445001
यवतमाळ मध्ये बेलविक्रेत्याचा खून, लोहारात दहशत
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरूच असून आता लोहारा परिसरात एका बेल विक्रेत्यांचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला आहे। भर वस्तीत अनेकांसमक्ष हा खून झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे। रामनाथ सोनटक्के असे मृताचे नाव आहे, लोहाराच्या देवी नगर मध्ये तो बेल विक्री करून सायकल ने जात असताना अज्ञात व्यक्तीने त्याच्या छातीत चाकु भोसकला, ज्यात तो जागीच गतप्राण झाला. मृतक हा कोळंबी चा मूळ रहिवासी असून ह्या खुनामागे अनैतिक संबंधाची किनार असल्याची चर्चा आहे।
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
संजय राऊत के खुलासे से महाराष्ट्र में किसान भुगतान मामले पर सियासत तेज
Mumbai, Maharashtra:संजय राऊत ऑन संजय राऊत ट्विट नाशिक शेतकरी घोटाळे सर्वत्र सुरू आहेत पण जेव्हा गरीब शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करतो सातत्याने शेतकऱ्यांना त्यांच्या न्याय हक्क मिळत नाही खास करून मी जे आज मुख्यमंत्री यांना कळवला आहे मला नाशिक मधल्या अष्टलक्ष्मी सहकारी साखर कारखान्याचे शेतकरी भेटले आणि त्यांनी त्या कारखान्याला आपला ऊस दिला आहे आणि सहा महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला तरी त्याचे पेमेंट मिळू शकले नाही मी म्हटलं कारखान्याचे मालकी कोणाकडे आहे ते म्हटले एक नाशिक शिंदे यांच्या नातेवाईकाकडे आहे त्यानंतर तो कारखाना हेमंत गोडसे यांच्याकडे गेला माजी खासदार शिंदे गटातले बँकेकडून गेला आणि गोडसे यांनी कुठल्यातरी पुण्यातल्या एका प्रवीण गावडे अशा त्यांच्या माणसाला चालवायला दिला त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा काय दोष शेतकऱ्यांनी त्यांचा ऊस दिलेला आहे त्यांच्या पीक दिलेला आहे कष्ट दिलेले आहेत कर्ज काढून ऊस पिकवलेला आहे किमान सहा महिने झाले तरी त्यांना त्यांचे पेमेंट उसाचे मिळत नसेल तर काय करावे शेतकऱ्यांनी आत्महत्या करावी का त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना मी कळला आहे यापैकी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली तर जबाबदारी आता तुम्हाला घ्यावी लागेल अत्यंत निराश अवस्थेत शेतकरी मला भेटले अष्टलक्ष्मी साखर कारखाना हा खरोखर एकनाथ शिंदे यांनी घेतला असेल त्यांच्या नातेवाईकांच्या किंवा हेमंत गोडसे यांच्या ताब्यात असेल तर हे सत्तेमध्ये लोक आहेत मुख्यमंत्री काय कारवाई करणार का शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून त्यांच्या आत्महत्या पाहत बसणार आहेत का हा माझा साधा प्रश्न आहे और बच्चू कडू एकनाथ शिंदे पक्षप्रवेश पक्ष विलीन करणार आहेत का ते त्यांच्या आताच मी एक स्टेटमेंट ऐकलं माझा पक्ष विलीन करायला मी मूर्ख आहे का कष्ट दुसऱ्या पक्षात विलीन करायला मूर्ख आहे का असं बच्चू कडू चा एक स्टेटमेंट आत्ताच मी वाचलं ऐकलं आता पाहावा लागेल कोण मूर्ख आहे ते अर्थात ते त्या पक्षाचे प्रमुख आहेत त्यांच्या निर्णय एक आमदारकीसाठी याचा अर्थ तुम्ही विधानसभेला निवडून येण्याची क्षमता संपलेली आहे हे बच्चू कडू माननीय उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते त्यांना मंत्रीपद दिला होता ठीक आहे हा त्यांचा प्रश्न आहे ऑन दानवे काँग्रेस नाराज कायम ते प्रत्येक वेळेला काँग्रेसच्या मनात काहीतरी शंका असतात राज्यसभेच्या वेळेलाही शरद पवार यांच्या नावाविषयी त्यांना संभ्रम होता पण शरद पवार साहेबांना पाठिंबा देण्याचा पहिला निर्णय काँग्रेसने जाहीर केला तो ठपका देखील आमच्यावर होता आता या राज्याचे מाजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निवृत्त झाल्यावर त्यांच्या जागेवर शिवसेनेने अंबादास दानवे यांना उमेदवारी दिली मला इतकाच म्हणायचं आहे आपली संख्या तटपूंजी त्याच्यामुळे प्रत्येक वर्षी किंवा प्रत्येक निवडणुकीला आपल्याला काही गोष्टी वाटण करून घ्यावे लागेल अब शिवसेनेला आहे मागजी निवडणूक राज्यसभेचे पवार साहेबांना गेले पुढील विधानपरिषद ही काँग्रेसने घ्यावी अशा प्रकारची चर्चा होऊ शकते काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे मला काल काँग्रेसच्या नेत्यांनी विचारला आम्हाला काय मिळणार आम्हाला काहीच मिळत नाही काँग्रेसचे नेतृत्व त्यांना आम्हाला वारंवार सांगायचं आहे आम्ही दिल्लीमध्ये राष्ट्रीय स्तरावर तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत परवाच्या डी लिमिटेशनच्या काँग्रेसच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा विजय झाला अणी मोदींचा पराभव झाला तिथे आमचे नव खासदार तुमच्या खांद्याला खांदा लावून लढत होते 2029 साली जर संधी प्राप्त झाली आम्हाला तर प्रधानमंत्री हा काँग्रेसचाच होणार आहे आमच्या पाठिंब्यावर त्याच्यामुळे प्रादेशिक पक्ष राज्या राज्यातले हे अधिक मजबूत करणं आणि काँग्रेसच्या बरोबरीने उभे राहतील असं वातावरण निर्माण करणे हे काँग्रेसच्या नेतृत्वाचा कर्तव्य असे मी मानतो महाराष्ट्रात पश्चिम बंगाल मध्ये तामिळनाडू मध्ये प्रादेशिक पक्षांच्या हक्कावर तुम्ही डल्ला मारू नका उद्धव ठाकरे यांच्या भाषेत मोठे व्हिजन ठेवा आम्हाला या नेतृत्व परिवर्तन करायचा आहे आणि ते काँग्रेसच्या नेतृत्वाखाली करायचा आहे काँग्रेसचा प्रधानमंत्री व्हावा अशी आमची सगळ्यांची भूमिका आहे अशा वेळेला विधान परिषद एखाद्या राज्यातील आपल्या मित्र पक्षांची संघर्ष होऊ नये ही आमची भूमिका आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांची भूमिका आहे कदाचित महाराष्ट्रातील नेत्यांची काँग्रेसच्या भूमिका असेल ऑन काँग्रेस उमेदवार ठीक आहे पाहू आपण आम्ही चर्चा करू काँग्रेसचे आमचे संबंध मजबूत आहेत मग सोनियाजी असतील राहुल जी असतील खारघर साहेब असतील विनू गोपाल जी असतील रमेश चैनीथला असतील ठीक आहे आम्ही स्थानिक नेत्यांची नाराजी समजू शकतो स्थानिक नेत्यांची तरी चर्चातून मार्ग निघेल ऑन राज्यसभा निवडणूक लढाई काँग्रेस दोन वर्षांनी निवडणूक आहे ना तेव्हा संजय राऊत निवृत्त होणार आहेत ना तेव्हा एक विधानपरिषद सुद्धा रिकामी होत आहे पाहू काय करायचे तेव्हा पाहू शिवसेना हा सध्या महा विकास आघाडीला एक मोठा पक्ष आहे त्यानंतर काँग्रेस आहे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आहे प्रत्येकाने आपापली भूमिका वठरवली पाहिजे ऑन शिंदे सेना तिसरा उमेदवार उद्धव ठाकरे