445001
यवतमाळ मध्ये बेलविक्रेत्याचा खून, लोहारात दहशत
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरूच असून आता लोहारा परिसरात एका बेल विक्रेत्यांचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला आहे। भर वस्तीत अनेकांसमक्ष हा खून झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे। रामनाथ सोनटक्के असे मृताचे नाव आहे, लोहाराच्या देवी नगर मध्ये तो बेल विक्री करून सायकल ने जात असताना अज्ञात व्यक्तीने त्याच्या छातीत चाकु भोसकला, ज्यात तो जागीच गतप्राण झाला. मृतक हा कोळंबी चा मूळ रहिवासी असून ह्या खुनामागे अनैतिक संबंधाची किनार असल्याची चर्चा आहे।
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
रेड अलर्ट के साथ रत्नागिरी में भारी बारिश की संभावना; नदी किनारे के गाँव रहें सतर्क
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जिल्ह्यात दुपारपासून पावसाचा जोर वाढलाय.. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजा नुसार जिल्ह्यात पावसाची दमदार एन्ट्री.. गेल्या जून महिन्यात जिल्ह्यात सरासरी पावसाची नोंद 28% झाली आहे तर जुलैच्या सुरुवातीपासूनच पावसाने दमदार सुरुवात केली आहे.. जिल्ह्याला आज हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केल्यामुळे प्रशासन अलर्ट मोड वरती आल आहे.. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेच्या इशारा दिला आहे.. जिल्ह्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी।0
0
Report
नाशिक में मतदाता सूची पुनर्निरीक्षण अभियान की जिलाधिकारी आयुष प्रसाद ने समीक्षा की
Yeola, Maharashtra:राज्यासह नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेचा आढावा घेण्यासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येवला येथे अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी मतदार यादी पुनर्निरीकरणाच्या कामाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. पाहणीदरम्यान काही बीएलओंच्या कामकाजाबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नाराजी व्यक्त केली. प्रत्येक घराला प्रत्यक्ष भेट देत मतदार यादीचे अचूक पुनर्निरीकरण करून ही मोहीम प्रभावीपणे आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित बीएलओंना दिल्या. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकान, प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.0
0
Report
लातूर के किसान को बैल जोड़ी वापस मिलने पर राहत
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... अखेर पीडित शेतकरी राम बिराजदार यांना मिळाली त्यांची बैलजोडी परत..... झी २४ तास च्या पाठपुराव्याला यश. आईन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांला मोठा दिलासा.... अखेर पीडित शेतकरी राम बिराजदार यांना त्यांची बैलजोडी परत मिळाली आहे. सकाळपासून झी २४ तासने या प्रकरणाला सातत्याने वाचा फोडल्यानंतर प्रशासनाने दखल घेत आवश्यक हालचाली सुरू केल्या. त्यानंतर पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत गोशाळेतून बैलजोडी शेतकऱ्याच्या ताब्यात देण्यात आली. पेरणीच्या तोंडावर बैलजोडी परत मिळाल्याने राम बिराजदार आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. आपला प्रश्न सातत्याने मांडल्याबद्दल आणि न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवल्याबद्दल शेतकऱ्यांनी झी २४ तासचे आभार मानले आहेत. यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी.0
0
Report
Advertisement
कल्याण-डोंबिवली में दो दिन की बारिश से सड़कें पानी-पानी, यातायात परेशान
