445001
यवतमाळ मध्ये बेलविक्रेत्याचा खून, लोहारात दहशत
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरूच असून आता लोहारा परिसरात एका बेल विक्रेत्यांचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला आहे। भर वस्तीत अनेकांसमक्ष हा खून झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे। रामनाथ सोनटक्के असे मृताचे नाव आहे, लोहाराच्या देवी नगर मध्ये तो बेल विक्री करून सायकल ने जात असताना अज्ञात व्यक्तीने त्याच्या छातीत चाकु भोसकला, ज्यात तो जागीच गतप्राण झाला. मृतक हा कोळंबी चा मूळ रहिवासी असून ह्या खुनामागे अनैतिक संबंधाची किनार असल्याची चर्चा आहे।
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
कल्याण-डोंबिवली में पाणीपुरी पुऱ्यों के कारखाने पर छापा, सील
Kalyan, Maharashtra:धक्कादायक!कल्याणच्या काटेमावलीत घाणीत तयार होत होत्या पाणीपुरीच्या पुऱ्या; केडीएमसीचा कारखान्यावर छापा... निकृष्ट तेलाचा वापर उघड,कारखाना सील. राज्यभरात अन्न सुरक्षेबाबत FDA चे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कठोर कारवाईचे सत्र सुरू असताना कल्याण-डोंबिवली महापालिकेने देखील मोठी कारवाई करत काटेमानिवली परिसरातील शेवपुरी-पाणीपुरीच्या पुऱ्या तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून तो करखाना सील केला आहे. काटेमानवली स्टेट बँक ऑफ इंडिया मागील परिसरात सुरू असलेल्या या कारखान्यात शेवपुरी व पाणीपुरीसाठी लागणाऱ्या पुऱ्यांचे उत्पादन केले जात होते. केडीएमसी चे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या आदेशानुसार सहाय्यक आयुक्त सविता हिले यांच्या पथकाने या कारखान्यावर छापा टाकला . कारखान्याची पाहणी करताना धक्कादायक प्रकार समोर आले. उत्पादनाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आणि घाण साचलेली होती. अन्नपदार्थ तयार करताना कामगारांकडून आवश्यक स्वच्छता व सुरक्षिततेच्या नियमांचे पालन केले जात नसल्याचेही निदर्शनास आले.याशिवाय, कारखान्यात बेकायदेशीर भट्टी सुरू असून त्यामध्ये लाकडाचा वापर केला जात असल्याचे आढळले. खाद्यपदार्थ तळण्यासाठी निकृष्ट व खराब तेलाचा वापर होत असल्याचेही पथकाच्या तपासात स्पष्ट झाले.अनियमितता लक्षात घेऊन महापालिकेने संबंधित कारखाना तात्काळ सील केला असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या विरोधात भविष्यातही अशाच धडक कारवाया सुरू राहणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.0
0
Report
चंद्रपुर के सावली में बाघ का शव मिला; विद्युत तार से मौत का शक
Chandrapur, Maharashtra:चंद्रपुर जिले के सावली तालुक्यातल्या कन्हाळगाव जंगलात संदिग्ध स्थितीत आढळला वाघाचा मृतदेह, अंगावर विद्युत तार आढळल्याने शिकारीचा संशय व्यक्त केला जात आहे. अँकर के अनुसार, वाघ सावली रेंज के कन्हाळगाव बिट परिसर के सिंदेवाही मार्ग पर पाया गया। वाघ के सभी अंग शाबूत थे। हाल के तूफान और वर्षा के कारण क्षेत्र में बिजली के खंभे गिर गए थे, जिससे विद्युत आपूर्ति बाधित थी। बिजली तारें शायद अवैध रूप से लगाई गई थीं ताकि वन्य प्राणियों को deter किया जा सके। वन विभाग ने शव का पोस्टमार्टेम किया और आगे की जांच कर रहा है।0
0
Report
डोंबिवली में शिवसेना शाखा के सामने पेड़ गिरा; रिक्षा और दोपहिया वाहन क्षतिग्रस्त
