icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Sangli clash over approved councillor selection in Ajit Pawar's NCP; 35 officials resign

Sangli, Maharashtra:सांगलीस्वीकृत नगरसेवक निवडीवरून राष्ट्रवादी अजित पवार पक्षामध्ये मोठा वाद उफाळून आला आहे. पक्षाच्या 35 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत; शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्याकडे राजीनामे सुपूर्द करण्यात आले आहेत. महापालिकेचे गटनेते मैनुद्दिन बागवान यांच्याकडून पक्षाचा आदेश डावलत पक्षाशी संबंधित नसणाऱ्या व्यक्तीची स्वीकृत नगरसेवक पदी निवड करण्यात आल्याचा आरोप करत मैनुद्दिन बागवान यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी देखील शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्याकडून करण्यात आली आहे. दरम्यान स्वीकृत नगरसेवक पदी डावलण्यात आलेले दिगंबर जाधव यांनी गटनेते बागवान यांच्याकडून बोली लावून आर्थिक तडजोड करत स्वीकृत नगरसेवक पदाची निवड करण्यात आल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी उपमुख्यमंत्री सुनिता पवार प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे शहर राष्ट्रवादी कडून स्पष्ट करण्यात आले आहे. स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीवरून राष्ट्रवादी अजित पवार पक्षात असलेला संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.
0
0
Report

अक्षय तृतीया पर दत्त मंदिर में 151 किलो आम की आकर्षक आरास, महाप्रसाद वितरण

Lasalgaon, Maharashtra:लासलगाव येथे अक्षय तृतीयाम निमित्त दत्त मंदिरात भक्तिभावाने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यावेळी भक्तांकडून तब्बल १५१ किलो आंब्याची मनमोहक आरास साकारण्यात आली आकर्षक सजावटीमुळे मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी उसळली होती या विशेष प्रस ngi मध्ये पूजाविधी, अभिषेक आणि धार्मिक कार्यक्रम पार पडले आंब्याच्या आरासचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या उत्साहात हजेरी लावली दरम्यान, उद्या संध्याकाळी या आंब्यापासून तयार करण्यात येणारा आमरस आणि पुरणपोळीचा महाप्रसाद भाविकांना वाटप करण्यात आली आहे
0
0
Report

अकोला में लव जिहाद के आरोप, अनिल बोंडे ने किया संगठित अपराध का दावा

Amravati, Maharashtra:अकोला में लव जिहाद के कारण एक युवती की मौत की पुष्टि हुई है; भाजप सांसद अनिल बोंडे ने इसका आरोप लगाया है. जळलेल्या अवस्था में अकोला की बहन मिली. सुनियोजित तरीके से उसकी हत्या की गई; लग्न झालेल्या रविना नाम की महिला को एक महीने के भीतर आरोपी ने भागने दिया. पुलिस ने इस केस में सिर्फ आरोपी को गिरफ्तार किया, पर बोंडे के अनुसार अन्य सभी पर भी हत्या में शामिल होने के आरोप हैं. पीड़िते का धर्मांतरण और नाम बदलने जैसे कृत्य होने की बात भी कही गई. अनिल बोंडे ने कहा कि पीड़िता को पति से दूर रखने से लेकर हत्या तक यह एक संगठित अपराध है. आरोपी अकोला में अवैध जगह पर रहता है; उसके घर और गांव के घर पर बुलडोजर लगाने की मांग भी की गई.
0
0
Report
Advertisement

