icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

शिक्षक कमी से कुरण मळा विद्यालय बंदी के कगार पर; अभिभावक स्थायी शिक्षक चाहते

Ahilyanagar, Maharashtra:एक तरफ विद्यार्थी संख्या घटने के कारण जिल्हा परिषद की प्राथमिक शाला बंद होने की कगार पर है. अहिल्यानगर के Hinganganavah कुरण मळा ग्राम की शाला पहली से चौथी तक की है और इसकी छात्र संख्या 21 है, पर सक्षम शिक्षक न होने से स्कूल बंद होने की स्थिति है. 1965 में यह शाला स्थापित हुई थी. पुरानी इमारत ढहने लायक हो चुकी थी, जिससे सुरक्षा का सवाल उठ रहा था. गांव ने चार गुंठे जमीन शाला के लिए दान दी, इसके बाद प्रशासन ने नई इमारत बनाई. फिर भी एक शिक्षक बार-बार अवकाश पर रहने से पूरा भार एक महिला शिक्षक पर आता है, ताकि बच्चों को असुविधा होती है. बच्चों को बाहर की स्कूल में दाखिला कराने की तैयारी की जा रही है. पालकों ने शाला में नियमित और सक्षम शिक्षक के स्थायी रहने की मांग की है.
0
0
Report

मिशन टायगर पर उज्ज्वल निकम की तीखी टिप्पणी; ठाकरे गट के छह सांसदों पर अयोग्यता की तलवार

Kalyan, Maharashtra:कल्याणमध्ये कायदेतज्ञ आणि खासदार उज्ज्वल निकम यांनी ठाकरे गटातील सहा खासदारांच्या ‘मिशन टायगर’वर महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील सहा खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे स्वतंत्र गटाची मागणी केली असली, तरी त्यांनी मूळ पक्ष सोडल्याचे कुठेही जाहीर केलेले नाही, असे निकम यांनी स्पष्ट केले. मात्र या सहा खासदारांवर कोणाचा व्हिप लागू होणार, त्यांना स्वतंत्र गटाचा नेता मान्यता मिळणार का आणि लोकसभा अध्यक्षांनी नेमका काय निर्णय घेतला आहे, यावरच पुढील राजकीय आणि कायदेशीर घडामोडी अवलंबून असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे ठाकरे गटातील या घडामोडींची लढाई आता राजकारणापेक्षा अधिक कायद्याच्या चौकटीत लढली जाणार असल्याचे संकेत निकम यांनी दिले आहेत.
0
0
Report
Advertisement

धाराशिव में शिवसेना एकजुटता बनाए रखने के लिए बड़ा दावा: कैलास पाटील ने दी महत्वपूर्ण प्रतिक्रिया

Dharashiv, Maharashtra:धाराशिव ओमराजे निंबाळकरांच्या भूमिकेवर अद्यापही संभ्रम कायम. दोन दिवसांपासून संपर्काचा प्रयत्न, मात्र प्रतिसाद नाही – आमदार कैलास पाटील. धाराशिवमध्ये ठाकरे शिवसेना एकसंघ ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा दावा. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं असतानाच ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. ओमराजे निंबाळकर यांनी पक्ष सोडल्याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नसल्याचं कैलास पाटील म्हणाले. गेल्या दोन दिवसांपासून ओमराजेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही, अशी माहिती त्यांनी दिली. धाराशिव जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना एकसंघ ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू असून पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसारच ओमराजेंशी संपर्क साधत असल्याचंही कैलास पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
0
0
Report

रत्नागिरी खेड के राजवेल मोहल्ले में आग, गौशाले में 25 पशुओं की दर्दनाक मौत

Ratnagiri, Maharashtra:खेड तालुक्यातील रजवेल मोहल्ला येथे आज पहाटे भीषण आग लागून मोठी जीवितहानी झाली आहे. गुरांच्या गोठ्याला लागलेल्या आगीत १७ म्हशी,१ गाय आणि ७ वासरे अशा एकूण २५ जनावरांचा होरपळून मृत्यू झाला आहे,तर दोन म्हशींना वाचविण्यात यश आले. पहाटे सुमारे पाच वाजून दहा मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली.. आगीची माहिती मिळताच खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.. शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली. या दुर्घटनेत पशुपालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे.. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पशुपालक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे..
0
0
Report
Advertisement

जालना में कुचे के दावे, 2029 तक उद्धव ठाकरे को उमेदवार नहीं मिलने का संकेत

Jalna, Maharashtra:जालना ब्रेकिंग दिल्लीत जे झालं ते राज्यातही होणार ! भाजप आमदार नारायण कुचे यांचा मोठा दावा ठाकरेंचे आमदार फुटणार? राज्यात ऑपरेशन टायगर होणार उद्धव ठाकरे यांना 2029 मध्ये उमेदवार मिळणार नाही- कुचे अँकर- दिल्लीत जे झालं ते राज्यातही होणार असल्याचा मोठा दावा जालन्यात भाजप आमदार नारायण कुचे यांनी केलाय. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत बोलत होते. सत्ता असताना उद्धव ठाकरेंचे 40 आमदार फुटले आता तर सत्ता नाहीये.. त्यामुळं राज्यातही ऑपरेशन टायगर होणार असून ठाकरेंचे आमदारही फुटणार असल्याचं कुचे यांनी म्हंटलं असं कुचे यांनी म्हंटलंय.. त्यामुळं नारायण कुचे यांच्या या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
0
0
Report

