445001
यवतमाळ मध्ये बेलविक्रेत्याचा खून, लोहारात दहशत
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरूच असून आता लोहारा परिसरात एका बेल विक्रेत्यांचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला आहे। भर वस्तीत अनेकांसमक्ष हा खून झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे। रामनाथ सोनटक्के असे मृताचे नाव आहे, लोहाराच्या देवी नगर मध्ये तो बेल विक्री करून सायकल ने जात असताना अज्ञात व्यक्तीने त्याच्या छातीत चाकु भोसकला, ज्यात तो जागीच गतप्राण झाला. मृतक हा कोळंबी चा मूळ रहिवासी असून ह्या खुनामागे अनैतिक संबंधाची किनार असल्याची चर्चा आहे।
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
पुणे की जहरीली शराब से 18 मौतें, CID जांच शुरू
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पुण्यात विषारी दारू मुळे आतापर्यंत 18 लोकांचा बळी गेलेला आहे तर आणखी काही जणांवर रुग्णालयात चार सुरू आहे. दरम्यान सुरुवातीला पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडी मध्ये झालेले मृत्यू नैसर्गिक असल्याचा दावा करणाऱ्या दापोडी पोलीस स्टेशन मधील दोन अधिकारी आणि चार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. दापोडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय वाघमारे आणि चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे तर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांना पोलीस नियंत्रण कक्षात पाठवण्यात आलं आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीआयडी कडे गेला आहे...त्या मुळे या प्रकरणाची व्याप्ती किती वाढते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे...याच संपूर्ण घटनाक्रमाची माहिती देत आहेत कैलास पुरी...0
0
Report
नाशिक के येवला में सस्ते राशन की बिक्री में मिनी टेम्पो पकड़ा गया
Yeola, Maharashtra:नाशिकचे येवला तालुक्यातील लौकी शिरसगाव या ठिकाणी स्वस्त धान्य दुकानातून विकला जाणारा गहू तांदूळ व भरड मका घेऊन जाणारा मिनी टेम्पो ग्रामस्थांनी अडवून पोलिसांना याबाबतची माहिती दिली यावेळी पोलिसांनी घटनास्थळीत धाव घेऊन टेम्पो मधील काहीजणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहेदरम्यान गरिबांना रेशन दिले जात नाही मात्र काळ्या बाजारात ते विकले जाते असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला असून याप्रकरणी महसूल अधिकारी अधिक तपास करत आहेत0
0
Report
नाशिक में दो दिन का यलो अलर्ट: गर्मी के साथ आंधी-बारिश की चेतावनी
Nashik, Maharashtra:Nashik breaking *नाशिक जिल्ह्याला दोन दिवस पावसाचा ‘यलो अलर्ट* * नाशिक जिल्ह्याला हवामान विभागाकडून पुढील दोन दिवस पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन. * जिल्ह्यात एकाकीकडे उष्णतेची लाट कायम असतानाच वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाचा अंदाज. * नाशिक शहर आणि परिसरात कमाल तापमानातील चढ-उतार कायम, शुक्रवारी शहराचा पारा ३६.४ अंशावर स्थिरावला. * जिल्ह्यात सकाळपासूनच उन्हाचा चटका जाणवत असल्याने उकाड्याने आणि घामाच्या धारांनी नागरिक पुरते त्रस्त. * ग्रामीण भागातही उन्हाचा कडाका तीव्र, सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत तीव्रतेमुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण. * अवकाळी हवामान बदलाचा आणि कडक उन्हाचा शेतीच्या कामांवर विपरीत परिणाम, बळीराजा चिंतेत. * शनिवार (ता. ३०) व रविवार (ता. ३१) या कालावधीत ताशी ४० ते ५० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता.0
0
Report
Advertisement
केंद्र के बढ़े दाम के बावजूद कांदा खरीदी धीमी, व्यवस्थागत अड़चनें प्रमुख
