icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

नाशिक में लैंगिक शोषण और धर्मांतरण के नए मामले पर हिंदुत्ववादी संगठनों की प्रतिक्रिया

Nashik, Maharashtra:अँकर भोंदू खरात सह नाशिकच्या आयटी कंपनीतील महिला लैंगिक अत्याचार आणि बळजबरी धर्मांतरणाचे प्रकरण राज्यभरात गाजत असतानाच आता नाशिकमध्ये आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे. बळजबरी तरुणीवर लैंगिक अत्याचार करत तिच्या एका विशिष्ट धर्माच्या रीतीरिवाजाप्रमाणे गजरा हिंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे ... नाशिकमध्ये एका आयटी कंपनीत महिलांचे लैंगिक शोषण करून मानसिक त्रास देत त्यांचा बळजबरीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाला असं समोर आलं आहे. पंचवटी पोलीस ठाण्यात पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून संशयित आरोपी तंजीर इनामदार याने पीडित तरुणीला विविध ठिकाणी घेऊन जाऊन लैंगिक अत्याचार केल्याचा दावा करण्यात आला. मुलीच्या संपर्कात आल्यानंतर तिच्या हातात हात घेऊन मिठी मारत गळ्याजवळ चावा घेतला, मोबाईलमध्ये तिचे फोटो काढले जाणार्‍या धमकी देत बळजबरी लॉजमध्ये नेऊन दारू- cigarettes पाजून तिच्या कपडे काढले, गळ्यातलं तुलसीमाळ आणि हातातील धागे काढून विशिष्ट धर्माच्या रीतीप्रमाणे गजरा हिंद करण्याचे सांगितले. या प्रकरणात आरोपी विरुद्ध तक्रार दाखल झाली असून लॉजवर नेण्यात आलेल्या घटनेची माहिती पुरावे म्हणून समाविष्ट झाली. आरोपींच्या वकिलांच्या माहितीनुसार हा केवळ प्रेमप्रकरण नव्हता; लॉजवर नेऊन केवळ एकदाच दुरविधी करण्यात आला अशी चर्चा आहे. पुढील तपास पोलीस करणार आहेत. गजराहिंद हा काय प्रकार आहे हे देखील तपासात महत्त्वाचे ठरणार आहे. बाईट - अॅड. स्वप्निल जाधव, आरोपी वकील नाशिकच्या आयटी कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरणाचे प्रकरण ताजे असतानाच हे प्रकरण समोर आल्याने हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून आयटी कंपनीविरुद्ध महिलांचा मोर्चा काढण्यात आला होता. आता पंचवटीतील या प्रकरणावरून संघटनांची भूमिका चर्चेत आहे. आरोपी आणि फल्य्यार्थी हे वेगवेगळ्या धर्माचे असल्यामुळे प्रेम प्रकरणाच्या जाळ्यात फसून शोषण झाले असल्याचे स्पष्ट केलं जात आहे. पोलिस कोठडीसाठी पाच दिवसांची विचारणा झाली असून तपास सुरू आहे. नेमकं गजराहिंद काय आहे हे तपासात उघड होणार आहे.
0
0
Report

संगमनेर न्यायालय ने भोंदू गजाआड, गडगे और मधुकर शिंदे को पांच दिन हिरासत दी

Shirdi, Maharashtra:भोंदू राजेंद्र गडगेला पाच दिवसांची पोलीस कोठडी.. वडगावपान दत्तधाम दरबारचा भोंदू गजाआड... संगमनेर न्यायालयाने दिली पाच दिवसांची कोठडी.. गडगेची पोलीस कोठडीत रवानगी... भोंदू गडगे आणी मधुकर शिंदे यांना पाच दिवस पोलीस कोठडी... मंत्रोच्चाराने दुर्धर आजार बरे करणारा भोंદू गजाआड.. जादूटोणा विरोधी कायदा, फसवणूक यासह अनेक कलमान्वये भोंदू झालाय गजाआड.. परवाना नसताना देत होता मेडीसीन... अंनिसच्या रंजना गवांदे यांनी केलाय गुन्हा दाखल... तीन आरोपी अजूनही फरार... पोलीस तपासात आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता...
0
0
Report