माघार अंबादास दानवे हे शिवसेनेचे म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि त्यांना महाविकास आघाडीची जेवढी मत आहे तेवढी मिळतील ऑन उद्धव ठाकरे रिमोट कंट्रोल आमतारिका आमदारकी ही काय उद्धव ठाकरे यांच्या ब्रेड अँड बटर नाही त्यांना मुख्यमंत्री पदासाठी सगळ्यांनी आग्रह केला म्हणून त्यांना आमदार व्हावं लागलं आणि आता त्यांनी आमदारकीचा त्याग केला आहे ओन सुषमा अंधारे नाराज मग काय पत्रकारांकडून त्यांना आपण एक पद देऊ शकतो का त्या नाराज नाहीत एक कडवट शिवसैनिक आहेत एकच जागा द्यायची होती उद्धव ठाकरे साहेबांनी अंबादास दानवे यांची निवड केली ऑन पोल अरे सोडा एक्झिट पोल सुरळी घालून घालून टाका याच्यामध्ये ऑन आदित्य ठाकरे घोषणा अंबादास दानवे विषय भरकटवू नका उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच मन बनवलं होतं त्यांना लढायचं नाही जेव्हा त्यांनी राजीनामा दिला निवृत्ती झाले विधान परिषेदवरती तेव्हाच त्यांचा मन आणि त्यांचे भूमिका स्पष्ट होती मला आता पुन्हा विधिमंडळात यायचं नाही हे तेव्हा त्यांनी स्पष्ट केलं आमच्याशी बोलताना देखील स्पष्ट केलं आणि काल त्यांनी उचित वेळी शिवसेनेचा उमेदवार जाहीर केला0
0
Report
वाशीम में सौर कृषी पंप योजना में धीमी प्रगति, हजारों किसान परेशान
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यात सौर कृषी पंप बसविण्याचे काम मंदावले असून हजारो शेतकरी प्रतीक्षेत आहेत. पीएम-कुसूम बी योजनेत ६५१३ पैकी ५०३१ पंप बसवले गेले,तर १४८२ प्रलंबित आहेत.मागेल त्याला सौर पंप योजनेत ९७६३ अर्जांपैकी ५९९० पूर्ण, तर ३७७३ बाकी आहेत.शुल्क भरूनही जिल्ह्यात ५२५५ शेतकऱ्यांना सोलर पंप बसविण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांनी तातडीने जोडणी देण्याची मागणी केली आहे.0
0
Report
वाशीम में सड़क हादसा: 10 महिलाएं घायल, पुलिस-प्रशासन ने सहायता दी
Washim, Maharashtra:वाशीम के मेडशी बायपास परिसर के अकला-नांदेड महामार्ग पर आज सुबह तेज रफ्तार कार ने महिला मजदूरों से भरे वाहन को जोरदार टक्कर मार दी, जिससे 10 महिलाएं गंभीर रूप से घायल हो गईं. घटना के बाद गांववालों ने महामार्ग पर दुर्घटना रोकने के लिए ठोस उपायों की मांग कर ठिय्या आंदोलन किया और महामार्ग को जाम कर दिया. लगभग एक घंटे से अधिक समय तक चलने वाले इस आंदोलन के कारण महामार्ग पर यातायात ठप रहा. प्रशासन की ओर से अगले 4 दिनों में उपाय करने का आश्वासन मिलने के बाद ठिय्या आंदोलन समाप्त कर दिया गया. घायलों का निजी अस्पताल में उपचार चल रहा है.0
0
Report
Advertisement
नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य में फ्लेमिंगो का आगमन, पर्यटक उत्साह
Yeola, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात असलेल्या नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यात यंदाही मोठ्या संख्येने फ्लेमिंगो अर्थात रोहित पक्ष्यांचे आगमन झाले आहे हिवाळी स्थलांतरित पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या या अभयारण्यात फ्लेमिंगो पक्ष्यांच्या उपस्थितीमुळे पक्षीप्रेमी आणि पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे रामसर दर्जा प्राप्त असलेल्या या अभयारण्यात दरवर्षी देश-विदेशातून विविध प्रजातींचे स्थलांतरित पक्षी दाखल होत असतात यंदा भर उन्हाळ्यात फ्लेमिंगो पक्षांचे आगमन झाल्याने पक्षी निरीक्षकांसाठी ही पर्वणी ठरत आहे नांदूर मधमेश्वर धरण परिसरात थव्याने विहार करणारे गुलाबी रंगाचे फ्लेमिंगो पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरत आहेत0