Lasalgaon, Maharashtra:केंद्र सरकारने वाढीव 15 रुपये 80 पैसे प्रतिकिलो दराने कांदा खरेदीची घोषणा केली असली, तरी प्रत्यक्षात खरेदीला अजूनही गती मिळालेली नाही. गेल्या 12 ते 15 दिवसांत केवळ 48 टन कांद्याची खरेदी झाली असून यातील फक्त 20 मेट्रिक टन कांदा सेंट्रल वखार महामंडळाच्या गोदमात साठवला. खरेदी प्रक्रिया अत्यंत किचकट असल्याने लाखो मेट्रिक टन खरेदीची घोषणा प्रत्यक्षात मर्यादित राहण्याची शक्यता तसेच नाफेड आणि एनसीसीएफने थेट बाजार समितीतून कांदा खरेदी करण्याचा निर्णय स्वागतार्ह असला, तरी वखार महामंडळाची अपुरी व्यवस्था, वाहतूक खर्च आणि कांदा स्वीकारण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्याची गरज असल्याचेही कांदा विषय तज्ञ व मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर सांगत आहे.0
0
Report
अमर arati में कांग्रेस को बड़ा झटका: शिंदे की शिवसेना में प्रवेश
Amravati, Maharashtra:अमरावती में कांग्रेस को बड़ा झटका, कांग्रेस के सहकार नेता एकनाथ शिंदे के गले में प्रवेश का निर्णय लिया गया और कई कार्यकर्ताओं के साथ शिंदे की शिवसेना में शामिल हुआ गया. अमरावती जिला बैकें के पूर्व अध्यक्ष, सहकार नेता सुधाकर भारसाकळे ने कल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे के हस्ते नंदनवन में भव्य शक्ति प्रदर्शन के साथ पार्टी प्रवेश किया. साथ ही दर्यापुर के कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक और अनेक कार्यकर्ताओं ने सुधाकर भारसाकडे का समर्थन जाहीर किया. दर्यापुर नगर परीक्षे की अध्यक्ष उनकी पत्नी हैं और भारसाकडे का दर्यापूर विधानसभा क्षेत्र में बड़ा प्रभाव है. बच्चू कडू ने शिवसेना में प्रवेश के बाद जिल्हे के नाराज कार्यकर्ताओं से संपर्क शुरू किया और हर पार्टी के नाराज कार्यकर्ताओं को अपने साथ जोडऩे का प्रयास किया है, जिससे शिवसेना के लिए मोर्चे बनाने का प्रयास किया जा रहा है. इस प्रवेश से स्थानीय स्वराज्य संस्थाओं के चुनावों में कांग्रेस को बड़ा नुकसान होगा.0
0
Report
ओझाटोला में ईंट भट्टी दीवार गिरने से मजदूर की मौत, 10 लाख मदद की मांग
Bhandara, Maharashtra:विटभट्टीची भिंत कोसळून युवकाचा दुर्दैवी मृत्यू पीडित कुटुंबाला १० लाख मदतीची नागरिकांची मागणी गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातिल गंगाझरी पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या ओझाटोला गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. विटभट्टीची भिंत अचानक कोसळल्याने एका २८ वर्षीय मजुराचा विटांच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांनी विटभट्टी मालकाकडून पीडित कुटुंबाला १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.0
0
Report
Advertisement
Partition के दर्दनाक दिनों पर Sunil Ambekar ने कहा 1947 में संघ मजबूत नहीं था
Nagpur, Maharashtra:आपल्या देशाची झालेली फाळणी ही मागील शतकातील सर्वात वेदनादायी बाब होती. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा संघ आजच्या इतका मजबूत नव्हता. जर त्या कालखंडात संघ मजबूत असता तर कधीच फाळणी झाली नसती, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनिल आंबेकर यांनी केले. नागपूरात आयोजित पत्रकार संगोष्टीदरम्यान ते बोलत होते. सिव्हील लाईन्स येथील चिटणवीस केंद्र येथे झालेल्या कार्यक्रमाला विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, नागपूर महानगर संघचालक राजेश लोया प्रामुख्याने उपस्थित होते. 1947 मध्ये संघ हवा तितका मजबूत नव्हता. मात्र तरीदेखील हिंदूचे संरक्षण, त्यांचे पुनर्वसन यासाठी संघाने पूर्ण ताकदीने प्रयत्न केले होते. फाळणीमुळे तत्कालिन यंत्रणेविरोधात लोकांमध्ये प्रचंड रोष होता. त्यावेळी काही राजकीय पक्ष संघाला राजकीय स्पर्धक समजू लागले होते. राजकीय स्वार्थातून अनेकदा संघाबाबत विविध अपप्रचार करण्यात येतो. मात्र प्रत्यक्षात संघाकडून कुणाचाही द्वेष करण्यात येत नाही व कुणाशीही शत्रुत्व वगैरेदेखील नाही. संघ सर्वांनाच आपले मानतो व समाजातील सर्वच तत्वांशी संवाद प्रस्थापित करण्याची भावना आहे. त्यामुळेच संघ सर्वांशी संवाद व चर्चेसाठी कामय