icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

पिंपरी चिंचवड़ के लघु उद्योगों पर मजदूर कमी और युद्ध के असर से संकट

Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड़ उद्योग नगरी में लगभग आठ हजार छोटे और सूक्ष्म उद्योगों को मजदूरों की कमी के कारण भारी समस्याओं का सामना करना पड़ रहा है। मजदूरों की कमी के कारण शहर में बड़े कंपनियों के साथ-साथ लघु उद्योगों पर असर डाला है; कई प्रवासी मजदूर अपने गांव लौट गए हैं जिससे उत्पादन में कमी आई है और कुछ जगह एक ही शिफ्ट चल रही है, जिससे आय घट रही है। गैस की किल्लत और इसकी बढ़ी हुई कीमतों के बावजूद लोग गैस सिलेंडर उपलब्धता के सहारे काम चलाने का प्रयास कर रहे हैं, जबकि लॉकडाउन की अफवाहें भी उद्योगों के लिए चिंता का कारण बनी हैं। कोरोना के समय पिंपरी चिंचवड़ के लघु उद्यम बुरी तरह प्रभावित हुए थे, अब युद्ध के चलते फिर संकट की आशंका है, जो कुछ महीनों तक बना रहने पर लघु उद्योगों को और जोखिम में डाल सकता है।
0
0
Report
Advertisement

हरित लवाद के स्थगन से वृक्ष प्रेमी खुश, खड्डे पर ट्रैफिक का खतरा

Nashik, Maharashtra:नाशिक * हरित लवादाच्या वृक्ष तोडीला स्थगिती दिल्यानंतर वृक्षप्रेमी मध्ये आनंद... * मात्र हरित लवाद च्या स्थगितीनंतर पालिका प्रशासनाची गोची.. * हरित लवादाच्या निर्णयानंतर अर्धवट तोडून ठेवलेल्या झाडांचं काय करायचं हा प्रशासनासमोर प्रश्न... * उद्यान विभागाने गंगापूर रोड वरील काही मोठ्या झाडांना अर्धवट तोडून ठेवले... * या झाडांचे पुनर्रोपण करायचे म्हणून झाडा भोवती मोठा खड्डा देखील खणून ठेवला.. * आता स्थगिती मिळाल्यावर खड्ड्याच काय करायचं असा प्रश्न.. * गंगापूर रोड वर खणून ठेवलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होण्याची भीती.. गंगापूर रोड वरून आढावा घेत वृक्षप्रेमीशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी
0
0
Report

धाराशिव में बैलगाड़ी दौड़ का उन्माद, 150 से अधिक जोड़ों ने लिया भाग

Dharashiv, Maharashtra:धाराशिव दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये बैलगाडी शर्यतीचा थरार… लोहारा तालुक्यात “एकनाथ केसरी बैलगाडा शर्यत” उत्साहात पार धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यात भातागळी येथे मराठवाड्यातील पहिल्याच “एकनाथ केसरी बैलगाडा शर्यती”चे भव्य आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत राज्यभरातून 150 हून अधिक बैलजोड्यांचा सहभाग पाहायला मिळाला. आकर्षक बक्षिसांमुळे शर्यतीला विशेष रंगत आली, तर भातागळीतील आनंद पाटील यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावला. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरही शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले。
0
0
Report
Advertisement

चिपळूण में आलोक कुमार ने परशुराम के दर्शन के साथ हिंदुत्व जागरण का आह्वान किया

Ratnagiri, Maharashtra:चिपळूण - रत्नागिरी.. अँकर विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार आज चिपळूण दौऱ्यावर आहेत... यावेळी त्यांनी कोकणाचे आराध्य दैवत असलेल्या भगवान श्री परशुरामाचे दर्शन घेतले... यावेळी देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.. परशुराम भूमीतून आलोक कुमार यांनी हिंदुत्वाचा जागर करत उपस्थितांशी संवाद साधला.. या दौऱ्याच्या निमित्ताने चिपळूणसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील ''विहिप'' आणि ''बजरंग दला''च्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय.. आगामी काळात संघटनेच्या वतीने कोकणात कोणते नवे उपक्रम राबवले जातात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे..
0
0
Report