0
Report
नाशिक में साइबर ठगी: दस लाख की धोखाधड़ी, मनी लॉन्डरिंग के भय दिखाकर
Nashik, Maharashtra:*नाशिक ब्रेकिंग* * मनी लॉण्डरिंग प्रकरणात अटक करण्याची भीती दाखवून दहा लाखांची फसवणूक * ट्राय टेलिकॉम कंपनी इंडिया व मुंबई क्राईम बॅचमधून बोलत असल्याचे सांगत केली फसवणूक * तुमचा रमेश गोयलच्या मनी लॉन्डरिंग प्रकरणात सहभाग असून तुमच्या पत्नीच्या वॉरंट निघाले असल्याचे सांगत केली फसवणूक * तुमच्या बँक खात्यातील जमा असलेली रक्कम ही आम्ही सांगितल्याप्रमाणे बैंक खात्यामध्ये वर्ग करण्यास सांगितले व तसे न केल्यास अटक होण्याची भीती दाखवून केली १० लाख रुपयांची आर्थिक पत्ररवणूक * नाशिकच्या सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल0
0
Report
रत्नागिरी के तीन तालुकों में 2055–60 के लिए बड़े खनन पट्टे मंजूर
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रत्नागिरीत ३४ वर्षांसाठी बॉक्साईट खाणपट्टे मंजूर.. मंडणगड,दापोली आणि राजापूरमध्ये उत्खנन.. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड,दापोली आणि राजापूर या तीन तालुक्यांत बड्या कंपन्यांना २०५५ ते २०६० पर्यंत दीर्घकालीन खाणपट्टे मंजूर करण्यात आले आहेत..साडेचारशे हेक्टरहून अधिक क्षेत्रावर होणाऱ्या या उत्खननामुळे शासनाला मोठा महसूल मिळणार असला,तरी स्थानिक स्तरावर पर्यावरणाच्या ऱ्हासाची भीती व्यक्त होत आहे.प्रशासकीय प्रक्रिया सुरू असली,तरी निसर्जनहानी टाळण्यासाठी नियमांचे पालन व्हावे,अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे..0
0
Report
Advertisement
मुंबई गोवा मार्ग के घाट में एसटी बस और बल्कर की भिड़ंत, 9 यात्री जख्मी
Chendhare, Maharashtra:एसटी बस आणि बल्करची समोरासमोर धडक होऊन कशेडी घाटात अपघात झाला. मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात भोगाव गावाजवळ एसटी बसमधील 9 प्रवासी जखमी झाले. हा अपघात रात्री साडे11 वाजण्याच्या सुमारास झाला. जखमींवर पोलादपूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. बसमधून एकूण 31 प्रवासी प्रवास करत होते. अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. अपघातग्रस्त बस खेड इथून बोरिवली कडे निघाली होती.0
0
Report
ठाकरे सेना ने चchipळूण की नगरपालिका पर धावा, प्रशासन से जवाब की मांग
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. चिपळूणमें ठाकरे सेनेची पालिकेवर धडक.. अपूर्ण कामांवरून प्रशासनाला विचारला जाब.. आंदोलनाचा इशारा.. शहरातील प्रलंबित कामे, प्रशासाने ढिलाई आणि नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या निष्काळजी कारभाराविरोधात ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत थेट पालिकेवर धडक दिली... शहर प्रमुख भैया कदम यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी संजय जाधव यांची भेट घेत निवेदनाच्या माध्यमातून प्रशासनाला जाब विचारला..0