Kalyan, Maharashtra:डोंबिवलीत शिवसेना शाखेसमोर झाड कोसळले रिक्षा आणि काही दुचाकींच्या नुकसान सुदैवाने जीवितहानी टळली, कल्याण-डोंबिवली परिसरात सकाळपासून ढगाळ वातावरण असून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. या पावसामुळे डोंबिवलीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंबिवली पूर्व येथील शिवसेना मध्यवर्ती शाखेसमोर असलेले मोठे झाड अचानक कोसळले. झाड कोसळल्याने एक रिक्षा आणि काही दुचाकी रस्त्यावर उभ्या असल्याने नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.0
0
Report
Advertisement
गडचिरोली रेलवे मजदूरों ने काम बंद आंदोलन, ठेकेदार पर शोषण का आरोप
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोलीत रेल्वे कामावरील मजुरांचे कामबंद आंदोलन, प्रकल्प व्यवस्थापकाकडून मजुरांची पिळवणूक होत असल्याचा आरोप अँकर : गडचिरोलीत सुरू असलेल्या रेल्वे कामावर प्रकल्प व्यवस्थापकाकडून मजुरांची पिळवणूक होत असल्याचा आरोप करत पन्नासहुन अधिक मजुरांनी कालपासून काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. सध्या बहुप्रतिक्षित देसाईगंज-गडचिरोली या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. 58 किलोमीटरच्या या रेल्वे मार्गाचे कंत्राट बाहेर राज्यातील दोन कंपन्यांना दिले असून पोर्ला ते गडचिरोली रेल्वे मार्गाचे काम झांजरिया निर्माण लिमिटेड करीत आहे. या कामावर साहित्य ने-आण करण्यासाठी पन्नास हून अधिक ट्रक चालक राज्यातील तसेच परराज्यातील आहेत. मात्र अनियमित वेतन देणे, कोणतीही सूचना न देता कुणालाही कामावरून काढणे, असा प्रकार प्रकल्प व्यवस्थापकाकडून सुरू असल्याचा आरोप करत मजुरांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.0
0
Report
सिया गोयल के पिता प्रवीण गोयल से दुकान में बात नहीं, हत्या मामले पर चुप्पी
Pune, Maharashtra:केतन आगरवाल खून प्रकरणावर झी 24 तासने सिया गोयलचे वडिल प्रवीण गोयल यांना दुकानात गाठलं असता त्यांनी सरळ बोलण्यास नकार दिला. माझी तब्येत खराब आहे मी माध्यमांशी काहीही बोलू इच्छित नाही असं म्हणत त्यांनी नोकराला सरळ शटर बंद करायला सांगितले. चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी, पुणे. प्रवीण गोयल, सिया गोयलचे वडिल. सिया गोयलच्या घरी जाऊन देखील आम्ही तिकडेही कोणीही आढळून आले नाही.0
0
Report
डोंबिवली गणेश घाट स्मशानभूमी में शव विटंबना, सुरक्षा रक्षक नियुक्ति की मांग
Kalyan, Maharashtra:मन सुन्न करणारी घटना! डोंबिवली कुंभारखान पाडा राजू नगर गणेश घाट स्मशानभूमीत जळत्या प्रेताची श्वानांकडून विटंबना सुरक्षा रक्षक नसल्याने स्मशानभूमीत जळत्या प्रेताची विटंबना स्मशानभूमीसाठी तत्काळ सुरक्षा रक्षक नेमण्यात यावेत -शिवसेना नगरसेवक विकास म्हात्रे यांची मागणी डोंबिवली शहरातील कुंभारखान पाडा, राजू नगर येथील गणेश घाट स्मशानभूमीत अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारानंतर जळत असलेल्या प्रेताची भटक्या श्वानांनी विटंबना केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट उबालली आहे. स्मशानभूमीत कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नसल्यामुळे भटकी श्वाने आणि इतर जनावरे मुक्तपणे परिसरात वावरत असतात. या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिवसेना नगरसेवक विकास म्हात्रे यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. मृत व्यक्तीच्या पार्थिवाचा सन्मान राखणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. अशा घटना पुहा घडू नयेत यासाठी गणेश घाट स्मशानभूमीत तात्काळ सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात यावी, तसेच आवश्यक सुरक्षा व्यवस्था उभारण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. महापौरांसह आयुक्तांची भेट घेतली असता लवकरात स्मशानभूमीसाठी सुरक्षा रक्षक नेमण्यात येतील असे आश्वासन महापौरांनी दिले.0