पनवेल जेएनपीटी मार्ग पर खतरनाक रसायन वाले कंटेनर में आग, तीन घंटे में काबू

Navi Mumbai, Maharashtra:पनवेल - जे एन पी टी मार्गावर पाडेघर मधील जेडब्लूआर लॉजिस्टिक पार्क मध्ये घातक केमिकल च्या कंटेनर ला आग लगी ,दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही आग लागली, घातक केमिकल चे कंटेनर वेगळे ठेवण्यात आले असल्याने ही आग इतरत्र पसरली नाही ,परंतु घटक केमिकल चे कंटेनर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते , आग लागल्या नंतर केमिकल ड्रम फुटत होते , परंतु अग्नीशमन दलाने तीन तासाच्या अथक प्रयत्नाने आग नियंत्रणात आणली आहे , आग नियंत्रणात आल्याने बाजूच्या गोडाऊन मधील माल सुरक्षीत राहिले आहे, आग कशामुळे लागली याबाबत अद्याप माहिती मिळाली नसली तरी यात कोणतीही जीवित हानी झाली नाही, परंतु आग लागल्याने धुराचे लोट पसरले होते। आग विझवण्यासाठी पनवेल ,जेएनपीटी, सिडको येथील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते ,पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणली आहे ।
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी के किसानों ने सरकार की घटिया मदद के खिलाफ प्रदर्शन का आह्वान किया

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी आक्रमक सरकारने जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजं प्रति आंब्याच्या झाडाला पाच हजार रुपये मदत आणि काजूला एकरी तीन लाख रुपये मदत मिळावी यासाठी शेतकरी करणार मुंबईकडे कुच 15 मे रोजी आंबा आणि काजू शेतकऱ्यांचा वर्षावर र्मोर्चा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांची घोषणा रत्नागिरी पार पडला शेतकरी एल्गार मेळावा, यावळी केली घोषणा शेतकऱ्यांच्या वर्षावरच्या आंदोलनात ठाकरेंची शिवसेना देखील उतरणार मैदानात उद्धव ठाकरे सेना सचिव आणि माजी खासदार विनायक राऊत यांची माहिती
0
0
Report
Advertisement

चिकन ठीक से न बनने पर पति ने पत्नी को अपमानित किया, उसकी आत्महत्या

Yavatmal, Maharashtra:मित्राला चिकन पार्टीसाठी घरी बोलविले मात्र बनविलेले चिकन हे अर्धवट शिजल्याचा राग येऊन पतीने मित्रासमोरच पत्नीला शिवीगाळ करून अपमानित केले. हा अपमान सहन न झाल्याने पत्नीने थेट टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्यााने एका हसत्या खेळत्या संसाराची राख रांगोळी झाली. यवतमाळच्या दाभडी बोरगाव येथे घडलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. केवळ 'चिकन नीट शिजले नाही' या क्षुल्लक कारणावरून पती-पत्नीमध्ये झालेल्या वादात पत्नीचा जीव गेला आहे. चेतना जाधव असे मृत महिलेचे नाव आहे. चेतनाचा पती मनोज याने मित्राला जेवणासाठी घरी बोलावले होते. चिकनच्या भाजीचा पाहुणचार ठरला होता, त्यामुळं चेतनाने चिकन बनविले, मात्र पतीला ते अर्धवट शिजलेले वाटल्याने तो भडकला आणि पाहुण्यासमोरच त्याने पत्नीशी जोरदार वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद विकोपाला गेला, जुन्या वादांचीही त्यात भर पडली त्यामुळे झालेला अपमान सहन न झाल्याने चेतनाने घरीच विषारी औषध प्राशन केले. ज्यात तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी आर्णी पोलिसांनी चेतनाचा पती मनोज जाधव याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करून त्यास अटक केली.
0
0
Report

