445001
यवतमाळ मध्ये बेलविक्रेत्याचा खून, लोहारात दहशत
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरूच असून आता लोहारा परिसरात एका बेल विक्रेत्यांचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला आहे। भर वस्तीत अनेकांसमक्ष हा खून झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे। रामनाथ सोनटक्के असे मृताचे नाव आहे, लोहाराच्या देवी नगर मध्ये तो बेल विक्री करून सायकल ने जात असताना अज्ञात व्यक्तीने त्याच्या छातीत चाकु भोसकला, ज्यात तो जागीच गतप्राण झाला. मृतक हा कोळंबी चा मूळ रहिवासी असून ह्या खुनामागे अनैतिक संबंधाची किनार असल्याची चर्चा आहे।
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
रत्नागिरी में मानसून देरी से फसल संकट, किसान पंप से कृत्रिम पानी दे रहे
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रत्नागिरीत पावसाची दडी..फवारणी पंपाने पाणी देऊन भातरोपे जगवण्याचा केविलवाणा प्रयत्न!.. जून महिना अर्धा संपत आला तरी रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे.. सुरुवातीच्या किरकोळ पावसावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी पेरण्या तर केल्या,मात्र आता पावसाने प्रदीर्घ दडी मारल्यामुळे उगवलेली कोवळी भात रोपे जळू लागली आहेत.. डोळ्यांदेखत हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जाऊ नये म्हणून कोकणातील बळीराजा सध्या जीवाची धडपड करतोय.. उपलब्ध पाण्याचे स्त्रोत शोधून,तर कुठे कृषी फवारणी पंपाच्या साहाय्याने कृत्रिमरीत्या पाणी देऊन रोपे जगवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.. रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे भागातील शेतकऱ्यांचीही सध्या अशीच बिकट अवस्था पाहायला मिळत आहे.. आता संपूर्ण कोकणचे डोळे वरुणराजाच्या आगमनाकडे लागले आहेत..0
0
Report
येवला के पैठणी विणकरों के लिए गणेशोत्सव भत्ता और मुफ्त बिजली योजना: प्रस्ताव आमंत्रित
Yeola, Maharashtra:अँकर :महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरणांतर्गत नाशिक जिल्ह्यातील येवल्यातील हजारो नवीन पैठणी विणकर बांधवांना गणेश चतुर्थी उत्सव भत्ता तसेच दरमहा २०० युनिट मोफत वीज मिळावी, यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रस्ताव जमा करण्याची प्रक्रिया सुरु असून या योजनेचा लाभ मिळावा यासाठी हजारो पैठणी विणकर आपले प्रस्ताव येवल्यातील विणकर प्रकोष्ठ कार्यालयात सादर करत आहेत.मागील महिन्यात शासनाच्या विविध योजनांअंतर्गत येवला तालुक्यातील विणकरांच्या खात्यात सुमारे २ कोटी ७० लाख रुपयांची आर्थिक मदत जमा करण्यात आली होती. या मदतीमुळे अनेक विणकरांना दिलासा मिळाला असून आता नव्याने नोंदणी झालेल्या व लाभापासून वंचित राहिलेल्या विणकरांनाही गणेशोत्सव भत्ता व मोफत वीज योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी पुढे आली आहे.यासाठी विणकर प्रकोष्ठ कार्यालयामार्फत आवश्यक कागदपत्रे व प्रस्ताव संकलित करून ते शासनाकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. शासनस्तरावर प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर नव्या विणकर बांधवांनाही या योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती विणकर प्रकाशचे प्रदेशाध्यक्ष मनोज दिवटे यांनी दिली आहे.0
0
Report