0
Report
Advertisement
दौंड के कुरकुंभ MIDC में एंटी-नारकोटिक्स टास्क फोर्स की बड़ी रेड, जांच शुरू
Rui, Maharashtra:दौंडच्या कुरकुंभ एमआयडसीतील राजनंदनी कंपनीवर अँटी-नार्कोटिक्स टास्क फोर्सने स्थानिक पोलिसांच्या मदतीने मोठी धाड टाकली आहे. गेल्या दोन तासांहून अधिक काळ ही कारवाई सुरू असून, पथकाकडून कंपनीच्या परिसरात कसून झडती घेतली जात आहे. ही कारवाई नेमक्या कोणत्या संशयाच्या आधारे करण्यात आली आहे किंवा याचा संबंध एखाद्या मोठ्या ड्रग्ज रॅकेटशी आहे का याबाबत अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही...0
0
Report
गुजरात से महाराष्ट्र: निजी बस में 2–3 टन भेसळयुक्त मावा जप्त, FDA कार्रवाई
Mira Bhayandar, Maharashtra:आज सुबह लगभग पांच बजे Fountain Hotel परिसर में गुजरात से महाराष्ट्र के लिए निजी यात्री बस के जरिये संदिग्ध भेसळयुक्त मावा की अवैध परिवहन की सूचना किसान मजदूर पक्ष के कार्यकर्ताओं को मिली। सूचना तुरंत FDA के अधिकारियों को दी गई। उन्होंने Fountain Hotel परिसर में निजी बस की जाँच की और 2 से 3 टन संदिग्ध भेसळयुक्त मावा जप्त किया गया। आगे की कानूनी कार्रवाई FDA के माध्यम से की जाएगी। महाराष्ट्र के नागरिकों के स्वास्थ्य के लिए भेसळयुक्त खाद्य पदार्थों की अवैध ढुलाई-विक्रय के खिलाफ किसान मजदूर पार्टी सतर्क है और ऐसी किसी भी अवैध गतिविधि की सूचना संबंधित एजंसियों को देकर कठोर कार्रवाई की मांग करती है। नागरिकों से भी अनुरोध है कि यदि ऐसी किसी संदिग्ध जानकारी मिलती है तो तुरंत प्रशासन को सूचित करें। बाइट: ऋषिकेश तायडे, अध्यक्ष, ठाणे शहर, शेतकरी कामगार पक्ष (शेकाप)0
0
Report
वांगणी में रुपेश गवळी मामले में तीन गिरफ्तार, उपसरपंच फरार
Ambernath, Maharashtra:वांगणीतील रुपेश गवळी हल्ला प्रकरणाला वेग तीन आरोपी अटकेत, उपसरपंच अमित शेलार फरार वांगणी ग्रामपंचायतीतील शिंदे गटाचे सदस्य रुपेश गवळी यांच्यावर २२ एप्रिल रोजी झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी तपासाला वेग देत तीन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात कट रचल्याचा आरोप असलेले वागण्णी ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमित शेलार यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपेश गवळी आणि अमित शेलार यांच्यात पूर्वीपासून वाद होते. या वादातून अमित शेलार यांनी सराईत गुन्हेगार विवेक नायडू याच्यामार्फत हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहे. ठरल्याप्रमाणे २२ एप्रिलच्या रात्री विवेक नायडू आणि त्याच्या साथीदारांनी रुपेश गवळी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान राखत गवळी यांनी घटनास्थळावरून पळ काढल्याने त्यांचा जीव वाचला. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी विवेक नायडू, श्लोक चव्हाण आणि विशाल जाधव या तिघांना अटक केली आहे. तर कटाचा सूत्रधार असल्याचा आरोप असलेला अमित शेलार यांचा शोध सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांनी दिली. दरम्यान, अटक करण्यात आलेला विवेक नायडू हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. श्लोक चव्हाण याच्याविरोधातही विविध गुन्ह्यांची नोंद आहे. तसेच, फरार असलेले उपसरपंच अमित शेलार यांच्याविरोधात यापूर्वी फसवणूक तसेच महिला अत्याचारासंदर्भातील गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.0