Kalyan, Maharashtra:कल्याण डोंबिवली परिसराला दोन दिवसांपासून पावसाने झोडपून काढलंय. कधी जोरदार तर कधी रिमझिम पावसाच्या सरी बरसत आहेत. मात्र अवघ्या दोन दिवसाच्या पावसाने इथल्या रस्त्यावर पाणी साचलं आहे. या भागात मेट्रोच्या काम सूरू आहे, शिवाय बाजूला असलेल्या नाल्याचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने रस्त्यावर पाणी साचलं आहे. दरम्यान नागरिकांना वाहन चालवतांना तारेवरची कसरत करावी लागतं आहे. याचा आढावा घेतला है आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी.0
0
Report
इंजेक्शन से गर्भवती महिला की मौत: उच्चस्तरीय जांच के आदेश
Navi Mumbai, Maharashtra:ऐरोली येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या राजमाता जिजाऊ रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या आठ महिन्यांo्या गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान बाळासह मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित इंजेक्शनचा वापर तात्काळ बंद करण्याचे आदेश देत उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, ३० जून रोजी रिचा मिश्रा आणि सोनम डोंगरे या दोन्ही गर्भवती महिलांना ऐरोली येथील राजमाता जिजाऊ रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाले होते. दोघीही आठ महिन्यांच्या गर्भवती असल्याने प्रीमॅच्युअर प्रसूतीदरम्यान अर्भकाच्या आरोग्याच्या दृष्टीने नियमित वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार आवश्यक इंजেক्शन देण्यात आले होते. मात्र, इंजेक्शन दिल्यानंतर दोन्हीजणांना अस्वस्थ वाटू लागल्याने १ जुलै रोजी त्यांना वाशी येथील नवी मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरू असताना सोनम डोंगरे यांच्या पोटीतील बाळासह मृत्यू झाला. तर रिचा मिश्रा यांच्या प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुढील उपचारासाठी वाशी येथील फोर्टिस रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेनंतर मृत सोनम डोंगरे यांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्याची मागणी केली गेली आहे. या प्रकरणात महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये संबंधित इंजेक्शनचा वापर तात्काळ थांबविण्याचे आदेश दिले आहेत. तसेच इंजेक्शनच्या गुणवत्तेची व संपूर्ण उपचार प्रक्रियेची तपासणी सुरू करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त सुनील पवार आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजेश म्हात्रे यांनी वाशी सार्वजनिक रुग्णालयाला भेट देऊन संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला जे. जे. रुग्णालयाचे विभागप्रमुख, नवी मुंबई स्त्रीरोग व प्रसूती तज्ज私य सोसायटीचे सदस्य तसेच महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचा समावेश असून या समितीला तातडीने सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणात आज सर्व पक्षांनी रुग्णालय आणि महापालिकेत आंदोळ करण्यात आला. पालिका आयुक्तांच्या दालनात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाने ठिय्या आंदोलन केले, तर मनसेने ऐरोली येथील रुग्णालयात आंदोलन केले, शिवसेनेनेही आयुक्तांना निवेदन दिले. या प्रकरणात मृतदेह जे जे रुग्णालयात पाठवण्यात येणार आहेत, दुसरी पेशंट रिचा मिश्रा यांच्या प्रकृतीही अत्यवस्थ आहे; या घटनेची चौकशी पूर्ण होईपर्यंत कायदेविषयक उपाययोजना आणि दोषी कोण, इंजेक्शनमध्ये काय त्रुटी आढळते इत्यादींविषयी स्पष्टता मिळेल. स्वाती नाईक नवी मुंबई0
0
Report
भाजपा नगरसेवक का शिवसेना विधायक पर टोला, डोंबिवली छोड़ने का इशारा
