445001
यवतमाळ मध्ये बेलविक्रेत्याचा खून, लोहारात दहशत
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरूच असून आता लोहारा परिसरात एका बेल विक्रेत्यांचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला आहे। भर वस्तीत अनेकांसमक्ष हा खून झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे। रामनाथ सोनटक्के असे मृताचे नाव आहे, लोहाराच्या देवी नगर मध्ये तो बेल विक्री करून सायकल ने जात असताना अज्ञात व्यक्तीने त्याच्या छातीत चाकु भोसकला, ज्यात तो जागीच गतप्राण झाला. मृतक हा कोळंबी चा मूळ रहिवासी असून ह्या खुनामागे अनैतिक संबंधाची किनार असल्याची चर्चा आहे।
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
वाशिम के पाटणी चौक पर मारामारी, वीडियो वायरल, पुलिस ने शुरू की जांच
Washim, Maharashtra:वाशिम शहरातील पाटणी चौकात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. किरकोळ कारणावरून काही तरुणांमध्ये वाद झाला. हा वाद पुढे वाढत जाऊन भर रस्त्यातच हाणामारीत परिवर्तित झाला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरू असून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.0
0
Report
ईश्वरपुर के गांधी चौक पर खाद्य और प्लास्टिक दुकानों में भीषण आग, लाखों का नुकसान
Sangli, Maharashtra:ईश्वरपूर के गांधी चौक क्षेत्र में खाद्यपदार्थ और प्लास्टिक सामग्री की दुकानों में भीषण आग लगने की घटना घटी. आग से लाखों रुपये के नुकसान की प्रारम्भिक Estimate व्यक्त की जा रही है. शाम पाँच बजे के आसपास दूसरी मंजिल से धुआं निकलना शुरू हुआ, कुछ समय बाद आग ने आग पकड़ ली. दुकानों में प्लास्टिक सामग्री होने के कारण आग तेजी से फैल गई. अंतत: अग्निशमन दल ने पहुँचकर आग पर नियंत्रण पाया और व्यापक नुकसान टला. शॉर्ट सर्किट को आग लगने का प्राथमिक कारण माना जा रहा है.0
0
Report
उल्हासनगर धिंड प्रकरण: दो महिला आरोपी को एक दिन की पुलिस कोठड़ी
Ambernath, Maharashtra:उल्हासनगर धिंड प्रकरण, दोन महिला आरोपींना एक दिवसांची पोलीस कोठडी Anchor उल्हासनगर धिंड प्रकरणात दोन महिला आरोपी ज्युली वाघरी आणि विणु वाघरी यांना न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींनी राजपूत कुटुंबियातील सदस्यांना मारहाण करत महिलेची केस कापत त्यांची धिंड काढली होती. या प्रकरणी उल्हासनगर सेंट्रल पोलिसांची कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर आज उल्हासनगर न्यायालयात हजर करण्यात आले होते.. यावेत पुढील तपासासाठी न्यायालयाने दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी केली दिली आहे. या प्रकरणातील आणखी ८ ते १० आरोपी अद्याप फरार असून पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेनंतर शहरात संताप व्यक्त होत असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली जातेय , चंद्रशेखर भुयार ,उल्हासनगर0
0
Report
Advertisement
नाशिक के सिन्नर में तालाब डूबने से माता सहित चार की मौत, दर्दनाक हादसा
Sinnar, Maharashtra:नाशिकच्या सिन्नर मध्ये मन सुन्न करणारी घटना दुपारच्या सुमारास घडली आहे नांदूर शिंगोटे परिसरातील नागरे बंधाऱ्यावर कपडे धुण्यासाठी महिलेसोबत तीन मुले देखील गेली होती महिला कपडे धूत असताना मुले बंधाराच्या पाण्यात बुडत असताना महिलेने पाहिले यावेळी महिलेने देखील त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतल्याने महिलेसह तिच्या मुलासह दोन भाच्यांचा बंधाऱ्याच्या खोल पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेबाबत वावी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार निरगुडे हे करत आहेत मृतांची नावे :- मनीषा विजय रामजोशी (आई कार्तिक विजय रामजोशी (मुलगा) आदित्य राहुल शिंदे (भाचा) अविनाश राहुल शिंदे (भाचा)0
0
Report
संजय राऊत के नाम पर युवाओं को भड़काने की धमकी—राजनीतिक हलचल तेज
Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग — मंत्री नितेश राणे ने संजय राऊत के बारे में कहा है कि अगर वह देश के युवाओं को जेनज़ी कहकर तानाशाही करने की कोशिश करेंगे, तो उन्हें सड़क पर घूमना मुश्किल हो जाएगा। युवक उनके कपड़े फाड़कर उन्हें रोकेंगे। पाकिस्तान में अब्बाला खुश करने के लिए देश के युवाओं को छेड़ना नहीं चलेगा; उन्हें अल्लाह हू अकबर बुलाने के लिए भी नहीं छोड़ेंगे। इस विषय पर हमारे वरिष्ठ नेता देवेंद्र फडणवीस भूमिका स्पष्ट करेंगे।0