तयार असतो, असेदेखील आंबेकर म्हणाले. कम्युनिस्ट-समाजवादी संविधानाचे सर्वात मोठे शत्रू आजकाल काही तत्वांकडून जयभीम-लालसलाम असे नारे देण्यात येत आहेत. प्रत्यक्षात जोपर्यंत जगात गौतम बुद्ध यांनी दाखविलेला शांतीचा मार्ग आहे तोपर्यंत कार्ल मार्क्स किंवा इतरांच्या मार्गावर जाण्याची आवश्यकता नाही असे खुद्द डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते. त्यांचे मौलिक विचार लक्षात घेतले पाहिजे. कम्युनिस्ट आणि समाजवादी हे संविधानाचे सर्वात मोठे शत्रू आहेत, जगातील संघर्षाच्या स्थितीमुळे देशात काही क्षेत्रांत संकट जाणवत आहे. मात्र अशा स्थितीत सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. दुसऱ्या देशातील वस्तुंची गरजच कमी पडली पाहिजे असे प्रयत्न झाले पाहिजेत. संकटाच्या संवेदनशील परिस्थितीत राजकारण मध्ये आणायला नको, असे आंबेकर यावेळी म्हणाले. कॉकरोच जनता पार्टी ला शॉक सारख घेऊ नये..लोकशाही प्रक्रियेचा एक भाग आहे. देशातील तरुणाई नकारात्मक विचारांची नसून ती आपली ऊर्जा देशाच्या विकासासाठी वापरत आहे0
0
Report
सातारा में शरद पवार के मोर्चे से महंगाई-फसल नुकसान पर विरोध
Satara, Maharashtra:सातारा -साताऱ्यात शरदचंद्र पवार पक्षाच्या जनआक्रोश निर्णायक हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला .शेतमालाला हमीभाव नाही,पिक विमा आणि नुकसान भरपाई बाबत अन्याय, महागाई, इंधन दर वाढ आणि बेरोजगारी या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला आहे. बैलगाड्या और ट्रॅक्टर घेऊन हा मोर्चा काढण्यात आला होता.राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा कार्यालयापासून या मोर्चाला सुरुवात झाली हा मोर्चा पोवई नाक्यावर पोहचल्यानंतर शशिकांत शिंदे आणि आंदोलनकर्त्यांनी चक्का जाम आंदोलन केलं यामुळे नाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडली.या आंदोलनामुळे पोलिस आणि आंदोलन कार्यांमध्ये वादावादी आणि बाचाबाची देखील झाली आहे.यानंतरहा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचल्यावर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.एकीकडे जनता होरपळत असताना राज्यातील नेतेमंडळी दिल्लीत जाऊन विधानपरिषदेवर चर्चा करत जुगार लावला जातो आहे.एकीकडे जनता होरपळत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेशात फिरतायत असा आरोप शशिकांत शिंदे यांनी केला.0
0
Report
भंडारा: लाखांदूर तालुक्य के चप्राड ग्राम में चारचाकी वाहन भीषण आग, दमकल ने नियंत्रण पाया
Bhandara, Maharashtra:चारचाकी वाहनाला भीषण आग...अग्निशामक दलाने आगीवर मिळवले नियंत्रण...जीवितहानी नाही... Anchor :- भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील चप्राड गावाजवळ एका चारचाकी_vehicleाला अचानक आग लागल्याची घटना घडली. तीव्र उन्हात व उष्णतेच्या लाटेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच नगरपंचायत लाखांदूरचे अग्निशामक दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले मात्र तो पर्यंत संपूर्ण गाडी जळून खाक झाली होती.0
0
Report
Advertisement
तुमसर-रामटेक मार्ग पर भीषण सड़क हादसा; उपसरपंच भगवान आगाशे की मौत
Bhandara, Maharashtra:भंडारा जिल्ह्याच्या तुमसर - रामटेक मार्गावर काटेबाम्हणी गावाजवळ सायंकाळच्या सुमारास भीषण अपघात घडला. भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीस चिरडले. त्यात दुचाकीस्वार उपसरपंच भगवान आगाशे (४०) रा. काटेबाम्हणी यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातस्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री उशिरापर्यंत प्रेत उचलण्यात आले नव्हते. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला होता. मृतक कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात यावी या मागणीला घेऊन गावकरी आक्रमक झाले होते. अखेर पोलिसांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणत मृतदेह स्वविछेदन करीता पाठविण्यात आले.0