कोकण में मानसून के आगमन की उम्मीद, रत्नागिरी-रायगढ़ में यलो अलर्ट जारी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी..कोकणात उकाडा वाढला..पुढील ३-४ दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट!.. अँकर Jun महिना अर्धा संपला तरी कोकणात मान्सूनने अद्याप म्हणावा तसा जोर पकडलेला नाही. मान्सूनची वाटचाल दापोलीतील हर्णे परिसरामध्येच रेंगाळल्यामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टीवर सध्या तीव्र उकाडा आणि दमट वातावरण निर्माण झाले आहे.. त्यामुळे कोकणातल्या बळीराजावरती संकट उडवला आहे.. अजून काही दिवस मानसून लांबविला तर पेरणी केल्यानंतर शेतात वर आलेले रोप करपण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.. अशा परिस्थितीत हवामान विभागाने दिलासादायक बातमी दिलेय.. पुढील ३ ते ४ दिवसांत मान्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण अनुकूल होत असून,कोकणात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.. हवामान विभागाने आज रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे.. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.. या वादळी वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर,मच्छीमार आणि किनारपट्टीवरील नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेऊनच समुद्रात उतरावे,असे आवाहन प्रशासनाने केले आहे。0
0
Report
Advertisement
नांदूर मधमेश्वर बांध पर जलपर्णी फैलाव से पानी आपूर्ति खतरे में
Niphad, Maharashtra:नाशिकच्या निफाड तालुक्यात गोदावरी, दारणा आणि कादवा या three नद्यांच्या संगमावर बांधण्यात आलेलेल्या नांदूर मधमेश्वर धरणामध्ये सध्या जलपर्णीचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य निर्माण झाले आहे. धरणाच्या पृष्ठभागावर जलपर्णीचा घट्ट विळखा तयार झाल्याने या धरणावर अवलंबून असलेल्या विविध पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून पाणी घेणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तसेच सध्या अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील तालुक्यांसाठी बिगर सिंचनाचे आवर्तन सुरू असल्याने धरण १०० टक्के भरलेले आहे. अशातच मान्सूनचे आगमन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग करावा लागू शकतो; मात्र विसर्गावेळी मोठ्या प्रमाणातील जलपर्णी धरणाच्या वक्राकार गेटमध्ये अडकल्यास पाण्याचा प्रवाह बाधित होऊन बॅक वॉटरला असलेले निफाड तालुक्यातील चांदोरी, सायखेडा, शिंगवे आणि करंजगाव या गावांना पाण्याच्या फुगवट्याचा आणि पूरस्थितीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने नांदूर मधमेश्वर धरणातील जलपर्णी हटवावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे0
0
Report
पांदण सड़क नहीं मिली तो किसान उग्र प्रदर्शन की चेतावनी देंगे, खेती के लिए रास्ता मांगा गया
Bhandara, Maharashtra:पांदण रस्ता खोदल्याने खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांवर जमीन पाडीत ठेवण्याची वेळ.....पांदण रस्ता बनवून न दिल्यास उपोषणाचा इशारा. पांदण रस्ता न मिळाल्यास उपोषणाचा इशाराही निवेदनातून केला आहे. Byte१ खुशाल लांबकाने शेतकरी Byte२ महिला शेतकरी.0
0
Report
अल निनो के प्रभाव से भविष्य में कम बारिश, पानी बचाकर इस्तेमाल अपील
Ahilyanagar, Maharashtra:अल निनोच्या प्रभावामुळे भविष्यात कमी पाऊस पडू शकतो आणि पाणी टंचाई होऊ शकते त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांनी उपलब्ध पाणी हे जपून वापरावे असे आवाहन जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी केले आहे...जिल्ह्यातील धरणातून सुरू असलेले अवैध पाणी उपसा बंद करण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी भरारी पथक देखील स्थापन करण्यात आल्याचे म्हंटले आहे...सध्या धरणात आवश्यक पाणीसाठा आहे मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत 5 ते 6 टक्के पाणी कमी आहे...भविष्यात पाणी टंचाई येऊ नये यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.0
0
Report
Advertisement
पुलिस ने अवैध रेत वाहतूक करते ट्रैक्टर जप्त, कागजात नहीं मिले