मुंबई-गोवा महामार्ग पर छाया खत्म, पेड़ काटने से गर्मी में प्रवासी परेशान

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी..(pkg-महामार्ग रुंदीकरणात झाडे कापल्याने उष्णतेच्या झळा प्रवाश्यांना).. मुंबई गोवा महामार्गावर सावली हरवली.. प्रशासनाचे वृक्षारोपणाचे आश्वासन हवेत,प्रवाशांना बसतात उष्णतेच्या झळा.. अँकर कोकणची जीवनवाहिनी असलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करताय? तर सावधान! कारण हा प्रवास आता सुखकर नाही, तर अग्निपरीक्षा ठरणार आहे. महामार्ग रुंदीकरणात हजारो वृक्षांची कत्तल झाली,पण आश्वासन देऊनही नवीन झाडं लावली गेली नाहीत.परिणामी,महामार्गावर उन्हाचा पारा चढलाय आणि प्रवाशांच्या अंगाची लाहीलाही होत आहे.पाहुयात आमचा हा विशेष रिपोर्ट - 'महामार्गावर सावली हरवली!'.. VO कोकणचा निसर्ग, گारवा आणि रत्याच्या दुतर्फा असलेली جھाडांची सावली... हे चित्र आता भूतकाळ बनलंय. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाने रस्ते तर रुंद केले,पण निसर्गाचा गळा घोटला आहे.महामार्गाच्या कामासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून हजारो वृक्षांची कत्तल करण्यात आली.त्यावेळी प्रशासनाने आश्वासन दिले होते की,जितकी झाडे तोडली,त्याच्या दुप्पट झाडे लावली जातील.मात्र,आज वास्तव काही वेगळं आहे. बाईट - १ प्रथमेश तटकरे (प्रवासी) VO..1 महामार्गाच्या दुभाजकांवर आणि कडेला काही झाडे लावली खरी, पण त्यांची अवस्था पाहून कोणालाही दया येईल.कडक उन्हामुळे आणि पाण्याच्या अभावामुळे ही झाडं आता करपून गेली आहेत. प्रशासनाचं याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालंय.झाडं नसल्यामुळे हवेतील आर्द्रता वाढली असून,प्रवाशांना उन्हाचे तीव्र चटके आणि उष्माघाताचा धोका जाणवू लागला आहे. बाईट - २ 1)राजेश वाजे (पर्यावरण प्रेमी.. स्थानिक) 2)नारायण खेडेकर (स्थानिक)चिपळूण Vo केवळ दिखाव्यासाठी महामार्गाच्या मध्यभागी काही झाडं लावली गेली. पण आज ती झाडं जिवंत आहेत की मृत, हे ओळखणंही कठीण झालंय. प्रशासनाकडे या झाडांना पाणी द्यायला वेळ नाही की इच्छाशक्ती? वाढत्या आर्द्रतेमुळे उष्माघाताचा धोका वाढला असून प्रवाशांचा प्रवास आता 'वेदनादायी' ठरतोय۔۔
0
0
Report

नवनीत राणा ने विरोधी पर चिल्लर शब्द कहकर मौकों पर बवाल मचा दिया

Amravati, Maharashtra:भाजपा नेत्या नवनीत राणा यांच्याकडून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका; वडेट्टीवार चिल्लर, या चिल्लर लोकांवर मला बोलायची गरज नाही अँकर :- काँग्रेस नेते विजय वडेट्टीवर यांनी नवनीत रानावर जहरी टीका करत नवनीत राणा यांना डीवसल होतं त्यानंतर भाजप नेत्या नवनीत राणा यांनी वडेट्टीवार यांच्यावर पलटवार करत वडेवारांची खिल्ली उडवली आहे. विजय वडेट्टीवार यांचा चिल्लर असा नवनीत राणा यांच्या कडून उल्लेख करण्यात आला असून हे सगळे चिल्लर लोक आहे. या चिल्लर लोकांवर मला बोलायची गरज नाही.. काँग्रेसने हिरवे विषारी साप पोसून ठेवलेले आहे म्हणून ते वळवळ करतात. काँग्रेसच्या काळात हे हिरवे विषारी साप जपण्याचं काम काँग्रेसने त्यावेळी केलं होतं ते आता बाहेर निघत आहे. आता त्या हिरव्या सापांना ठेचण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहे असेही नवनीत राणा म्हणाले आहे. सर्व देशाने पाहिला आहे की ज्यावेळी सर्वांच्या सपोर्टची देशाला गरज होती तेव्हा त्यांनी कसा विरोध केला हे जगाने पाहिला आहे त्यामुळे या चिल्लर माणसाने आम्हाला समजून सांगू नये. या चिल्लर लोकांनी नाशिकच्या प्रकरणावर का प्रतिक्रिया दिली नाही? तेव्हा वळवळ का बाहेर निघाली नाही असेही नवनीत राणा म्हणाले आहे.
0
0
Report
Advertisement