0
Report
Advertisement
लातूर के बढ़वणा पाटीज के पास ट्रक की आग, कोई जानहानि नहीं
Latur, Maharashtra:AC ::- लातूर जिले के वाढवणा पाटीज के पास आज एक बड़ी दुर्घटना टल गई है। एल ए डी कंपनी के टीवी लेकर जाने वाले ट्रक पर वेल्डिंग के दौरान अचानक आग लग गई। आग लगने के बाद इलाके में कुछ समय के लिए हड़कंप मच गया। सौभाग्य से इस घटना में किसी भी जीवित हानी नहीं हुई, लेकिन ट्रक में रखे कुछ एलईडी टीवी और सामग्री के नुकसान की प्राथमिक जानकारी सामने आ रही है। आग कैसे लगी, इसका पता लगाने की कोशिश की जा रही है....0
0
Report
खारघर तालाब में 17 वर्षीय युवक की डूबकर मौत, बारिश ने बढ़ा दिया खतरा
Navi Mumbai, Maharashtra:खारघर भारती विद्यापीठ के पीछे डोंगर की पहाड़ी के तलाव में पोहने उतरे 17 वर्षीय आश्रफ शेख (मुंबई धारावी) की डूबकर मृत्यु हो गई। यह घटना मंगलवार को घटी जब मुसळधार वर्षा के कारण तलाव पूरी तरह भर गया था और कुछ युवक पानी में उतर गए। तलाव की गहराई का अंदाजा न लग पाने के कारण आश्रफ पानी में डूब गया। उसे बचाने के प्रयास किए गए, but देर हो चुकी थी। घटना की जानकारी Belpada गाँव के पूर्व सरपंच संजय घरत को मिली तो उन्होंने खारघर पुलिस को सूचित किया। पुलिस तुरंत घटनास्थल पर पहुंची और शव को बाहर निकालने की कोशिशें जारी हैं; मौत के कारण और अन्य बिंदुओं की जांच जारी है। मौसम विभाग के अनुसार बारिश के मौसम में खारघर के डोंगर क्षेत्र के तलाव, धबधबे और नदियों में पानी का प्रवाह और गहराई अचानक बढ़ जाती है, अतः नागरिकों और पर्यटकों से ऐसे स्थानों पर न जाने और तालाबों में न उतरने की अपील बार-बार की जा रही है।0
0
Report
भाजपा प्रदेशाध्यक्ष ने चंद्रपूर जिल्हा ग्रामीण कार्यकारिणी स्थगित की, रद्द नहीं
Chandrapur, Maharashtra:भाजपा प्रदेशाध्यक्ष ने चंद्रपूर जिल्हा ग्रामीण कार्यकारिणी स्थगित की, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी प्रतिक्रिया दी; कार्यकारिणी फक्त स्थगित झाली है, रद्द नहीं। अँकर: भाजप प्रदेशाध्यक्षांकडून चंद्रपूर जिल्हा ग्रामीण कार्यकारणीला स्थगिती देण्यात आली आहे. भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी यावर प्रतिक्रिया देत कार्यकारिणी फक्त स्थगित असल्याचे स्पष्ट केले. यामध्ये फक्त काही नवीन नाव समाविष्ट करण्याचा विषय आहे आणि या कार्यकारणीत काही सेल के प्रमुख चंद्रपूर शहरातून घेतलेले आहेत. आक्षेप असल्यास फेरबदल केला जाईल. बाकी या कार्यकारणीत काही गंभीर त्रुटी नाहीत. चंद्रपूर महानगरातील कार्यकर्ते हे ग्रामीण कार्यकारणीत घेतलेले आहेत; हा आक्षेप दुरुस्त केला जाईल. कोणतेही मनभेद किंवा गटबाजी नाही असे स्पष्ट केले. बायनाटा: हरीश शर्मा, जिल्हाध्यक्ष, भाजप, ग्रामीण, चंद्रपूर0
0
Report
Advertisement
रायगड में रेड अलर्ट: अगले तीन घंटों में भारी बारिश की संभावना
Chendhare, Maharashtra:रायगडात पावसाचा रेड अलर्ट. तीन तासात जोरदार पावसाची शक्यता. हवामान खात्याने रायगड जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट दिलाय. पुढील तीन तासात रायगड सह पुणे आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज सकाळपासूनच जिल्ह्यात दाट ढगाळ वातावरण असून पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्याच्या सर्वच भागात अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहे. नागरिकांनी सतर्क रहावे आणि अतिमहत्वाचे काम नसेल तर घराबाहेर पडू नका अशा सूचना करण्यात आल्या आहेत.0