0
Report
गडचिरोली में नक्सली मुक्त घोषित: ऑपरेशन अंतिम प्रहार में 8 गिरफ्तार, 5 ने आत्मसमर्पण
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्हा सशस्त्र नक्षलमुक्त, 'ऑपरेशन अंतिम प्रहार' अंतर्गत ८ नक्षल्यांना अटक, ५ जणांचे आत्मसमर्पण, ६५ लाख रुपयांसह मोठा Shस्त्रसाठाही जप्त । अँकर: नक्षल चळवळीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिसांनी राबविलेल्या 'ऑपरेशन अंतिम प्रहार' दरम्यान ৮ नक्षल्यांना अटक करण्यात आली असून, ५ नक्षल्यांनी आज पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. यामुळे गडचिरोली जिल्हा आता पूर्णत: नक्षलमुक्त झाला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनी क्रमांक १० चा विभागीय समिती सदस्य राजू मंगू वेको आणि याच कंपनीची सदस्य असलेली त्याची पत्नी जन्नी उर्फ नगी येमला, कंपनी सदस्य जयराम गावडे, मुकेश अवलाम, विजय तामो, रजिता मडावी, ज्योती पोटावी आणि आमती पोडियाम यांचा समावेश आहे. या सर्वांवर एकूण ६४ लाख रुपयांचे बक्षीस होते. शिवाय त्यांच्याकडून ६५ लाख ३४ हजार रुपये एवढी रोख रक्कम आणि एके-४७, एसएलआर व अन्य बंदुकाही जप्त करण्यात आल्या आहेत. ७ फेब्रुवारी २०२६ ला भामरागड तालुक्याच्या सीमावर्ती भागातील फोदेवाडा गावानजीकच्या जंगलात झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला होता. त्याच्या हत्येेत अटकेतील काही नक्षल्यांचा सहभाग होता. यातील ४ जणांना तेलंगणातून, दोघांना कुमनार येथून आणि नैताळा येथून दोन जणांना अटक करण्यात आज संध्याकाळी पत्रकार परिषदेत सांगितलं. याच सोबत आज ५ जहाल नक्षल्यांनी पोलिस अधीक्षकांपुढे आत्मसमर्पण केलं. त्यात एक विभागीय समिती सदस्य, एक प्लाटून समिती सदस्य, एक क्षेत्रिय समिती सदस्य आणि दोन दलम सदस्यांचा समावेश आहे. शासनानं त्यांच्यावर एकूण ३८ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. मधु उर्फ राकेश वेळदा, जीवन उर्फ जग्गू मडकाम, रजनी उर्फ दुर्गा धुर्वा, मंगली कुरसाम, लक्ष्मी पुनेम अृशी आत्मसमर्पित नक्षल्यांची नावे आहेत. ८ नक्षल्यांना अटक आणि ५ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केल्यानं गडचिरोली जिल्हा आता नक्षलमुक्त झाल्याचं पोलिस अधिकारी यांनी सांगितलं. मात्र, यापुढं इतर राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी येऊ नये, यासाठी पोलिस सातत्यानं लक्ष ठेवून राहतील, असही त्यांनी स्पष्ट केलं.0
0
Report
Advertisement
रत्नागिरी: 1 जून से यांत्रिक नौकाओं पर 61 दिन मछली पकड़ना बंद; पारंपरिकों को छूट
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी: १ जूनपासून यांत्रिक नौकांना मासेमारी बंदी; नियम मोडल्यास कठोर कारवाई.. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमानुसार यंदा १ जून ते ३१ जुलै २०२६ या ६१ दिवसांच्या कालावधींत राज्यातील सागरी जलधी क्षेत्रात यांत्रिक व यंत्रचलित नौकांना मासेमारी करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे... ही बंदी केवळ यांत्रिक नौकांसाठी असून पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर-यंत्रचलित नौकांना यातून सूट देण्यात आली आहे.. सर्व यांत्रिक नौकांनी १ जूनपूर्वी मासेमारी बंदरात परतणे बंधनकारक असून, बंदी काळात समुद्रात मासेमारी करताना आढळल्यास नौका व साहित्य जप्त करून कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.. तसेच या काळात अपघात झाल्यास कोणतीही शासकीय नुकसानभरपाई मिळणार नाही.. मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त सा.वि.कुवेसकर यांनी सर्व मच्छिमारी संस्था आणि नौकामालकांना या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे..0
0
Report
विदर्भ में भीषण गर्मी, अमरावती व वर्धा में तापमान 46°C
Nagpur, Maharashtra:नागपूर विदर्भात उष्णतेचा पारा 46 अंश पार अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात पारा 46 अंशावर जिĺहा तापमान अमरावती 46.0 वर्धा 46.0 अकोला 45.4 यवतमाळ 45.2 नागपूर 43.8 बुलडाणा 41.6 चंद्रपूर 43.6 गडचिरोली 42.6 वाशिम 43.20
0
Report
नीट पेपरफुटी मामले में गिरफ्तार पी.वी. कुलकर्णी का कॉलेज से कोई संबंध नहीं: प्राचार्य