नाशिक के व्यंगचित्रकार किरण मोरे ने कैरी पर चित्र बनाकर शुभकामनाएं दीं

Nashik, Maharashtra:अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शेतकऱ्याने कैरीवर झोका खेळणाऱ्या महिलेचे साकारले चित्र.... तर आंब्याच्या पानावर हवामान बदलाचा आंबा पिकाला फटका - मांडली व्यथा... अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नाशिकच्या बागलाणचे शेतकरी तथा व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी कैरीवर झोखा खेळणाऱ्या महिलेचे चित्र साकारून शुभेच्छा दिल्या मात्र त्याचप्रमाणे आंब्याच्या पानावर हवामान बदलाचा परिणाम आंबा पिकावर, संस्कृती लोप पावत चालली, झाडे लावा झाडे जगवा असे संदेश देखील देऊन एक प्रकारे शेतकऱ्याची व्यथा आपल्या व्यंगचित्रातून मांडली आहे.
0
0
Report

भंडारा में नाबालिग लड़की के साथ दोस्त की पिता ने अत्याचार, आरोपी गिरफ्तार

Bhandara, Maharashtra:नराधमाचा मुलीच्या मैत्रिणीवर अत्याचार, आरोपीस अटक... गावात चर्चा पसरल्यावर मुलीने घेतले विष, Anchor : भंडारा पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मोहदुरा येथे शाळकरी अल्पवयीन मुलीवर तिच्याच मैत्रिणीच्या वडिलाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गावात चर्चा झाल्यावर पीडित मुलीने विषप्राशन केले. तिला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणात आरोपी सोमा सालिक मेश्राम (३७) याला पोलिसांनी अटक केली आहे. Vo :- भंडारा तालुक्यातील मोहदूरा येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.. मुलीच्या मैत्रिणीवरच नराधम वडिलांनी अत्याचार केल्याची घटना घडली आहे.. पीडिता ही सोमा मेश्राम याच्या मुलीसोबत एकाच वर्गात शिक्षण घेत असून, दोघीही मैत्रिणी आहेत. गुरुवारी पीडिता तिच्याकडे थांबली असता सोमा मेश्राम याने रात्री तिला दुचाकीने फिरायला म्हणून सोबत नेले. या दरम्यान गुंजेपार येथे मोकळ्या जागेत नेऊन तिथेच तिच्यावर अत्याचार केला. शुक्रवारी सकाळी पीडित मुलीने कुटुंबीयांना माहिती दिल्यानंतर गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी पोलिसांनी सोमा मेश्राम याच्याविरुद्ध पोक्सो आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
0
0
Report

नागपुर हवाई अड्डे पर टैक्सी हड़ताल से यात्री भारी परेशान

Nagpur, Maharashtra:नागपूर विमानतळावर टॅक्सी संपामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास होतोय. नो पिकप नो ड्रॉप आंदोलनामुळे प्रवाशांचे जड सामान घेऊन लांब अंतर पायी चालावे लागत आहे. प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव पूर्णपणे दिसून येत आहे. टॅक्सी वाहन चालक -मालक संयुक्त कृती समितीने पुकारलेल्या बेमुदत संपामुळे नागपूर विमानतळावर प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. टॅक्सी सेवा पूर्णतः बंद असल्याने विमानतळावर उतरल्या प्रवाशांना लांब अंतर पायपीट करावी लागत आहे. नो पिकप नो ड्रॉप आंदोलनामुळे नागपूर विमानतळावरून येणाऱ्या ॲप आधारित इतर टॅक्सी सेवा बंद झाल्या आहेत. याचा सर्वाधिक फटका विमानाने बाहेरगाहून येणाऱ्या प्रवाशांना बसला आहे पर्यायी व्यवस्था नसल्याने अनेक प्रवाशांना आपले जड सामान घेऊन विमानतळा बाहेर मुख्य रस्त्यापर्यंत व मेट्रो सानकापर्यंत सुमारे एक किलोमीटर पायी जावे लागत आहे. बाईट टक्सी बंद करणे, ओला उबेरांचे दर निश्चित करणे, आणी रेल्वे स्थानक व विमानतळावर प्रीपेड बूथ सुरू करणे यासारख्या मागण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे.
0
0
Report
Advertisement