0
Report
वनविभाग के साहसिक रेस्क्यू से रानगवा जीवित बचकर जंगल लौट गया
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. चिपळूण मध्ये वनविभागाची थरारक कामगिरी.. डोहात पडलेल्या रानगव्याला जीवदान.. अँकर रत्नागिरीतील चिपळूणमध्ये वनविभागाने एका रानगव्याला मृत्यूच्या दारातून बाहेर काढले आहे. ओवळी येथील सुकविलवाडीत एका खोल नैसर्गिक डोहात हा रानगवा अडकला होता. दुर्गम भाग असल्याने यंत्रसामग्री नेणे अशक्य होते, अशावेळी वनविभागाचे पथक आणि ग्रामस्थांनी डोहात दगड टाकून रानगव्यासाठी मार्ग तयार केला. रात्री ८ ते ११ चाललेल्या या रेस्क्यू ऑपरेशननंतर ६ ते ७ वर्ष वयाचा हा रानगवा सुखरूप बाहेर पडला आणि जंगलात निघून गेला. वनविभागाच्या या 'मिशन सक्सेस'चे सर्वत्र कौतुक होत आहे.0
0
Report
Advertisement
राज्यसभा सीट पर चक्रव्यूह: अमोल मिटकरी ने जताई उम्मीद, निर्णय अभी बाकी
Akola, Maharashtra:विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी मोठी चुरस पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अमोल मिटकरी सध्या प्रतीक्षेत असून परिवार आणि मित्रमंडळींसोबत निवांत वेळ घालवत कॅरम खेळताना दिसत आहेत. पक्षाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले असून विधान परिषदेसाठी सुमारे ७५ नावे चर्चेत असल्याची माहिती आहे. मात्र, यापैकी केवळ एकाच उमेदवाराची निवड होणार असल्याने उर्वरित इच्छुकांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता मिटकरी यांनी व्यक्त केली आहे. उमेदवारीबाबत बोलताना मिटकरी म्हणाले की, अद्याप पक्षाकडून कोणताही अधिकृत फोन आलेला नाही. तसेच कागदपत्रांची पूर्तता करण्याबाबतही कोणतीही सूचना मिळालेली नाही. मी माझ्या पद्धतीने अर्ज आणि सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत, मात्र अद्याप कोणताही निरोप मिळालेला नसल्यामुळे सध्या मी निवांत आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत म्हटले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संघर्षात मी सुरुवातीपासून सोबत आहे आणि कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन. दरम्यान, विधान परिषदेसाठीच्या या जागेवर अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार काय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
वर्धा में ओवरहिट से ट्रांसफॉर्मर में आग, विद्युत आपूर्ति बाधित
Wardha, Maharashtra:वर्ध्यात ओव्हर हिट मुळे भर रस्त्यावरच ट्रान्स फार्मर जळाले वर्ध्यात पावडे चौक परिसरात अचानक ट्रान्सफार्मरने पेट घेतलाय अचानक आग लागताच नागरिकांनी धावपळ करीत आग वीझविण्याचा प्रयत्न केला लवकर विजपुरवठा खण्डीत करण्यात आला वाढत्या तापमानामुळे ही आग लागली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत0
0
Report
विमानतळ परिसर में लग्न समारोह से आग, फटाकों की चिंगारी से घास-जंगल जला
