445001
यवतमाळ मध्ये बेलविक्रेत्याचा खून, लोहारात दहशत
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरूच असून आता लोहारा परिसरात एका बेल विक्रेत्यांचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला आहे। भर वस्तीत अनेकांसमक्ष हा खून झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे। रामनाथ सोनटक्के असे मृताचे नाव आहे, लोहाराच्या देवी नगर मध्ये तो बेल विक्री करून सायकल ने जात असताना अज्ञात व्यक्तीने त्याच्या छातीत चाकु भोसकला, ज्यात तो जागीच गतप्राण झाला. मृतक हा कोळंबी चा मूळ रहिवासी असून ह्या खुनामागे अनैतिक संबंधाची किनार असल्याची चर्चा आहे।
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
शिर्डी में भोंदू के कथित सहायक की पुलिस पूछताछ, खाते मामले भी सामने
Shirdi, Maharashtra:भोंदूच्या तथाकथित स्विय सहाय्यकाची चौकशी शिर्डी पोलीसांकडून चौकशी सुरू शिर्डी पोलीसांकडून अनेक खातेदारांची चौकशी हिंगेकडून भोंदू बद्दल अनेक बाबींचा खुलासा होण्याची शक्यता गेल्या दोन तासापासून रमेश हिंगे आणी त्याच्या भावाची शिर्डी पोलीस ठाण्यात चौकशी विश्वसनीय सूत्रांची माहिती0
0
Report
दिंडोरी के कुएं में एक ही परिवार के नौ लोगों की मौत; मंत्री गिरीश महाजन ने कुएँ भरवाने के आदेश दिए
Dindori, Madhya Pradesh:एकाच कुटुंबातील नऊ जणांचे बळी घेणाऱ्या दिंडोरी येथील विहिरीला बुजवण्याचे मंत्री गिरीश महाजन यांचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचनेनंतर जीवघेणी विहीर बुजवण्याची प्रक्रिया सुरू.... या विहिरीत यापूर्वीही जनावरे पडून मृत्युमुखी झाल्याची घटना घडली असल्याची स्थानिकांची माहिती... विहीर मालकाकडून कोणतीही काळजी न घेतल्यामुळे नागरिकांकडून व्यक्त केला जातोय संताप..0
0
Report
खासदार भुमरे के ड्रायवर जावेद शेख को नोटिस, 9 एकर जमीन मामले में छानबीन शुरू
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:खासदार संदीपान भुमरेचा ड्रायव्हर जावेद शेख याच्या 9 एकर जिमिनीच्या हिबानामा प्रकरणात पोलिसांनी जावेद रसूल शेखला नोटीस पाठवली आहे, पोलिसांनी जावेदच्या घरावर नोटीस चिटकवली आहे आणि 3 दिवसात तपासकामी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत..जावेद च्या विरोधात परभणी येथील वकील मुजाहिद खान यांच्या तक्रारीवरून फसवणूक आणि जीवे मारण्याच्या धमकीचा गुन्हा दाखल आहे.. दुसरीकडे जावेद कडून अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात आज अर्ज करण्यात आलाय, या प्रकरणी सुनावणी आज सुनावणी होणार आहे, कोट्यवधी ची ही जमीन खासदार भुमरे च्या ड्रायव्हर ला hibNama म्हणजे बक्षिस पत्र म्हणून देण्यात आली होती यावरून खासदार भुमरे सुद्धा अडचणीत आले आहे...0
0
Report
Advertisement
वाशीम में आंधी-बारिश से बिटोडा भोयर गांव में भारी नुकसान, घर-गोशाला क्षतिग्रस्त
Washim, Maharashtra:वाशीम: वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात काल झालेल्या पावसासह वादळी वाऱ्यामुळे बिटोडा भोयर गावात मोठे नुकसान झाले. जोरदार वाऱ्यामुळे अनेक घरांवरील तसेच गुरांच्या गोठ्यांवरील टीनपत्रे उडून गेल्याने आर्थिक फटका बसला. या घटनेत घरातील जीवनावश्यक वस्तूंचेही नुकसान झाले असून, प्रभावित नागरिकांनी शासनाकडे नुकसानभरपाईची मागणी केली आहे.0
0
Report
जालना रोड उद्घाटन पर खोतकर-दानवे की दरार मिटी, रिश्ते नए सिरे से जुडे