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... नीट पेपरफुटी प्रकरणात अटकण्यात आलेले Pi. व्ही. कुलकर्णी हे चार वर्षांपूर्वीच आमच्या महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले असून त्यांचा सध्या महाविद्यालयाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण लातूरच्या दयानंद शिक्षण संस्थेचे प्राचार्य एस. एस. बेल्लाळे यांनी दिलं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या संदर्भात आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी त्यांच्याशी बातचीत केली.0
0
Report
Advertisement
टोल वसुली के विरोध के बीच कोकणवासियों को टोल में छूट की मांग
Chendhare, Maharashtra:मुंबई गोवा महामार्गावर टोल वसुली विरोधकांपाठोपाठ सरकारनेही आक्रमक भूमिका स्थापित केली आहे. खासदार सुनील तटकरे यांनी टोल वसुलीला विरोध व्यक्त केला आहे. महामार्ग पूर्ण होईपर्यंत टोल आकारणे थांबावे, याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विनंती करून चर्चा केली जाईल असे त्यांनी सांगितले. कोकण वासीयांना सवलत देण्याची मागणी अदिती तटकरे यांनी केली.0
0
Report
वर्धा में घर के पास गांजा खेती पकड़ी, आरोपी गिरफ्तार
Wardha, Maharashtra:वर्धा घराशेजारी गांजाची शेती; आरोपी अटकेत वर्ध्यात अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेला वेग वर्धा जिल्ह्यातील हमदापुर येथे घराशेजारी गांजाची लागवड करणाऱ्या एका व्यक्तीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकून आरोपी प्रफुल तुळसीराम शंभरकर याला रंगेहात पकडले. पोलिसांच्या तपासात आरोपीने कोणतीही शासकीय परवानगी न घेता आर्थिक फायद्यासाठी गांजाची शेती केल्याचे निष्पन्न झाले. कारवाईदरम्यान गांजाची झाडे, पाने, फांद्या आणि मुळांसह जप्त करण्यात आली. जप्त गांजाचे वजन तब्बल ४ किलो ९२ ग्रॅम असून त्याची अंदाजित किंमत सुमारे ८२ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. वर्धा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी दहेगाव पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.0
0
Report
72 साल बाद शनिश्चरी अमावस्या और शनि जयंती पर नेरुल मंदिर में भक्तों की भीड़
Navi Mumbai, Maharashtra:आज तब्बल 72 वर्षांनंतर शनी अमावस्या, शनी जयंती और शनिवार असा विलक्षण योग आलाय. यामुळे आजच्या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे. नवी मुंबईतील नेरुळ येथील श्री शनेश्वर मंदिरात हजारो भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. आज हजारो भाविकांसाठी महाप्रसाद देखिल ठेवण्यात आला होता.0
0
Report
Advertisement
अधिक मास में तुलसी-अरजुन पूजा हाउसफुल, ऑनलाइन आरक्षण सफल
Pandharpur, Maharashtra:अधिक मासातील विठुरायाच्या तुळशी अर्जुन पूजा काही मिनिटांमध्ये हाउसफुल झाल्या आहेत अधिक मास हा श्रीविष्णूला समर्पित आहे. श्री विठ्ठलाला विष्णूच रूप मानलं जातं त्यामुळे या महिन्यात देवाची तुळशी दर्शन पूजा करण्यासाठी महत्त्व आहे. मंदिर समितीने 17 मे ते 24 मे या कालावधीत तुळशी अर्चन पूजा ऑनलाईन आरक्षण खुलं केलं होतं. काही वेळातच या पूजा हाउसफुल झाले आहेत. रोज 20 कुटुंबांना या पूजा करता येतात.0
0
Report
शिवसेना ठाकरे गट ने मुंबई-गोवा हाइवे पर टोल विरोध; बूथ बंद की चेतावनी
Chendhare, Maharashtra:महामार्गावरील टोलवसुलीचा शिवसेना ठाकरे गटाकडून निषेध. आंदोलन छेडण्याचा इशारा. निवडणुकीपूर्वी टोलनाके बंद केल्याची करून दिली आठवण. मुंबई गोवा महामार्गावर सुरू झालेल्या टोलवसुलीचा शिवसेना ठाकरे गटाने निषेध केलाय. या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दक्षिण रायगड संपर्क प्रमुख संजय कदम यांनी दिलाय. मागील निवडणुकीपूर्वी मतांसाठी या सरकारने अनेक टोलनाके बंद केले. निवडणुका संपताच टोलवसुली सुरू केल्याची टीका कदम यांनी केली. संजय कदम, संपर्क प्रमुख शिवसेना ठाकरे गट0
0
Report
परभणी में आयशर टेम्पो में आग, तीन लोग जलकर खाक
Hingoli, Maharashtra:परभणी में आयशर टेम्पर को आग लग गई. आग में आयशर टेम्पर सहित तीन लोग जलकर खाक हो गए. शहर के खंडोबा बाजार क्षेत्र की घटना. घटनास्थल पर नागरिकों की बड़ी भीड़. फायर ब्रिगेड के दल घटनास्थल पर पहुंच गए. आग पर नियंत्रण पाने के प्रयास जारी. आग लगने का कारण अभी अस्पष्ट है.0
0
Report
Advertisement