लोकशाही दिन पर प्रशासन की उदासीनता: पूर्व विधायक पंडित पटेल ने की तीखी टिप्पणी

Chendhare, Maharashtra:तक्रारदार हताश माजी आमदारांनी सुनावले... सामान्य नागरिकांच्या रखडलेल्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी राबवण्‍यात येणाऱ्या ‘लोकशाही दिन’ या संकल्पनेवर प्रशासनाच्या उदासीनतेमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सोमवारी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय लोकशाही दिनाला जिल्हाधिकारी यांच्‍यासह बहुतांश विभागांचे अधिकारी गैरहजर राहिले. त्‍यामुळे दूरवरून आलेल्‍या तक्रारदार नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तालुकास्तरीय लोकशाही दिनात समाधान न झालेल्या अनेक नागरिकांनी आज मोठ्या अपेक्षेने आपली गाऱ्हाणी घेऊन हजेरी लावली होती. मात्र, त्यांच्या अपेक्षांना धक्का बसला, कारण संबंधित विभागांचे बहुतांश खातेप्रमुख उपस्थित नव्हते. माजी आमदार पंडित पाटील यांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणावर जोरदार टीका करत उपस्थित अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.
0
0
Report
Advertisement

शिर्डी जमीन फसवणूक मामले में कोर्ट ने 14 दिन की न्यायिक हिरासत दी

Shirdi, Maharashtra:अशोक खरात याचे शिर्डीतील जमीन फसवणूक आणि अवैध सावकारकी प्रकरण... अटकेतील दोन्ही आरोपींना 6 दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर आता न्यायालयीन कोठडी... अरविंद बावके आणि किरण सोनवणे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी... दोन्ही आरोपींकडून राहाता न्यायालयात जामीनासाठी अर्ज... जामीन अर्जावर आज सुनावणी... दोन्हींना बेल की जेल, आज येणार फैसला... याच प्रकरणातील आरोपी कल्पना खरात अद्यापही फरार... कल्पना खरातकडून देखील वकिलामार्फत अटकपूर्व जामीनासाठी राहाता न्यायालयात अर्ज... कल्पना खरात हिच्या अर्जावर 10 एप्रिलला सुनावणी...
0
0
Report

नागपूर मेट्रो परिसर के घर से 15 जिलेटिन, 50 डेटोनेटर्स मिलने पर बम दस्ते तैनात

Nagpur, Maharashtra:नागपूरातील दोसर भवन चौका मेट्रो स्टेशनच्या मागे एका घरी डिटोमेटर्स आणि जिलेटीन सापडल्याने एकच खळबळ उडाली... अत्यंत दाटी-वाहाटचा परिसर आणि संवेदनशील परिसरात हे सापडले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 15 जिलेटिन कांड्या आणि 50 डेटोनेटर्स आणि 8 कनेक्टर सापडले आहेत... बॉमशोधक व नाशक पथक, फॉरेन्सिक टीम आणि पेसोची टीम ही तिथे पोचली आहे... संपूर्ण परिसराचे बॅरिकेटिंग करण्यात आले आहे... सुमारे महिनाभरापेक्षा अधिक काळापासून हे सगळं जिलेटिन आणि डेटोनेटर्स असलेली बॅग या घरा खाती पडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे... निनेमक्या या जिलेटिन कांड्या आणि डेटोनेटर्स कशा तिथे पोहोचल्या याचा पोलीस तपास करत आहे... दरम्यान या सगळ्या गोष्टी सापडलेल्या तिथून काही अंतरावरच पोद्दारेश्वर राम मंदिर आणि मोमिनपुरा आहे. रामनवमीला याच परिसरालगत शोभायात्राही होती.
0
0
Report
Advertisement

तीन महीनों से पानी आपूर्ति नहीं, ग्रामवासी हंडा मोर्चा लेकर ग्राम पंचायत के खिलाफ

Chandvad, Maharashtra:गेल्या तीन महिन्यांपासून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने संतप्त झालेल्या गणूर येथील ग्रामस्थांनी अखेर तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबला. नागरिकांनी हंडा मोर्चा काढत थेट ग्रामपंचायतीवर धडक दिली आणि ग्रामपंचायत कार्यालयाला ताळे ठोकत निषेध नोंदविला. यावेळी ग्रामस्थांनी ग्रामविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच व सदस्य यांना कार्यालयातच कोंडून धरत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. “जोपर्यंत गावाला नियमित पाणीपुरवठा सुरू होत नाही, तोपर्यंत ग्रामपंचायतीचे कुलूप काढणार नाही,” असा ठाम पवित्रा आंदोलकांनी घेतला. गावकऱ्यांचा आरोप आहे की, दर महिन्याला प्रत्येकी सुमारे १५० रुपये पाणीपट्टी आकारली जात असूनही प्रत्यक्षात पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. “पैसे घेतले जातात, पण मूलभूत सुविधा दिल्या जात नाहीत, हे अन्यायकारक आहे,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. दरम्यान, तीन महिन्यांपासून पाणी न मिळाल्यामुळे त्या कालावधीतील पाणीपट्टी माफ करण्यात यावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे. या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव निर्माण झाला असून, लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी जोर धरत आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top