Jalna, Maharashtra:जालना : खोतकर ,दानवेंमध्ये असलेले वाद मिटले? रस्ता उदघाटनाच्या कार्यक्रमात अर्जुन खोतकर यांच्याकडून वाद मिटल्याची घोषणा कोणतीही ताकद आम्हाला आता वेगळं करू शकत नाही-खोतकर आमच्यातील मतभेद संपले,राजकारणात काहीही होईल पण आमच्या संबंधांत खराबी येणार नाही-खोतकर महापालिकेत दानवेंच्या नेतृत्वात भाजपला यश आलं याचा आम्हाला आनंद आमच्या नगरसेवकांना तुमच्यात सामावून घ्या दानवेंच्या सल्ल्याने चला,खोतकरांचं महापौर वंदना मगरेना आवाहन,गोरंटयाल यांना डिवचण्याचा प्रयत्न जयदेव जयदेव जय मंगल मूर्ती मिटले सारे भांडण आता घेऊन येऊया वरती शिवसेनेसह सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन चालू,निधी कमी पडू देणार नाही-दानवे अँकर :जालन्यातील राजकारणात आज पुन्हा नाटयमय घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत.रावसाहेब दानवे आणि माझ्यातील राजकीय वैर संपल्याची घोषणा शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी केली आहे.आज जालना-राजूर रोडवरील दोन किलोमीटर रस्त्याच्या कामाचे उद्घाटन भाजप नेते रावसाहेब दानवे आणि आमदार अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.या वेळी आयोजित कार्यक्रमात खोतकरांनी ही घोषणा केली.कोणतीही ताकद आम्हाला आता वेगळं करू शकत नाही.आमच्यातील मतभेद संपलेत.राजकारणात काहीही होईल पण आमच्या संबंधांत खराबी येणार नाही असंही आश्वासन यावेळी खोतकरांनी उपस्थितांना दिलं.तर भाजप महापौर वंदना मगरे या माजी आमदार कैलास गोरंटयाल यांच्या समर्थक आहेत.हा धागा पकडून खोतकरांनी मगरे यांना तुम्ही रावसाहेब दानवेंच्या सल्ल्याने चला,महापालिकेला निधी कमी पडू देणार नाही असं म्हणत खोतकरांनी महापौर मगरे यांना गोरंटयाल यांचं न ऐकण्याचा अप्रत्यक्ष सल्लाच देऊन टाकला.तर दानवेंनी देखील त्यांच्या भाषणात दोन नेत्यांमधील वैर मिटल्यानं राजूरच्या गणपती मंदिरात जाऊन जयदेव जयदेव जय मंगल मूर्ती मिटले सारे भांडण आता घेऊन येऊ या वरती ही आरती तयार करायला लावू अशी फिरकी घेतली. साऊंड बाईट : अर्जुन खोतकर, आमदार,शिवसेना साऊंड बाईट:रावसाहेब दानवे,नेते,भाजपा0
0
Report
नाना पटोले बारामती उपचुनाव पर कांग्रेस की परंपरा पर बहस
Nagpur, Maharashtra:नागपूर नाना पटोले, काँग्रेस नेते ( बारामती पोटनिवडणूक -सुनेत्रा पवार विनंती ) -- पक्षामध्ये अजून चर्चा झाली नाही... मात्र माननीय अध्यक्षांचे पेपरमध्ये बातम्या वाचल्या.. बारामती आम्ही लढणार.. मी गावाकडे दौऱ्यावर होतो... मला माहिती नाही --- महाराष्ट्रात परंपरा राहिली आहे... परंपरेच पालन व्हावं अशी आमची भूमिका आहे... पक्षाने जाहीर केल्यानंतर अध्यक्ष कॅंडिडेट कोणता देतात.. याबाबत मला माहिती नाही (on मुख्यमंत्री आर आर उदाहरण ) --- अशा घटना घडल्यानंतर बिनविरोध निवडणुक करण्याची परंपरा काँग्रेसनेच त्यावेळेस... गोपीनाथ मुंडे गेल्यानंतर काँग्रेसने केली होती --- पण त्यानंतर भाजपाने त्याचे पालन केले नाही.... अशा अनेक घटना झालेले आहेत.... काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी कशाच्या आधारावर हा निर्णय घेतला पक्षश्रेष्ठींनी त्यांना काय सूचना दिल्यात त्याची माहिती माझ्याकडे नाही... त्याबाबत मी आता प्रतिक्रिया देऊ शकत नाही --- मात्र अशा घटनेने अनेक वेळा काँग्रेस पक्षाने भूमिका घेतली आहे... की बिनविरोध निवडणुका झाल्या पाहिजे -- अध्यक्षांनी जो काही निर्णय घेतला त्याबाबत मला माहिती नाही... मात्र अशी परंपरा राहिली आहे (on खरात प्रकरण... भाजपा नेते ऑडिओ ) --- अनेक मंत्री आणि सत्ता पक्षाचे आमदार यामध्ये येत आहे.. महिला अध्यक्षांना तुम्ही काढलं पण मंत्र्यांची, आमदार नावे येत आहे.. एका महिला अध्यक्षांवर कारवाई करण्यापेक्षा बाकीच्यांवर सरकार का कारवाई करत नाही.... -- हे प्रकरण दुसऱ्या राज्यात वर्ग करावं अशी माझी मागणी मला