Kalyan, Maharashtra:भाजपा नगरसेवकाचा शिवसेना आमदारांना टोला. डोंबिवली सोडून मतदारसंघांमध्ये लक्ष द्या. कल्याण शीळ रोडवर होणाऱ्या वाहतूक कोंडी विरोधात भाजपा आक्रमक. कल्याण शिळ रोडवरील वाहतूक कोंडीत पावसाळ्यात मुसळधार पाणी साचलं होतं. स्थानिक आमदारांनी डोंबिवली सोडून आपल्या मतदारसंघात इतर ठिकाणी लक्ष द्यावं अशा प्रकारचा टोला भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी शिवसेना आमदार राजेश मोरे यांना लगावला.0
0
Report
Advertisement
जिला परिषद शालाओं के लिए नया उपक्रम: अधिकारी हर साल एक स्कूल दत्तक लेंगे
Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासाठी आणि शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षण विभागाने नवा उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत शिक्षण विभागातील अधिकारी आणि पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांना पुढील एक वर्षासाठी प्रत्येकी एक शाळा दत्तक घ्यावी लागणार आहे.दत्तक घेतलेल्या शाळांना नियमित भेटी देऊन विद्यार्थी गुणवत्ता,भौतिक सुविधा, शैक्षणिक वातावरण आणि पालकांच्या सहभागाचा आढावा घेऊन आवश्यक मार्गदर्शन केले जाणार आहे.या उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळांवरील पालकांचा विश्वास वाढण्यास मदत होणार असून,शाळांचा शैक्षणिक दर्जाही उंचावण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.0
0
Report
टीईटी पेपर फूटने के खिलाफ प्रदर्शन, शिक्षा मंत्री दादा भुसे से इस्तीफे की मांग
Ahilyanagar, Maharashtra:राज्य परीक्षा परिषद आणि शालेय शिक्षण मंत्रालयाच्या ढिसाळ कारभारामुळे टीईटी परीक्षेचा पेपर फुटला...याची जबाबदारी स्वीकारून राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी सम्मीक विद्यार्थी संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली...हातात निषेधाचे बॅनर घेऊन यावेळी विद्यार्थ्यांना जोरदार घोषणाबाजी केली...टीईटी परीक्षेत मोठा घोटाळा होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला...दरम्यान काही daysांपूर्वी NEET चा देखील पेपर फुटला होता, या विरोधात दिल्लीत मोठी आंदोलने झाली तरी देखील केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही याचा आंदोलकांनी निषेध नोंदवला... दरम्यान यावेळी विद्यार्थ्यांनी बनवलेला बॅनर लक्ष वेधून घेत होते.0
0
Report
पवार गट के आह्वान पर जिलाधिकारी कार्यालय के सामने टीईटी पेपरफुटी विरोध
Satara, Maharashtra:साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि विविध संघटनांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र व राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. NEET पेपर फुटी नंतर राज्यात अवघ्या १५ दिवसांत झालेल्या टीईटी पेपरफुटीची जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. तसेच, बड्या कंत्राटदारांच्या फायद्यासाठी सर्वसामान्यांवर लादलेल्या 'स्मार्ट मीटर' योजनेमागे सरकारचे मोठे आर्थिक षड्यंत्र असल्याचा घणाघाती आरोप केला गेला.0
0
Report
Advertisement
छत्रपति संभाजी नगर के दो नामी होटेल सील, कुज़ी भाजियाँ और रंगमिश्रण पाए गए
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:राज्यात अन्न व औषध प्रशासनाची धडाकेबाज कारवाई सुरू आहे. छत्रपती संभाजी नगरच्या هॉटेलमध्ये अन्न व औषध प्रशासनाने आज छापा टाकला असून या शहरातील दोन नामांकित हॉटेलचे परवाने रद्द करण्यात आले. हॉलमध्ये कुजलेल्या भाज्या असल्याची माहिती मिळाली आणि आहारात वापरल्या जाणाऱ्या रंगांबाबतही तक्रारी आल्या. त्यामुळे या हॉटेलांवर सील ठोळण्यात आले आणि परवाने निलंबित केले गेले. दुसऱ्या गावात नामी वेज हॉटेलमध्ये कुजलेल्या भाज्या/खाऊसामग्रीत अडचणी आल्याचं निदान झालं; त्यामुळे त्या हॉटेलचाही प्रवेश बीमित करण्यात आला. अशा हॉटेलमध्ये अन्नात वापरला जाणारा रंग आणि इतर विष्क्रिय घटक आढळल्यास तपासणी चालू राहील, आणि ग्राहकांनी तक्रारी केल्यास कारवाई केली जाईल. या मोहिमेचे नेतृत्व विभागांनी स्पष्ट केलं आहे की अन्नात विष टाकणाऱ्या या हॉटेल्सवर कारवाई सुरूच राहील. विभागांनी जनता आणि ग्राहकांना आपले आहार जपण्यासाठी काळजी घेण्याची विनंती केली.0