सोलापूर महापालिका के भाजपा नगरसेवक एक साथ मतदान केंद्र पहुँचे

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी महापालिकेतील भाजप नगरसेवक एकत्रित मतदान केंद्रावर दाखल - सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी महापालिकेतील सर्व भाजप नगरसेवक एकत्रितपणे मतदान केंद्रावर दाखल - शहरातील उत्तर तहसील मतदान केंद्रावर लांबपर्यंत भाजप नगरसेवकांच्या रांग - सोलापूर महानगरपालिकेतील एकूण 95 भाजप नगरसेवक मतदानासाठी रांगेत उभे - महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना मतदान करताना क्रॉस वोटिंग होऊ नये यासाठी भाजपने घेतली पुरेपूर काळजी - कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मतदार केंद्राबाहेर पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात
0
0
Report

सोलापूर विधानपरिषद चुनाव में चेन वोटिंग का शक; महाविकास आघाडी का दावा

Pandharpur, Maharashtra:Anchor - सोलापूर विधानपरिषद निवडणूक मतदान प्रक्रिया दरम्यान चेन वोटिंग होण्याची शक्यता महाविकास आघाडी उमेदवार वसंतराव देशमुख यांनी व्यक्त केली आहे. सोलापूर विधान परिषद पहिल्यांदा एकतर्फी वाटत होती मात्र निवडणूक शेवटच्या टप्प्यात चुरशीची झाली आहे. भाजपला क्रॉस वोटिंग होण्याची भीती आहे. त्यामुळे त्यांच्या कडून चेन वोटिंग होऊ शकते. यामध्ये एक बनावट मतपत्रिका नेऊन ती मत पेटीत टाकली जाऊ शकते. आणि खरी मतपत्रिका बाहेर आणून ती दाखवून कोणाला मत दिले ही दाखवून दुसरा मतदार आत नेऊन टाकणार अशीच चेन राबवली जाऊ शकते. असा संशय व्यक्त केला आहे。
0
0
Report
Advertisement

गोपीचंद पडळकर ने जयंत पाटल पर तंज कसाया, विधान परिषद चुनाव बदले हालात

Sangli, Maharashtra:सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे. भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य व नगरपरिषदेचे नगरसेवक सांगलीमध्ये दाखल झाले आहेत. गोवा सहलीवरून ते थेट सांगलीच्या मतदान केंद्रावर दाखल झाले आहेत, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत जतच्या पंचायत समिती सभापतींनी मतदानाचा हक्क बजावला आहे, महायुतीचाच उमेदवार विजयी होईल, असा दावा करत विधान परिषद निवडणूकीत पराभव होणार असल्याने जयंत पाटलांनी बळीचा बकरा कोणाला तर केला आहे, निवडून येणार असतील तर त्यांनी आपल्या मुलाला उभं केले असता, असा टोला गोपीचंद पडळकर यांनी यावेळी जयंत पाटलांनी लगावला आहे.
0
0
Report
Advertisement

भंडारा-गोंदिया: महायुती उम्मीदवार की जीत साफ, दबाव के आरोप

Bhandara, Maharashtra:विजय महायुतीच्या उमेदवाराचा.... कोण्ही भेटला नाही काँग्रेसला तर आयता उमेदवार आणला - परिणय फुके Anchor :- भंडारा गोंदिया जिल्हा विधानपरिषद निवडणुकी करीता आज मतदान सुरू आहे... तर महायुतीच्या उमेदवाराचा विजय निश्चित मानला जात आहे. अपक्ष उमेदवार नरेश ईश्वरकर यांनी महायुतीवर गुंडागर्दी करत उमेदवारी मागे घेण्याचा दबाव टाकला असा आरोप केला आहे. तर यावर उत्तर देताना परिणय फुके यांना सांगितले आहे. की आम्ही कुणावर दबाव टाकला नाही. इतका हलका उमेदवार दिल्यावर कोण दबाव टाकणार आहे... काँग्रेसचे उमेदवार दिलीप बनसोड होते. त्यांच्यावर कोण्ही दाखल टाकला नाही.... हा उमेदवार आयता भेटला तर काँग्रेसने त्याला आणला.. या निवडणुकीत अविनाश ब्राह्मणकर यांचाच विजय होईल असा विश्वास देखील परिणय फुके यांनी व्यक्त केला आहे....
0
0
Report

बारिश नहीं: किसानों के चारे की कमी से दूध उत्पादन पर संकट गहरा

Shirur, Maharashtra:पुणे पुणे राज्यात जून महिना सुरू होऊन अनेक दिवस उलटले तरी अद्याप पावसाला सुरवात झालेली नाही. वाढत्या उष्णतेमुळे शेतकऱ्यांसमोर आता चाऱ्याचे गंभीर संकट उभे राहिले आहे. हिरवा चारा उपलब्ध नसल्याने जनावरांच्या खाद्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना आपल्या जनावरांना हिरव्या चाऱ्याऐवजी वाळलेला सुका चारा टाकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात असून. एकीकडे चाऱ्याची कमतरता तर दुसरीकडे वाढलेला खर्च यामुळे दूध व्यवसाय करणारे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. वेळेवर पाऊस न झाल्यास आगामी काळात चारा टंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम पशुधन आणि दूध उत्पादनावर होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत असल्याचं दिसत आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top