करावी लागणार आहे... -- गुजरात मधील घटनेत जेव्हा अमित शहा गुन्हेगार होते... त्याचे कोर्ट महाराष्ट्रात ठेवले होते... -- जय ललिताच्या तामिळनाडूच्या प्रकरणात कर्नाटक मध्ये ठेवले होते -- ही घटना मोठी आहे त्यामुळे या राज्यात न चालता... याचा प्रभाव पडू शकतो त्यामुळे दुसऱ्या राज्यात या प्रकारचे व्हावे... -- पोलिसांच्या चौकशीत खोलात जाण्याची गरज आहे. मात्र सत्तेत असणाऱ्या लोकांना सांभाळण्याचे काम मुख्यमंत्री करत आहे ही गंभीर बाब आहे. खरात प्रकरणी सरकार अडचणीत आले आहे.. सरकार यांना पाठीशी घालत आहे0
0
Report
Advertisement
अनिल देशमुख: बारामती में बिना उम्मीदवार चुनाव की संभावना पर चर्चा
Nagpur, Maharashtra:नागपूर अनिल देशमुख, राष्ट्रवादी sp नेते ( ऑन बारामती पोटनिवडणूक सुनेत्रा पवार विनंती ) -- आमच्या पक्षातर्फे कोणताही उमेदवार बारामतीत लढणार नसल्याच सुप्रिया ताईंनी अगोदरच जाहीर केले आहे. काँग्रेसच्या बाबतीत मधात बातम्या आल्या होत्या... मात्र माझं वैयक्तिक मत आहे की अजितदादांनी अनेक वर्ष काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना महाविकास आघाडीमध्ये सर्वांसोबत एकत्र राहून काम केलं... त्यामुळे काँग्रेसने सुद्धा बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी असं मला वाटतं... याबाबत त्यांचे वरिष्ठ नेते ते महा विकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलतील.. आणि बिनविरोध बारामतीची निवडणुकी होण्याबातचा निर्णय घेतला जाईल असं मला वाटतं0
0
Report
नाशिक हादसे पर देवेंद्र फडणवीस का संवेदना भरा बयान; बारामती उपचुनाव निष्पक्षता की मांग
Nagpur, Maharashtra:देवेंद्र फडणवीस बाईट - नाशिक अपघात: ती गाडी विहिरीत पडली, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी माझ्यावर फोनवर चर्चा केली आणि तेथील परिस्थिती देखील सांगितली. खरं म्हणजे इतक्या लहान मुलांचं असं दुर्दैवी निधन होणार कुठलंच असू शकत नाही. ती जी विहीर आहे त्याला अतिशय छोटा कठडा होता आणि मध्यभागी ती विहीर होती त्यामुळे ही घटना घडल्याचा प्रथमदर्शनी त्या ठिकाणी लक्षात येते. या संपूर्ण कुटुंबाच्या प्रतिमा संवेदना व्यक्त करतो आपण त्या लोकांना मदत घोषित केलेल्या पण त्यासोबत एक अशा पद्धतीने सूचना दिलेल्या आहेत की रस्त्याच्या मध्ये अशा प्रकारच्या विहिरी आहेत असं कुठे रहदारी असेल तर तात्काळ त्याचा ऑडिट करून त्याला आवश्यकता आहे का किंवा त्याला काय उपाययोजना करता येतील. इथे असं लक्षात आलं की भिंत होती पण ती छोटी होती ती कदाचित मोठी असती तर ते वाचू शकले असते त्यामुळे तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ही घटना प्रचंड सर्वांना वेदना देणारी अशी आहे. बारामती पोटनिवडणूक - असं वाटतं की सर्वच पक्षांनी सोनेत्राताईंना पाठिंबा दिला पाहिजे माझी अशी सर्वांना विनंती असेल की ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्राला साजेशी अशा पद्धतीने परिस्थिती होईल. यापूर्वीही महाराष्ट्राने बिनविरोध पोटनिवडणुकां केली आहेत मला आठवते की जेव्हा आर आर आबांच दुखद निधन झालं होतं त्याही वेळेस ती फोटो निवडणूक भाजप आणि आम्ही ठरवलं होतं की लढणार नाही आणि ते बिनविरोध केली होती. मला वाटतं सर्वच पक्षांनी मन मोठं करून निवडणूक बिनविरोध केली पाहिजे.0
0
Report
कोंकण में लक्ष्मी ऑरग्निक विरोधी आंदोलन तेज, राज ठाकरे ने समर्थन का संकेत दिया
