबीशाह वली दरगाह में लाखों श्रद्धालु

Chandrapur, Maharashtra:मोहरमनिमित्त जिल्हा कारागृहातातील गैबीशाह वली दर्ग्यावर श्रद्धेचा महापूर, वर्षभरातून दोन दिवस भाविकांना कारागृहाच्या या परिसरात असतो प्रवेश मोहरमच्या दिवशी चंद्रपूर शहराच्या मध्यभागी असलेला जिल्हा तुरुंग नागरिकांसाठी खुलेला जातो. सर्वधर्मीय भाविक या तुरुंग परिसरात असलेल्या गैबीशाह वली दर्ग्यावर नतमस्तक होतात. सुमारे ४०० वर्ष जुन्या या दर्ग्यातील विहिरीचे पाणी तीर्थरुपात प्राशन करण्यासाठी तुरुंग परिसरातील गर्दी होते. चंद्रपूरचे हे कारागृह या भागातील लढवय्ये शासक ' गोंडराजे ' यांचा राजवाडा आहे. इंग्रजांनी या राजवाड्याचे कारागृहात रूपांतर केले होते. याच कारागृह परिसरात आहे गैबीशाह वली या संत पुरुषाचा ४०० वर्ष जुना दर्गा. इंग्रजांच्या काळातही इथल्या वार्षिक उरुसात खंड पडला नाही. वर्षात एकदा या कारागृहातील या दर्ग्यावर मोहरम च्या दिवशी लाखो भाविकांची गर्दी होते. दरवर्षी भाविक आणि प्रशासन यांच्या समन्वयातून हा उत्सव शांततेत पार पडतो. या दर्गा परिसरात असलेल्या विहिरीतील पाणी पवित्र समजले जाते. हे पाणी प्राशन केल्याने आजार बरे होतात व दर्ग्याचे दर्शन घेतल्यावर मनोकामना पूर्ण होतात असा भाविकांचा म्हणणं आहे. भाविकांचा उत्साह, गर्दी आणि सुरक्षा व्यवस्था यंदाही या सोहळा उत्साही वातावरणात पार पडला. चंद्रपूर जिल्हा कारागृहातील या हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या प्रतीकाने सामान्य माणसाच्या श्रद्धेला नवे परिमाण दिले आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top