0
Report
लोकल ट्रेन हत्या के बाद मुंबई लोहमार्ग पर सुरक्षा सख्त, वाशी स्टेशनों पर चेकिंग
Navi Mumbai, Maharashtra:बोरिवली येथे लोकल ट्रेनमध्ये एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या झाल्याच्या धक्कादायक घटनेनंतर मुंबई लोहमार्ग पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर वाशी रेल्वे पोलिसांनी आपल्या हद्दीतील सर्व रेल्वे स्थानकांवर सरप्राईज चेकिंग मोहीम सुरु केली आहे. मंगळवारी दुपारी वाशी रेल्वे स्थानकात पोलिसांनी प्रवाशांच्या बॅगांची सखोल तपासणी केली. यावेळी संशयास्पद वस्तू घेऊन प्रवास करणाऱया तसेच मद्यसेवन करुन वावरणाऱया काही लोकांवर कारवाई केली. बोरिवली येथे लोकल ट्रेनमध्ये एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर रेल्वे पोलिस अधिक सतर्क झाले आहेत. लोकलमध्ये चाकू, सुरा, कात्री किंवा अन्य घातक शस्त्रs, तसेच ज्वलनशील अथवा स्फोटक पदार्थ घेऊन कुणी वावरु नये, यासाठी वाशी रेल्वे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्व रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांकडुन प्रवाशांच्या बॅगेची तपासणी करण्यात येत आहे. तसेच संशयास्पद वस्तूंसह प्रवास करणारया व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. मुंबई लोहमार्ग पोलिस आयुक्त यांच्या आदेशानुसार वाशी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व रेल्वे स्थानकांवर ही व्यापक तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रत्येकाच्या बॅगांची तपासणी केली जात असून शस्त्रs, ज्वलनशील पदार्थ किंवा स्फोटक साहित्य बाळगणाऱयांविरोधात कठोर कारवाई केली जात असल्याची माहिती वाशी रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण उंदरे यांनी दिली. याशिवाय रेल्वेत मद्यप्राशन करुन किंवा अमली पदार्थांचे सेवन करुन प्रवास करणाऱया प्रवाशांवरही विशेष लक्ष ठेवण्यात येत असून अशा प्रवाशांवर कायदेशीर कारवाई सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ही विशेष मोहीम पुढील काळातही सातत्याने सुरू राहणार असून, प्रवाशांनी तपासणीदरम्यान रेल्वे पोलिसांना सहकार्य करावे आणि कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू आढळल्यास तात्काळ रेल्वे पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण उंदरे यांनी केले आहे.0
0
Report
डोंबिवली–ट Tata पॉवर रोड पर चार युवकों का खतरनाक स्टंट, लोग chute रहे
Kalyan, Maharashtra:कल्याण शिळ रोड सूचक नाका ते टाटा पावर दरम्यान तरुणांचा दुचाकीवर जीवघेणा स्टंट एकाच दुचाकीवर चक्क चौबल सीट ,बसता येईना तर खांद्यावर बसून भरधाव प्रवास .. कल्याण पूर्वेतील सूचक नाका ते टाटा पॉवर मार्गे डोंबिवलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका दुचाकीवर चार तरुण प्रवास करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय धक्कादायक म्हणजे हा स्टंट सुरू असताना बाईकवर बसायला जागा नाही म्हणून एक तरुण चक्क दुसऱ्या तरुणाच्या खांद्यावर बसून भरधाव वेगाने चार तरुण दुचाकीवरून प्रवास करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे . अशाप्रकारे जीवघेणा स्टंट करत हे तरुण स्वतःचा जीव जर धोक्यात घालतच आहेत मात्र इतरांचा जीव देखील धोक्यात घालतताना दिसून येत आहेत . अशा टवाळखोर तरुणांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जातेय ..0
0
Report
Advertisement