Ratnagiri, Maharashtra:ब्रेकिंग.. लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात कोकणात रणकंदन.. राज ठाकरेंचा आंदोलनाला जाहीर पाठिंबा!.. अँकर कोकणातील खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीत आता संघर्षाची ठिणगी पडली आहे. लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीविरोधात स्थानिक ग्रामस्थ आणि संघर्ष समित्यांनी आक्रमक पाऊल उचललं असून, येत्या ६ एप्रिलला एका भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या आंदोलनाला आता राजकीय बळही मिळालं आहे.आज आंदोलकांच्या शिष्टमंडळाने मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना मोर्चाचं निवेदन दिलं.. यावेळी राज ठाकरेंनी या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.. मनसेच्या एन्ट्रीमुळे आता या आंदोलनाला व्यापक स्वरूप प्राप्त झालं असून प्रशासनाचं धाबं दणाणलं आहे.. पर्यावरण आणि स्थानिक प्रश्नांवरून पेटलेलं हे आंदोलन आता लक्ष्मी ऑरगॅनिकसाठी मोठी अडचण ठरणार,असं चित्र सध्या कोकणात पाहायला मिळतंय.. नितीन सरदेसाई.. मनसे नेते.. मनीष पात्रे (रायगड जिल्हा संपर्क प्रमुख) मनसे Feed remove 2c0
0
Report
Advertisement
रायगड़ लोकसभा में शिवसेना भगवा फड़केगी, रामदास कदम ने सुनील तटकरे को दी चुनौती
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रायगड लोकसभेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार.. रामदास कदम रामदास कदम यांचा सुनील तटकरेंना पुन्हा टोला... अँकर राजकारणातून यावेळची मोठी बातमी समोर येत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोकणात राजकीय घडामोडींना वेग आला असून, खेडमध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. खेडमध्ये शिवसेना उबाठाचे तालुकाप्रमुख दत्ताराम भिलारे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदेच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. ज्येष्ठ नेते रामदास कदम आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. केवळ शिवसेनाच नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनीही यावेळी 'धनुष्यबाण' हाती घेतला आहे. या कार्यक्रमात बोलताना रामदास कदम यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला. "रायगड लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचाच भगवा फडकणार" असे विधान करत त्यांनी थेट सुनील तटकरे यांना आव्हान दिले आहे. खेड तालुक्यातील या मोठ्या फेरबदलामुळे आगामी निवडणुकांपूर्वी शिंदे गटाला मोठा 'बूस्टर' मिळाला असून, रायगडमधील राजकीय समीकरणे आता पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.0
0
Report
नांदेड गैंगवार: तीन की मौत, चार गिरफ्तार
Nanded-Waghala, Maharashtra:नांदेड शहरात काल मध्य रात्रीनंतर झालेल्या गँग वॉर मध्ये तिघांचा मृत्यू झाला. जखमी असलेल्या एकाला रुग्णालयात दाखल करत असताना त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. साई लाला आणि अर्जितसिंह चव्हाण या दोन गँग मध्ये हे टोळीयुद्ध झाले. हे सर्व रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर एम पी डी ए अंतर्गतही गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे मयत अर्जितसिंह चव्हाण हा महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10 मधून उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार होता. अर्जितसिंह चव्हाण आणि त्याचे दोन ई-स्क्वेअर मधून धुरंधर चित्रपट पाहून बुलेट वर निघाले होते. त्यांना गाठण्यासाठी साई लाला गँगचे सदस्य दबा धरून होते. चित्रपट पाहून थोडे अंतरावर आले असता त्यांना गाठून हल्ला करण्यात आला. तलवार, चाकू दोन्ही गँगमध्ये हाणामारी झाली. त्या मध्ये अर्जितसिंह चव्हाण आणि सय्यद आवेज या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमीना विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले होते. रुग्णालयात अर्जितीसिंह चव्हाण याचा भाऊ आणि वडील आले होते. रुग्णालयात जखमी महम्मद आवेज याला दाखल करत असताना अर्जितसिंह चव्हाण याच्या भावाने आवेज वर चाकूने वार केले. यात अवेज चा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केलीये. या गँग वॉर च्या घटनेमुळे नांदेड शहरात खळबळ उडालीये.0