विटा में नेचर केयर पुरस्कार: 11 महिला किसानों को 51 हजार नकद इनाम

Sangli, Maharashtra:स्लग नहीं: शेती करणाऱ्या महिलांचा नेचर केअर पुरस्काराने सन्मान. नेचर केअर पुरस्कार: महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकातील 77 शेतकऱ्यांमध्ये থেকে 11 महिला शेतकऱ्यांना 51 हजार रुपये नकद आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. हा सत्कार विटा, सांगली येथे आयोजित झाला. नेचर केअर फर्टीलायझर कंपनीच्या वतीने हा सम्मान करण्यात आला. कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ममता सिंधुताई सपकाळ, विटा के आमदार सुहास बाबर व अभिनेत्री भारती यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला. व्हिश्वमुक्त शेतीसाठी नेचर केअर फर्टीलायझरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे; यातून महिलामंतृशेतकऱ्यांनाही प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या कार्याचा गौरव होईल या हेतूने हा पुरस्कार सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
0
0
Report

चंद्रपूर सीमा पर MEL वन नाका के पास दो चितळ पानी की तलाश में भटकते

Chandrapur, Maharashtra:पाण्याच्या शोधात चितळ गावात, चंद्रपूर शहराच्या सीमेवर असलेल्या MEL वन उपज तपासणी नाका परिसरात चितळांचा संचार पाण्याच्या शोधात वन्यजीव आता चंद्रपूर शहरात येऊ लागले आहेत. शहरातील स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाच्या प्रकल्पासमोरील महामार्गावर दोन चितळ भटकताना दिसून आले. हा भाग शहराच्या सीमेवर असून, त्यानंतर जंगल आहे. या जंगलात पाण्याचे स्रोत नसल्याने वन्यजीव पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. त्यातूनच हे दोन चितळ शहरात आले. बराचवेळ ते चंद्रपूर- मूल महामार्गावर भटकत राहिले. नंतर लोकांनी त्यांना जंगलाच्या दिशेने पिटाळले。
0
0
Report

धाराशिव में गर्मी कहर: सरकारी अस्पताल में हीट स्ट्रेस कक्ष शुरू, 21 रोगी उपचारित

Dharashiv, Maharashtra:धाराशिव जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तापमानाने चाळीशी पार केल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयात विशेष ‘उष्माघात कक्ष’ सुरू केला आहे. या कक्षात आतापर्यंत 21 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताच्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य विभागाने तयारी केली आहे. शासकीय रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या उष्माघात कक्षात आवश्यक औषधे, थंडावा देणारी यंत्रणा आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या कक्षामुळे रुग्णांना तातडीने उपचार मिळत असून अनेकांना मोठा दिलासा मिळत आहे.
0
0
Report
Advertisement

उजनी में पाणीय आवर्तन कम होने के कारण किसानों के लिए अल निनो का असर: इस साल केवल एक आवर्तन

Pandharpur, Maharashtra:यंदा उन्हाळी हंगामामध्ये उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना दोन ऐवजी एकच पाण्याचा आवर्तन मिळणार अल निनो सक्रिय होणार असल्याने कमी पावसाची शक्यता आहे. यामुळे भविष्यात पाणीसाठा राखून ठेवण्यासाठी निर्णय पालकमंत्री जयकुमार गोरे यांची माहिती. उजनी धरणावर सोलापूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेती अवलंबून आहे. मात्र यंदा उन्हाळी हंगामात दोन ऐवजी एकच आवर्तन सोडले जाणार आहे. अल निनो सक्रिय होणार असल्यामुळे यावर्षी पावसाच्या प्रमाण कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. 2027 च्या जून पर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी पाणीसाठा वापरण्याचं आव्हान असणार आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य असल्यामुळे यावर्षी उन्हाळी हंगामासाठी फक्त एक आवर्तन सोडलं जाणार आहे. अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top