इंदापूर पुलिस ने 35.51 लाख मूल्य के गुटखे पकड़े; शकील काझी गिरफ्तार

Rui, Maharashtra:इंदापूर पोलिसांनी पकडला तब्बल 35 लाख 51 हजार रुपये किमतीचा गुटखा..... इंदापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई..... इंदापूर पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेन कारवाई करीत तब्बल 35 लाख 51 हजार 416 रुपये किमतीचा विक्रीस बंदी असलेला गुटखा पकडला आहे. गलांडवाडी नंबर एक गावच्या हद्दीत एका बंद असलेल्या टाटा गॅरेज मधून कारवाई करत पोलिसांनी हा जप्त केलाय. याप्रकरणी पोलीस हवालदार अभिजीत दत्तात्रय एकशिंगे यांच्या तक्रारीवरून इंदापूर शहरातील व्यंकटेश नगर येथील शकील इनयतुला काझी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
0
0
Report
Advertisement

गोकुळ दूध संघ के चेयरमैन ने आरोपों को राजनीति से प्रेरित करार दिया

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिला दूध उत्पादक संघ अर्थात गोळुक दूध संघ के चेयरमैन नवीद मुश्रीफ ने गोळुक दूध संघ पर लगाए गए आरोपों का जोरदार प्रतिउत्तर दिया है। दावा है कि ये आरोप राजनीतिक उद्देश्य से किए गए हैं। मुश्रीफ ने पत्रकार परिषद में यह स्पष्ट किया कि गोळुक एक सक्षम और कार्यरत संस्था है और उसके पदाधिकारियों की कार्यप्रणाली के बारे में वास्तविक तथ्य बिना जांच किए आरोप लगाना गलत है। किरिट सोमय्या के गोळुक के बारे में दिए गए बयान पर प्रतिक्रिया देते हुए मुश्रीफ ने कहा कि सोमय्या पहले वास्तविक स्थिति जान लें। गोळुक का कारभार दूध उत्पादक और सभासदों के सामने पारदर्शी है। किसानों और दूध उत्पादकों की जानकारी लेकर ही अपनी भूमिका स्पष्ट करनी चाहिए, उन्होंने सुझाव दिया। आरोप-प्रत्‍यारोप की राजनीति पर बोलते हुए मुश्रीफ ने कहा कि जो काम करता है उसी पर प्रतिक्रिया होती है; हमारा कारभार खुला है; गोळुक दूध संघ सभासदों को न्याय दिलाने के लिए निरंतर प्रयास कर रहा है। भाजपा सहयोगी विधायक शिवाजी पाटील के आरोपों पर भी उन्होंने प्रतिक्रिया दी। उन्हें गोळुक के बारे में कितनी जानकारी है यह नहीं मालूम, पर उन्हें आवश्यक सूचना देने के लिए हमारे प्रशासन तैयार है। गोळुक पर होने वाले आरोपों से सभी शांत रहें— चुनावों के करीब आते आरोप बढ़ते हैं; किसी भी प्रकार के बिना-तथ्य आरोप करना उचित नहीं; इस संस्था को राजनीति में नहीं खींचना चाहिए।
0
0
Report

कोल्हापुर में खाद बिक्री गड़बड़ी: 12 विक्रेताओं पर कार्रवाई, PoS अनिवार्य

Kolhapur, Maharashtra:कोल्हापुर जिले में खत विक्री के अनियमितताओं पर नियंत्रण के लिए कृषि विभाग ने धडक कारवाई कर 12 खत विक्रेताओं पर कार्रवाई की है। इनमें 10 विक्रेताओं के परवाने निलंबित कर दिए गए हैं और 2 केंद्रों के परवाने permanently रद्द कर दिए गए हैं। राज्य के किसान पहले ही आर्थिक कठिनाइयों से जूझ रहे हैं, खत विक्रेताओं के माध्यम से उनकी पीलवणूक की खबरें सामने आ रही हैं। 1 अप्रैल से शुरू हुई जांच में कुछ विक्रेताओं के पास खत स्टॉक में अंतर पाया गया, तो कुछ स्थानों पर विक्री प्रक्रिया में नियमों का उल्लंघन दिखा। प्रशासन ने कठोर कदम उठाते हुए 12 विक्रेताओं पर कार्रवाई की। खास यह कि खत बिक्री के लिए आवश्यक PoS मशीन न प्रयोग करने वाले दो केंद्रों के परवाने भी permanently रद्द कर दिए गए हैं, ताकि किसानों को उचित दर और पारदर्शी पद्धति से खत मिले। 농
0
0
Report