0
Report
हिंजवड़ी IT पार्क में आरएमसी ट्रक से सीमेंट गिरने से सड़क पर हादसों का खतरा
Pimpri-Chinchwad, Maharashtra:आरएमसी ट्रक मधील सीमेंट-कांक्रीट लिकेज के कारण हिंजवड़ी परिसर की सड़क पर दुर्घटना का खतरा बढ़ गया है. हिंजवड़ी IT पार्क परिसर में आरएमसी ट्रक चालक बेजबाबदार तरीके से ट्रक चला रहे हैं, जिससे ट्रक के चाकों के नीचे कई निष्पाप नागरिक घायल या मौत की स्थिति में आ सकते थे. अभी फिर एक बार आरएमसी ट्रक चालक की बेजबाबदारी सामने आ रही है. हिंजवड़ी IT पार्क फेस थ्री क्षेत्र में एक आरएमसी टैंकर से मुख्य सड़क पर सीमेंट-कांक्रीट गिरते वीडियो वायरल हो रहा है. सड़क पर गिरने वाले सीमेंट से रस्ते पर गिरने और दुर्घटना होने की संभावना बढ़ने लगी है. ऐसे में हिंजवड़ी यातायात पुलिस यह देखेगी कि आरएमसी ट्रक के खिलाफ क्या-क्या कानूनी कार्रवाई होती है — सभी की नजर अब उसी पर है.0
0
Report
Advertisement
समता पतसंस्थे में एक दिन में 100 खाते: अशोक खरात पर बड़ा घोटाला आरोप
Shirdi, Maharashtra:भोंदू अशोक खरात याचे अनेक कारनामे आणी गोरखधंदे आता समोर येत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील समता नागरी पतसंस्थेत एकाच दिवशी विविध लोकांच्या नावाने राहाता येथील एकाच शाखेत 100 खाते उघडली गेली आणी विशेष म्हणजे हे सर्व खाते हा भोंदू अशोक खरात ऑपरेट करत होता.. गेल्या काही वर्षांत तब्बल 60 कोटीपेक्षा जास्त रकमेचे व्यवहार या खात्यावरून करण्यात आले असून भोंदू खरातने आपल्या सानिध्यात असणा-या लोकांच्या नावे हे खाते परस्पर उघडली असल्याच आता शिर्डी पोलीसांच्या तपासातून समोर येतंय यामुळे समता पतसंस्थेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही वेळातच समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोयते हे माध्यमांशी संवाद साधणार आहेत...ते काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..0
0
Report
दत्ता मेघे की श्रद्धांजलि सभा: मंत्रियों समेत कई नेता मौजूद
Nagpur, Maharashtra:नागपूर दिवंगत ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांची श्रद्धांजली सभा होत आहे.. जामठा येथे सर्वपक्षीय नेते उपस्थित आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेस नेते नाना पटोले, विलास मुत्तेमवार, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख, काँग्रेस नेते रणजीत देशमुख यासह अनेक नेते उपस्थित0
0
Report
अंजनगाव खेळोबा गांव में बाहरी लोगों के कारण विवाद, ग्रामस्थों ने शांति बनाए रखी
Solapur, Maharashtra:Sol Rajan Patil 121 Live U Anc: सोलापूर जिल्ह्यातील अंजनगाव खेलोबा इथं बाहेरच्या लोकांनी येवून वाद वाढविला, पण गावातील ग्रामस्थ हे अतिशय समजूतदार आहेत, त्यामुळे गावात निर्माण झालेला वाद मिटला आहे अशी प्रतिक्रिया माजी आमदार राजन पाटील यांनी दिलीय. तर गावातील सरपंच प्रदीप चौगुले यांनी देखील बाहेरच्या लोकांमुळेच गावातील सलोखा बिघडला असा आरोप केला. यावेळी गावातील सलोखा संदर्भात बोलताना त्यांना अश्रू आणावर झाले. माजी आमदार राजन पाटील आणि गावचे सरपंच प्रदीप चौगुले यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.0
0
Report
Advertisement