0
Report
बीड में पानी के लिए महिलाएं ग्राम पंचायत पर हंडा मोर्चा निकलीं
Beed, Maharashtra:बीड जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली असली, तरी अनेक भागांतील पिण्याच्या पाण्याची समस्या अद्यापही कायम आहे. आष्टी तालुक्यातील साबलखेड गावात गेल्या अनेक दिवसांपासून नळाला पाणीपुरवठा होत नसल्याने संतप्त महिलांनी थेट ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तात्काळ पाणीपुरवठा सुरू करा, अन्यथा अहिल्यानगर–आष्टी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडू, असा इशाराही आंदोलक महिलांनी दिला आहे. sabलखेड गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत आहे. गावातील नळयोजनेतून अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थ, विशेषतः महिलांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत कोणताही बदल होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर गावातील महिलांनी डोक्यावर हंडे घेऊन ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला.0
0
Report
रिसोड कस्टोडियल डेथ केस: नौ पुलिस अधिकारियों को जन्मठेप की सजा
Washim, Maharashtra: Risod कस्टोडियल डेथ केस: नौ पुलिस अधिकारियों को जन्मठेप की सजा 2011 में घटित घटनाओं के बाद, Risod थाने में चोरी के शक पर हिरासत में लिये गये बेग्या पवार की पुलिस द्वारा मारहाण के कारण मृत्यु हो गयी थी. इस मामले की जांच CID ने 34 दिन में पूरी कर के पुलिस विरोधी हत्या समेत अनुसूचित जाति-जनजाति अत्याचार रोकथाम कानून के तहत मुकदमा दर्ज किया था. इस मामले में तत्कालीन प्रभारी अधिकारी महादेव माणिक धांडे समेत नौ पुलिस कर्मियों को जन्मठेप की सजा सुनायी गयी.0
0
Report
Advertisement
तळकोण में बारिश के बाद धान बुवाई तेज, खेती में फिर से गति
Oras Bk., Maharashtra:मागील काही दिवसांच्या लपंडावानंतर तळकोकणात समाधानकारक पाऊस कोसळल्याने भात लावणीच्या कामाला वेग आलाय. पावसाच्या विश्रांती मुळे कोकणातील काही भागातील लावणीची काम राखडली होती मात्र मागील तीन दिवस तळकोकणात पावसाने समाधान कारक हजेरी लावल्याने उर्वरित भागातील शेती कामाना वेग आलाय.0
0
Report
कोल्हापुर में ठाकरे सेना ने सचिन आहिर के विरोध में किया प्रदर्शन
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुर में ठाकरे सेना के वतीने उपसभापति सचिन आहिर के विरोध में आंदोलन कराया गया. कोल्हापुर शिवाजी चौक पर सचिन आहिर के पोस्टर लगाए जाने के ठीक सामने ठाकरे सेना ने आंदोलन किया. इस समय आहिर के विरोध में घोषणाबाजी हुई.0
0
Report
गर्भवती महिला के मौत मामले में शरद पवार गुट का ठिय्या प्रदर्शन Navi Mumbai में
Navi Mumbai, Maharashtra:गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नवी मुंबई मनपा मुख्यालयात ठिय्या आंदोलन. नवी मुंबई महापालिकेत विशेष समितीची बैठक सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा ठिय्या आंदोलन आयुक्त दालनाचाही राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा ठिय्या आंदोलन मनपा मुख्यालयात मोठा गोंधळ. दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी.0
0
Report
Advertisement
