445001
यवतमाळ मध्ये बेलविक्रेत्याचा खून, लोहारात दहशत
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरूच असून आता लोहारा परिसरात एका बेल विक्रेत्यांचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला आहे। भर वस्तीत अनेकांसमक्ष हा खून झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे। रामनाथ सोनटक्के असे मृताचे नाव आहे, लोहाराच्या देवी नगर मध्ये तो बेल विक्री करून सायकल ने जात असताना अज्ञात व्यक्तीने त्याच्या छातीत चाकु भोसकला, ज्यात तो जागीच गतप्राण झाला. मृतक हा कोळंबी चा मूळ रहिवासी असून ह्या खुनामागे अनैतिक संबंधाची किनार असल्याची चर्चा आहे।
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
अंबरनाथ पुल विवाद: शिवसेना–राष्ट्रवादी की खुली टकराव, पुल का काम अभी अधूरा
Ambernath, Maharashtra:अंबरनाथमध्ये मोतीराम पार्ककडे जाणाऱ्या पुलावरून पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा श्रेयवाद सुरू झाला आहे. कारण पुलाचं काम पूर्ण झालेलं नसतानाही उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी पूल सुरू करण्याचा प्रयत्न करत त्यावरून स्वतःची गाडी सुद्धा नेली. यानंतर शिवसेना नगरसेविका रोहिणी भोईर यांनी लगेचच हा पूल पुन्हा एकदा बंद केला. यापूर्वी सुद्धा याच पुलाच्या टेंडरवरून या दोन नगरसेवकांमध्ये आणि पर्यायानं शिवसेना-राष्ट्रवादीत वाद निर्माण झाला होता.0
0
Report
अकोला में QR कोड से 60 हजार की ठगी: सीसीटीवी से पहचान, गिरफ्तारी की मांग
Akola, Maharashtra:अकोला शहरात सायबर फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ग्राहक सेवा केंद्र चालकाला तब्बल 60 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. शिवनगर परिसरातील ग्राहक सेवा केंद्र चालक सुरेंद्र चोखट यांनी याप्रकरणी जुने शहर पोलीस ठाणे आणि सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार दोन युवक त्यांच्या ग्राहक सेवा केंद्रावर पैसे काढण्यासाठी आले होते. त्यांनी क्यूआर कोडद्वारे 60 हजार रुपये जमा केल्याचे दाखवून रोख रक्कम घेतली. दुसऱ्या दिवशी संबंधित रक्कम खात्यात जमा झाल्याचे दिसून आले. मात्र काही दिवसांनी पैसे पाठवणाऱ्या खातेदाराने सायबर तक्रार दाखल केल्याने ती रक्कम बँकेकडून होल्ड करण्यात आली. त्यामुळे सुरेंद्र चोखट यांचे 60 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणात संशयितांपैकी ऋषिकेश इंगळे याचे आधारकार्ड तसेच सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना उपलब्ध करून देण्यात आले असून संबंधितांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, याच पद्धतीने इतर ग्राहक सेवा केंद्र चालकांनाही फसविण्यात आल्याची माहिती समोर येत असून सायबर ठगांच्या या नव्या शक्कलीमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. सायबर पोलिसांनी तातडीने तपास करून आरोपींना अटक करावी, अशी मागणी होत आहे.0
0
Report
परळी वैजनाथ के लिए जा रहे श्रद्धालुओं पर दर्दनाक सड़क हादसा, तीन की मौत, 17 घायल
Latur, Maharashtra:देवदर्शन के लिए परळी वैजनाथ जाने वाले श्रद्धालुओं के सफर पर समय ने कहर ढाया है। लातूर-तुळजापूर महामार्ग पर बुधोडापाटी के पास कार और जीप का भीषण दुर्घटना हुआ। परळी वैजनाथ की तरफ जा रही जीप को पीछे से तेज गति से आई कार ने जोरदार धकेला, जिससे एक ही परिवार की सासू और बहू तथा रिश्ते की एक महिला की मौके पर ही मौत हो गई। वहीं 17 लोग गंभीर रूप से घायल हो गए हैं। जखमीों को लातूर के सरकारी अस्पताल में भर्ती कराया गया है, और मृतकों में से कुछ उमरगा के आरली गाँव के निवासी बताए जा रहे हैं।0
0
Report
Advertisement
रोहित पवार की मां सुनंदा पवार ने किसानों के लिए कर्ज माफी की मांग की
Pandharpur, Maharashtra:आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांची शासनाला विनंती मुलासाठी नाही पण राज्यातील शेतकऱ्यांसाठी तरी कर्ज माफी निर्णय घ्यावा. पांडुरंगालाही साकडे घातले आहे. आई म्हणून एक भावना आहे. तर शेतकऱ्यांसाठी लढत असल्याने दुसरी भावना आहे. घरात सुद्धा आम्हाला काही खाण्याची इच्छा होत नाही. आज मंत्री महोदय येत आहेत. चर्चा होईल पण मार्ग निघेल असे वाटत नाही.0
0
Report
राम शिंदे ने रोहिणी खडसे को धोंडे जेवण के महत्त्व की याद दिलाई