Bhandara, Maharashtra:लाखनी पोलीस विभागाच्या फिरत्या पथकाने अवैध वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडून जप्त केला. ही कारवाई सालेभाटा गावाकडून खेडेपार गावाजवळील टी-पॉईट परिसरात करण्यात आली. लाल रंगाचा महिंद्रा कंपनीचा Young टेक्नो प्लस तसेच विनाक्रमांकाची लाल रंगाची ट्रॉली वाळूने भरीलेली आढळून आली. वाळू वाहतुकीची रॉयल्टी मागितली असता चालकाकडे कोणतेही वैध दस्तऐवज आढळून आले नाहीत. तपासणीदरम्यान वाळूची वाहतूक विनारॉयल्टी होत असचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत ट्रॅक्टर जप्त केला...0
0
Report
वेऱुळ के शिक्षक की मौत के मामले में पुलिसकर्मियों का निलंबन, गिरफ्तारी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:राज्यभर गाजत असलेल्या वेरूळ येथील जि.प. शिक्षकाच्या मृत्यू प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे आणि अंमलदार बनगे या دوघांना अखेर निलंबित करण्यात आले. त्यानंतर उपनिरीक्षक नागरगोजे यास आरोपी बनवून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली. शिक्षक बोरसे याना या पोलिसांनी मारहाण केली आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला असा आरोप सुरुय त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली... मृत शिक्षकाच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता; मात्र आरोपी 'अज्ञात' दाखविल्याने संताप व्यक्त होत होता. शिक्षक संघटनांसह लोकप्रतिनिधिनी सखोल चौकशीची मागणी केली होती, प्राथमिक चौकशीत नागरगोजे आणि बनगे दोषी आढळल्यामुळे पोलीस अधीक्षक जाधव यांनी दोघांना निलंबित केले. त्यानंतर नागरगोजे यास स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्यामुळं शिक्षक बोरसे यांच्या मृत्यूत पोलिसांचीही HANDबला स्पष्ट झाले आहे...0
0
Report
पंढरपूर के भादुले चौक की सात दुकानों में Midnight आग, राख हुईं सभी
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर शहरातील भादुले चौक येथे असणाऱ्या सात दुकानांना मध्यरात्री आग लागली. या आगीमध्ये हे सर्व दुकाने जळून खाक झाली आहेत. यामध्ये चप्पल विक्री दुकाने होती, तसेच हातगाडी आणि एक कार्यालय होते. आगीचे कारण कळू शकले नाही; मात्र अग्निशामक येईपर्यंत या आगीने जोरदार पेट घेतल्यामुळे दुकानांची राख झाली. शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या भागात ही आग भडकली होती. आग इतर ठिकाणी पसरली नाही, त्यामुळे पुढील अनर्थ टळला.0
0
Report
Advertisement
सेनगांव में चार दिन से बिजली आपूर्ति ठप, लोग महावितरण कार्यालय जागरण कर रहे
Hingoli, Maharashtra:slug-hng_msebsengaon अँकर - हिंगोलीच्या सेनगाव शहरातील क्रमांक 17 मध्ये मागील चार दिवसापासून विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांनी महावितरण कार्यालयात जागरण आंदोलन केला आहे सेनगाव शहरात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत महावितरणच्या दुर्लक्षामुळे मागील चार दिवसापासून नागरिकांना अंधारात राहावे लागत है0
0
Report
गोकुळ दूध संघ: 441 इकाइयाँ अपात्र, 235 के निर्णय बाकी, मतदान अधिकार समाप्त
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अवसानातील 644 संस्था पात्र तर 441 संस्था अपात्र करण्यात आले आहेत. उर्वरित 235 संस्थांचा निर्णय प्रलंबित आहेत. अपात्र ठरलेल्या संस्थांमध्ये सर्वाधिक फटका हया राष्ट्रवादी, शिवसेना आणि जनसुराज्य पक्षाशी संबंधित आहेत. तर तालुका निहाय विचार केल्यास भुदरगड मधील अपात्र ठरलेल्या सर्वाधिक संस्था आहेत. अपात्र ठरलेल्या या संस्थांना गोकुळच्या निवडणुकीत आता मतदानाचा अधिकार नसणार आहे, दूध संघाला दूध कमी आल्याने या संस्था अवसानात निघाल्या आहेत.0