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर विमानतळ परिसरात बुधवारी लागलेली आग, ही लग्नाच्या मिरवणुकीत पेटवलेल्या फटाक्यांमुळे लागल्याचं पुढं आलं आहे, फटाक्यांची ठिणगी उडून विमानतळ परिसरातील लाकूड व वाळलेल्या गवतावर पडून ही आग लागली. रडार परिसरातच ही आग लागल्याने बुधवारी रात्री 9 वाजता विमानतळ परिसरात काही काळ गोंधळ उडाला. बघ्यांच्या गर्दीमुळे जालना रस्त्यावरील वाहतूकही खोळंबली होती. अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी विमानतळाचा रडार परिसर स्वच्छ करण्यात आला होता. झाडांच्या फांद्या, वाळलेले गवत कापून एकत्र ठेवले होते. बुधवारी विमानतळ परिसरातील एका लॉन्समध्ये विवाह सोहळा होता. त्यापैकी बविमानतळाच्या रडार परिसरात ही आग लागली होती. जालना रस्त्यावरून गेलेल्या लग्नाच्या वरातीतील फटाक्यांमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन विभागाने धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.0
0
Report
Advertisement
करजगी में ग्रामीण अस्पताल के लिए जमीन मंजूर, कदम उठाने की तैयारी
Solapur, Maharashtra:अक्कलकोट तालुक्यातील करजगीमध्ये ग्रामीण रुग्णालय उभारण्याचा मार्ग मोकळा, मंत्रालयात आढावा बैठक संपन्न सोलापुर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथे प्रस्तावित ग्रामीण रुग्णालयासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत मंत्रालय मुंबई येथे बैठक पार पडली. या बैठकीस आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे, यांची प्रमुख उपस्थिती होती. तिला अनेक वर्षांपासून जागेचा प्रश्न रखडलेला होता या गावची अनेक दिवसांपासून मागणी होती आखे ती पूर्ण करण्यात आलीय. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आवश्यक त्या सूचना देत प्रस्तावाच्या अंमलबजावणीस गती देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता ग्रामीण रुग्णालय उभारण्याचा मार्ग सुकर झालाय.0
0
Report
छत्रपति संभाजीनगर में अवैध गर्भपात के 3 रैकेट सामने, पथोलॉजी लैब का खुलासा
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या दीड महिन्यांत अवैध गर्भपाताचे 3 रॅकेट समोर आले. या सर्व ठिकाणी गर्भपाताच्या गोळ्या आढळून आल्या. गर्भपाताच्या गोळ्यांचे रेकॉर्ड ठेवणे बंधनकारक असताना त्यांचा चॉकलेट, बिस्किटप्रमाणे सर्रास बाजार सुरू आहे. धक्कादायक म्हणजे मंगळवारी उघडकीस आलेल्या रॅकेटमध्ये एका पॅथॉलॉजी लॅबचालकाचा सहभाग समोर आला. जिल्ह्यातील पॅथॉलॉजी लॅबची ना आरोग्य विभागात नोंदणी होते, ना मनपाकडे. त्यामुळे या लॅबची कोणी तपासणीच करत नाही. त्यातून अनधिकृत लॅब वाढून गैरप्रकारांना हातभार लागत आहे. या प्रकारामुळे आता कारवाईची मागणी जोर धरतेय.0
0
Report
गर्मी के कहर में पानी की तलाश में हिरण का रेस्क्यू, वन विभाग ने नैसर्गिक आवास में वापस छोड़ा
Yeola, Maharashtra:पाण्याच्या शोधात असलेलं एक हरीण येवला तालुक्यातील पिंपळखुटे बुद्रुक येथील सागर महाराज मुंडे यांच्या शेतात पडले होते. ही बाब त्यांनी तात्काळ वन विभागाला कळवली. यावेळी वन विभागाचे मच्छिंद्र आरखडे, विजय रोठे आदींनी घटनास्थळी येऊन या हरणाला सुरक्षित रेस्क्यू करत त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले आहे.0
0
Report
Advertisement