Ahilyanagar, Maharashtra:राम शिंदे यांनी अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म गाव असलेल्या चोंडी येथे पूर्ण गावातील लेखी आणि जावयासाठी धोंडे जेवणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं या आयोजनावर टीका करत रोहिणी खडसे यांनी लेखी आणि जावयांसाठी रोजगार मेळावा घ्यायला हवेत असं म्हटलं होतं यालाच उत्तर देताना राम शिंदे यांनी भारतीय संस्कृतीमध्ये लेख आणि जावयांचा सन्मान करण्यासाठी धोंड्याचा महिना असतो या महिन्याच्या निमित्ताने त्यांचा केला जातो मात्र ज्यांना रेव्ह पार्टी माहित आहेत त्यांना धोंडे जेवणाबद्दल काय समजणार असा रोहिणी खडसे यांना टोला लगावला आहे0
0
Report
चोंडी में राम शिंदे के कदम से धोंडे भोजन, 350 से अधिक बेटियाँ-जेवय शामिल
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्या नगरच्या चोंडी येथे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या पुढाकाराने पूर्ण गावातील लेक आणि जावयासाठी धोंडे जेवणाचा कार्यक्रम घेण्यात आला. अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आणि अधिक मासानिमित्त चोंडी येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. धोंडे जेवणासाठी गावातील तब्बल साडेतीनशे लेकी आणि जावई आले होते. लेकी आणि जावयाची मिरवणूक काढत स्वागत करण्यात आलं. या मिरवणुकीत राम शिंदे आणि त्यांच्या पत्नीने सहभागी होत नृत्य केलं. सर्वांसाठी पुरणपोळी धोंडे जेवणाचा कार्यक्रम करण्यात आला. अहिल्यादेवी जयंतीच्या निमित्ताने गावातील मुलींना चोंडी घ्या गावामध्ये येता येत नाही मात्र अधिकमासाच्या निमित्ताने त्यांचा सन्मान करावा या संकल्पनेतून हा कार्यक्रम घेण्यात आला असल्याचं राम शिंदे यांनी सांगितल आहे.0
0
Report
Advertisement
सोलापुर विधान परिषद चुनाव: तीन NCP विधायक भाजपा प्रदेशाध्यक्ष से मिले, शिंदे बोले चार दिन बचे
Pandharpur, Maharashtra:Anchor - सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तीन आमदारांनी भाजप प्रदेशाध्यक्षांची भेट घेतलेली आहे यावर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्पष्टीकरण दिला असून पक्षातल्या ज्या काही बाबी असेल ती पक्षापुढे मांडणे योग्य आहे मतदानाला अजून चार दिवस आहे तोपर्यंत हे आमदार पक्ष सोबत राहतील असा त्यांनी आशावाद व्यक्त केला असून निवडणूक झाल्यानंतर पक्षाची बैठक होईल यानंतर काय कारवाई करायची याबाबतचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली0
0
Report
वाशिम में दुपहर के बाद आंधी-तूफानी बारिश से किसान खुश
Washim, Maharashtra:वाशिम जिलेतील रिसोड तालुक्यातील केशवनगर परिसरात आज दुपारनंतर हवामानात अचानक बदल होत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. सकाळपासून कडक उन्हाचा टडाखा जाणवत असताना दुपारनंतर आकाशात ढग दाटून आले आणि काही वेळातच जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे परिसरातील वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. यंदाच्या हंगामातील पहिल्याच जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर या पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण होण्यास मदत होणार असून आगामी पेरणीसाठीही हा पाऊस लाभदायक ठरणार आहे.0
0
Report
विधान परिषद चुनाव: उद्धव ठाकरे के आदेश से नागेश पाटील आष्टीकर नांदेड में रुके
Nanded-Waghala, Maharashtra:विधान परिषद निवडणुकीत माझा मुलगा उभा असल्याने नांदेडमध्ये असल्याचा खुलासा खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केलाय. उद्धव ठाकरे यांच्याशी व्हिडीओ कॉलवर बोलणे झाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या आदेशानेच नांदेड ला थांबलो असल्याचे स्पष्टीकरण नागेश पाटील यांनी दिले. मला यायला सांगितले तर निश्चित मुंबईला येणार असल्याचे उद्धव ठाकरे यांना सांगितले. पण त्यांनीच मला नांदेडमध्ये थांबायला सांगितले असे आष्टीकर म्हणाले. ऑपरेशन टायगर वगैरे काही नाही असेही आष्टीकर म्हणाले.0
0
Report
Advertisement
मराठवाड़ा में ट्रैक्टर मार्च, उद्धव ठाकरे की शिवसेना ने कर्ज माफी पर सरकार को घेरा