0
Report
कोकण की सीट पर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस के बीच तनाव; महेंद्र दळवी ने नेताओं पर आरोप
Chendhare, Maharashtra:विधान परिषदेच्या जागेवरून कोकणात धुमशान. शिवसेनेतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर. आमच्याच पक्षातील काही नेते बार्गेनिंग करताहेत. आमदार महेंद्र दळवी यांचा गंभीर आरोप. आपला हक्क असताना पालकमंत्री पदासाठी बार्गेनिंग कशाला? महेंद्र दळवी यांचा पक्षातील नेत्यांना सवाल. महेंद्र दळवी यांचा रोख कुणाकडे? कोकणच्या जागेवर आमचाच अधिकार. राष्ट्रवादी काँग्रेसला जागा देण्यास ठाम विरोध.0
0
Report
मनोज जरांगे का आमरण उपवास जारी, सरकार से बातचीत के संकेत
Jalna, Maharashtra:जालना : मनोज जरांगे उपोषणावर ठाम,आज पुन्हा शिष्टमंडळ चर्चेला येणार. अँकर : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आजपासून अंतर वाली सराटीत आमरण उपोषणाला बसणार आहेत.काल जरांगे यांची शिष्टमंडळासोबत चर्चा झाली मात्र या चर्चेत जरांगे यांचं समाधान झालं नाही.त्यामुळे जरांगे आमरण उपोषण करण्यावर ठाम आहेत.दरम्यान उपोषण सुरू केलं तरी राज्य सरकारला चर्चेसाठी दरवाजे खुले असल्याचं जरांगेांनी म्हटलंय.जरांगे यांच्या सोबत राधाकृष्ण विखे आणि प्रसाद लाड यांनी चर्चा केल्यानंतर विखे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्तांशी चर्चा केली. त्यानंतर जरांगे यांना मराठा समाजाच्या मागण्यांबाबत एक लेखी पत्र राज्य सरकार कडून सोपवण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे.मात्र या पत्रातील तपशील कळू शकलेला नाही.त्यामुळे जरांगे यांच्या आजच्या भूमिकेकडे सर्वाचं लक्ष लागले आहे.0
0
Report
Advertisement
RPआई के नेतृत्व में सांगली में SC उपवर्गीकरण विरोधी प्रदर्शन; 59 जातियों के नेता
Sangli, Maharashtra:अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या विरोधासह विविध मागण्यांसाठी आरपीआयच्या नेतृत्वाखाली अनुसूचित जाती-जमातीचे आंदोलन. अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या विरोधात सांगलीमध्ये आरपीआयच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत उपवर्गीकरणाला विरोध करण्यात आला. आरपीआय आठवले गट युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यातल्या 59 जातीतील नेत्यांनी एकत्रित येत हे आंदोलन केले. महाराष्ट्ात अनुसूचित जाती उपवर्गीकरण लागू करू नये, राज्य सरकारने बिदर समितीचा अहवाल खुला करावा, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे. बईट - श्वेतभैया कांबळे - जिल्हाध्यक्ष - युवक आघाडी आरपीआय,सांगली。0
0
Report
दीपाली सय्यद: धमकियों के बावजूद मैं नहीं रुकूँगी, फिल्म की शूटिंग जारी
Pandharpur, Maharashtra:कितीही धमक्या आल्या तरी आपण चित्रपट करणार आहे. अशा धमक्यांना आपण घाबरत नाही, चित्रपट करण्यावर सिने अभिनेत्री दीपाली सय्यद ठाम मत व्यक्त केली. भोंदू बाबा अशोक खरात याच्या संदर्भातील चित्रपट करताना मला काही धमक्या आल्या, मात्र कितीही धमक्या आणि दबाव आला तरी मी या चित्रपटात दिलेली भूमिका करणार आहे. मला एक फोन आला पण त्यामुळेच मी हा चित्रपट करायचा आता पुन्हा ठाम निर्धार केला आहे. अशा कोणत्याही धमक्यांना मी घाबरत नाही.0
0
Report
सोलापूर ब्रेकिंग: विजयपूर में खेती विवाद पर एक ही परिवार के 6 की हत्या
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : कर्नाटक राज्यातील विजयपूर जिल्ह्यात शेतीच्या वादातून 6 एकाच कुटुंबातील 6 जणांची निर्घृण हत्या जमिनीच्या वादातून गोळीबार आणि कोयत्याने वार करत 6 जणांची हत्या केल्याची प्राथमिक माहिती.. सोलापूर जिल्ह्याच्या सीमेलगत कर्नाटक हद्दीतील चडचण तालुक्यातील गोविंदपुर गावातील घटना.. विजयपूर ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांकडून तपास सुरू. विजयपूर पोलीस नियंत्रण कक्षाकडून माहिती0
0
Report
Advertisement