यवत्माल: शिंदोला के पास पट्टेदार बाघ, खनन क्षेत्र में सुरक्षा चिंता

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी तालुक्यातील शिंदोला गावालगत असलेल्या कोलगाव कोळसा खाण परिसरात पट्टेदार वाघ फिरताना दिसल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. कोळसा खाणीच्या डम्पिंग वर हा पट्टेदार वाघ फिरत असल्याचे मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित झाले आहे. त्यामुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात वाघांचा वावर वाढत असल्याचे वारंवार समोर येत आहे. दोन महिन्यांपूर्वी काटा घराजवळ वाघ दिसला होता. त्यानंतर मादी वाघिणी दोन पिलांसह सिमेंट खाण परिसरात आढळल्याने या भागात वाघांची संख्या वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत. मानवी वस्ती आणि औद्योगिक क्षेत्राच्या जवळ वाघांचा वाढता वावर चिंतेचा विषय ठरत आहे. कोणतीही अनपेक्षित घटना घडू नये, यासाठी वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
0
0
Report
Advertisement

रामदास गुंड के निधन से महाराष्ट्र के लोककला क्षेत्र में शोक

Barav, Maharashtra:महाराष्ट्र राज्य शाहिरी संघटनेचे अध्यक्ष आणि कलगीतुरा परंपरेतील ज्येष्ठ शाहीर रामदास गुंड यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन. कलगीतुऱ्याच्या माध्यमातून ज्येष्ठ शाहीर रामदास गुंड यांनी महाराष्ट्रभर असंख्य कार्यक्रम सादर केले आणि लोककलेला एक वेगळे स्थान निर्माण करून दिले. जांभूळ आख्यान तसेच शिव-पार्वतीची कथा यांसारखे विषय त्यांनी प्रभावीपणे कलगीतुर्यातून समाजासमोर मांडले. गावोगावी जाऊन सामाजिक प्रश्नांवर भाष्य करत त्यांनी तरुण पिढीला प्रेरणा दिली. त्यांच्या कार्यामुळे अनेक नवोदित कलाकार घडले आणि शाहिरी परंपरेला नवे बळ मिळाले. त्यांच्या निधनाने या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
0
0
Report

पवार के बयान पर वारकरी मंडल ने चेतावनी दी, पंढरपुर में आंदोलन की तैयारी

Pandharpur, Maharashtra: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने वारकरी संप्रदायाबद्दल जाहीर केलेली यादी मागे घेऊन संतांच्या पायावर डोके टाकावे अन्यथा उद्या पासून मोठे जन आंदोलन उभारू पंढरपुरात वारकरी संप्रदायातील मंडळींची बैठक मध्ये इशारा शरद पवार यांनी वारकरी संप्रदायामध्ये धर्मांध आणि प्रतिगामी लोकांचा सहभाग वाढला असल्याची भूमिका व्यक्त केली होती यानंतर पक्षाचे प्रवर्ते विकास लवांडे यांनी 20 महाराज मंडळींची यादी जाहीर केली होती ज्यामध्ये हे प्रतिगामी पद्धतीचे विचार मांडत आहेत तसेच यांचा वापर विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने करून घेतला होता असा आरोप केला होता आज पंढरपूर मधील कबीर मठात वारकरी मंडळींची बैठक झाली यामध्ये वारकरी संप्रदायातील काही महाराज मंडळी उपस्थित होती या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला इशारा देण्यात आला आहे त्यांनी आपली भूमिका नाही हे जाहीर करावी लवांडे यांनी संतांच्या महाराजांच्या पायावर डोकं टेकून माफी मागावी आणि सदर यादी मागे घ्यावी अन्यथा उद्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या विरोधात जन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे उद्या पहिल्या टप्प्यावर पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये विकास लवांडे यांना अटक करावी अशा पद्धतीचे निवेदन दिल जाणार आहे
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top