Hingoli, Maharashtra:येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, हिंगोलीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे' शिवसेनेची महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली.यावेळी अंबादास दानवे आणि सरकारने कर्जमाफीत शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे सरकारने फसवी कर्जमाफी केल्याच्या विरोधात मराठवाड्यातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये 16 जून ला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी तहसील कार्यालयावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा ट्रॅक्टर मोर्चा धडकणार आहे कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांच्या नको अटी शर्ती आम्हाला पाहिजे संपूर्ण कर्जमाफी या स्लोगन खाली मराठवाड्यामध्ये सरकार विरोधात ट्रॅक्टर मोर्चा निघणार असल्याची माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी हिंगोली दिली आहे...0
0
Report
सातारा में विधान परिषद चुनाव के बाद भाजपा-राष्ट्रवादी की बैठकों की हलचल जारी
Satara, Maharashtra:सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीमुळे साताऱ्यातील राजकारण चांगलंच आपलं असून बैठकींचा धडाका सध्या सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळतंय काल भाजपची बैठक कराडला रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडली होती. यानंतर लगेच आज राष्ट्रवादीची बैठक साताऱ्यातील हॉटेल मध्ये पार पडतेय यामध्ये सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य उपस्थित आहेत मंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेमध्ये आणि खासदार नितीन पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडते यामुळे या बैठकीमध्ये नक्की चर्चा काय होतीये आणि राष्ट्रवादीची भूमिका काय असणार याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून राहिला आहे. या ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी.0
0
Report
निलेश राणे भाजपा में कब होंगे शामिल? शिंदे गुट से जुदाई की अटकलें तेज
Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग निलेश राणे भाजपामध्ये कधी जातील ते शिंदेना देखील कळणार नाही.. येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिंदे वेगवेगळे लढणार आणि निलेश राणे भाजपात जाणार... माजी आमदार वैभव नाईक यांचा टोला.. शिवसेना आमदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेवर केली होती टीका... त्याला प्रत्युत्तर देताना नाईक यांनी निलेश राणे भाजपात जाणार असल्याचे संकेत दिलेत...0
0
Report
Advertisement
आंबोली घाट में पत्थर गिरने से यातायात देर तक बाधित, फिर सुचारु
Oras Bk., Maharashtra:आंबोली घाटात रस्त्यावर आले दगड वाहतूक काही काळ ठप्प असून मुख्य धबधब्याच्या परिसरात आज दगड कोसळले. त्यामुळे काही काळ रस्ता बंद झाला. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही. रस्त्यावर असलेल्या मोठा दगड बाजूला करण्यात आला व वाहतूक सुरळीत करण्यात आली. याबाबतची माहिती गेळे सरपंच सागर ढोकरे यांनी दिली. ही घटना मुख्य धबध्यापासून समोर असलेल्या शौचालयाच्या परिसरात घडली. घटनास्थळी वाहतूक पोलीस दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे0
0
Report
वाशीम में मानसून देर से आने से जल संकट गहरा, 260 गांवों में उपाय शुरू
Washim, Maharashtra:वाशीम: वाशीम जिले में पानीटंचाई की समस्या गंभीर बनती जा रही है। पिछले दो महीनों में बढ़ते तापमान के कारण गड्ढे, बावरी और छोटे जलस्रोतों की पानीपातळी घटली है। परिस्थिती को देखते हुए प्रशासन ने 260 गांवों में 255 पानीटंचाई निवारण उपाययोजना शुरू कर दी है तथा 125 विहिरी अधिग्रहित की गई हैं। साथ ही चार गांवों में टैंकर से पानी की आपूर्ति शुरू है। वाशीम तालुक के जाहबरून परांडे में भी किसानों की दो विहिरी अधिग्रहित की गई हैं। मानसून अगर अधिक देर तक रहा तो खरीप मौसम की सिंचाई का प्रश्न और अधिक गंभीर हो सकता है।0
0
Report
900-1100 रुपये क्विंटलात कांदा: किसान मंदी के बीच हमी भाव असफल, नाराजगी बढ़ी
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या आर्थिक कोंडीत सापडले आहेत.वाशिमच्या बाजार कांद्याला केवळ 900 ते 1100 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असून हा दर उत्पादन खर्चापेक्षाही कमी आहे. राज्य सरकारने हमीभावाने कांदा खरेदीची घोषणा केली असली तरी वाशिम जिल्ह्यात नाफेडमार्फत अद्याप खरेदी सुरू झालेली नाही. त्यामुळे खरीप हंगामाच्या आर्थिक नियोजनासाठी शेतकऱ्यांना नाईलाजाने कमी दरात कांदा विकावा लागत आहे.हमीभाव खरेदीचा लाभ मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.0
0
Report
Advertisement