0
Report
शालार्थ ID घोटाले में 15–18 हजार पन्नों के आरोपपत्र की संभावना
Nashik, Maharashtra:शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात १५ ते १८ हजार पानांचे दोषारोपपत्र होणार दाखल. बहुचरित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासाला पुन्हा वेग आला असून, सुमारे ९०० संशयितांना पुन्हा चौकशीसाठी सामोरे जावे लागणार आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे बोगस शालार्थ आयडी तयार करून शासनाची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप या प्रकरणात आहे. यापूर्वी या घोटाळ्यात माजी शिक्षण उपसंचालक, काही संस्थाचालक तसेच संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तपासादरम्यान मोठ्या प्रमाणात कागदपत्रे, नियुक्ती नोंदी आणि आर्थिक व्यवहारांची छाननी करण्यात येत आहे. प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता दोषारोपपत्र विक्रमी १५ ते १८ हजार पानांचे असण्याची शक्यता तपास अधिकारीांनी व्यक्त केली आहे. शालार्थ प्रणाली ही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाशी संबंधित असल्याने बनावट आयडींच्या माध्यमातून शासन निधीचा अपहार केल्याचा संशय आहे.0
0
Report
Advertisement
अकोला के रिलायंस गैस प्लांट के पीछे आग, कोई घायल नहीं
Akola, Maharashtra:अकोला शहरातील पातूर रोडवरील चांदूर गावाजवळ असलेल्या रिलायन्स गॅस प्लांटच्या मागील परिसरात आग लागल्याची घटना घडली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासनाच्या पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. प्राथमिक माहितीनुसार, ही आग प्लांटच्या मागील भागात ठेवलेल्या साहित्याला लागली होती. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा मनुष्याhानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही त्यामुळे स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून संबंधित विभागाकडून याबाबत चौकशी सुरू आहे.0
0
Report
लसीकरण के बाद चार महीने की बालिका की मौत, अस्पताल पर लापरवाही के आरोप
Sangli, Maharashtra:सांगली के विटा में ग्रामीण रुग्णालय में लसीकरण के बाद चार महीनों की बालिका की मौत हो गई। सोना राठोड नाम की इस चImplिमरी का नाम है। लसीकरण के लिए विटा ग्रामीण रुग्णालय में माता के साथ आई थी और उसे पेंटा-1, IPV, ROT-1 और पोलियो की खुराक दी गई। इसके बाद उसे बुखार आ गया और उसकी मौत हो गई। मृत बालिका के रिश्तेदारों ने अस्पताल प्रशासन पर लापरवाही का आरोप लगाया है और डॉक्टरों के विरुद्ध कार्यवाही की मांग की है। इस बीच अस्पताल प्रशासन ने आरोपों का खंडन किया है।0
0
Report
चंद्रपूर पुलिस ने प्रशिक्षित कुत्तों की मदद से 700 ग्राम गांजा पकड़ा; 4 आरोपी गिरफ्तार
Chandrapur, Maharashtra:टायटल:---प्रशिक्षित श्वान पथकाच्या मदतीने चंद्रपूर पोलिसांनी गांजा हुडकून काढला गांजा, रामनगर पोलिसांची चंद्रपूर शहरातील बगड खिडकी परिसरात केली कारवाई अँकर:-- प्रशिक्षित श्वान पथकाच्या मदतीने चंद्रपूर पोलिसांनी गांजा हुडकून काढला. रामनगर पोलिसांनी चंद्रपूर शहरातील बगड खिडकी परिसरात ही कारवाई केली. कारवाई दरम्यान आरोपींनी ओसाड भागात लपवून ठेवलेला 700 ग्राम गांजा जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली. आरोपींनी अतिशय शिताफीने जमिनीखाली गांजा लपवून ठेवला होता. मात्र प्रशिक्षित श्वानांनी पुरून ठेवलेला गांजा हुडकून काढला. चंद्रपूर पोलिसांनी जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या वाढत्या तस्करी आणि विक्री वर आळा घालण्यासाठी प्रशिक्षित श्वान पथक सज्ज केले आहे. याच प्रशिक्षित श्वान पथकाने जिल्ह्यातील पहिली यशस्वी कारवाई केली。0
0
Report
Advertisement
