Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह

Oct 11, 2024 06:50:24
Yavatmal, Maharashtra

नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह अनुभवाला येत आहे. देवीच्या दर्शनासाठी गावोगावचे आणि इतर जिल्ह्यातूनही भक्त दाखल होत असल्याने यवतमाळचे रस्ते रात्रभर गर्दीने फुलून जात आहे, जगराता, भंडारा, डोबरी, गोंधळ, जत्रा यामुळे पहाटेपर्यंत देवींभक्तांची रेलचेल आहे. भव्य देखावे आणि मूर्तिकारांच्या देखण्या हातांनी साकारलेल्या जीवंत मूर्तींसाठी यवतमाळचा दुर्गोत्सव राज्यात प्रसिद्ध आहे.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSarfaraj Musa
Dec 02, 2025 08:32:26
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:Sangli Flash - Jayant Patil on Election Commission. Nivadanuka Nivadanuka... बस Election Commission पर सवाल उठाये गए हैं। मतदान और मतगणना में ज्यादा समय रहने से संशय पैदा होता है। अब इस बारे में निर्वाचन आयोग को सभी पार्टी नेताओं से बात कर EVM सुरक्षा कैसे बनाये रखना है, वहां jamar लगाना या अन्य उपाय करने की जरूरत है। चुनाव परिणामों पर लोगों को इतना समय रोकना सही नहीं है; आयोग को निर्णय लेते समय सभी चीजों पर विचार करना चाहिए। आरक्षण के बारे में उनके निर्णय गलत लगे, सुप्रीम कोर्ट की सुनवाई से यही दिखता है। नगर परिषद चुनाव में जो गड़बड़ हुआ, जिल्हा परिषद के चुनाव में कम से कम पूरी सोच-विचार कर ही लिया गया। यह भी कहा गया कि स्टेज पर ऐसा गड़बड़ होता है तो निर्वाचन आयोग पर विश्वास खत्म हो जाता है। 31 जनवरी के निर्णय के बाद आयोग को सुप्रीम कोर्ट में जाकर अवसर बढ़ाने की मांग करनी चाहिए थी, पर राज्य चुनाव आयोग ने हिम्मत नहीं दिखाई। अब जो गड़बड़ दिखाई दे रहा है, उसे जिल्हा परिषद और महापालिका चुनावों में टालना है तो पूरी तैयारी के साथ चुनाव कराए जाएं। सर्वोच्च न्यायालय में जाकर निर्वाचन आयोग ने समय-विस्तार मांगनी चाहिए, सुप्रीम कोर्ट दे सकता है, पर आयोग को साहस दिखाना चाहिए।
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Dec 02, 2025 08:15:24
102
comment0
Report
SKSudarshan Khillare
Dec 02, 2025 08:02:29
Yeola, Maharashtra:येवला (नाशिक) माजी खासदार समीर भुजबळ बाईट पॉइंटर - निश्चितपणे जेव्हा निवडणुकीची प्रोसिजर सुरू होते - त्यानंतर फॉर्म भरण्याची एक तारीख असते - फॉर्म भरल्यानंतर माघारीची एक तारीख असते - त्यानंतर सुद्धा तीन-चार दिवसाचा अवधी असतो - जे की कोणाला कोर्टात जायचं असेल तर - परंतु या अवधी सुद्धा संपल्यानंतर कोर्टाने जो आहे एक वेगळा असा निर्णय दिला - तो नॉर्मली कधी होत नाही असा निर्णय - त्या माध्यमातून काही निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या - तो पण वोटिंग च्या आदल्या दिवशी असा निर्णय आला - लोकांनी आपला प्रचार पूर्ण केला - मतदारांपर्यंत जाऊन आले - सर्व केल्यानंतर निवडणूक रद्द होणे पुढे ढकलन दुर्दैवी आहे - वीस तारखेला होणारा मतदान त्यानंतर 21 तारखेला काउंटिंग - आज नागपूर खंडपीठाने सर्वच काउंटिंग जी आहे ती 21 तारखेला केली - 21 तारखेपर्यंत सर्व उमेदवारांची जी आहे - मशीन ठेवणार कुठे, लॉक करणार कुठे - 21 तारखेपर्यंत सर्व संभ्रम जो आहे तो हा निर्माण होणार - कोर्टाचा आदेश आलेला आहे कोणी काही करू शकत नाही - थांबावं लागेल वाट बघावी लागेल
49
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Dec 02, 2025 07:52:18
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी -उद्योग मंत्री उदय सामंत पत्रकार परिषद pointers वैभव नाईक यांनी फार मोठा शोध लावला शिंदेने कपड्याच्या बॅगा काढल्या त्यात पैसे होते असा दावा केला एका महिन्यामध्ये तथ्य बॅग नक्की होत्या एकनाथ शिंदे घरी न जाता सध्या प्रचार दौऱ्यात उद्धव ठाकरे यांच्याकडे कपड्याची बॅग असणं अपेक्षित नाही हे पर्यटन म्हणून येतात प्रचार करताना जातात उद्धव ठाकरेंना खुश करण्यासाठी वैभव नाईक यांचे हे आरोप नैराश्यातून वैभव नाईक यांनी ही पत्रकार परिषद 53 सभा करणारे एकनाथ शिंदे एकमेव नेते मुक्कामाला जात असताना कपडे नेणे हे सहाजिक नैसर्गिक आपत्ती जेव्हा आली होती वैभव नाईक यांच्या मतदारसंघात त्यावेळेला एकनाथ शिंदे यांनी मदत केली वैभव नाईक यांच्या मतदारसंघातला अस्तित्व कायम राहण्यासाठी वैभव नाईक यांनी मदत केली होती व्यक्तिमत्व वर्षी ठेवण्यासाठी ज्याने त्यांना मदत केली यामध्ये वैभव नाईक यांची राजकीय अपरिपक्वता जे नेते घरातून बाहेर पडत नाहीत त्यांचा बायका घेऊन यायचा विषय नाही शिंदे यांना पैसे वाटण्याचीच आवश्यकता नाही कार्यकर्ते हीच त्यांची ताकद मालवण मध्ये वैभव नाईक यांचा पॅनल तीन नंबरला जाणार विरोधात असताना त्यांनी केलेल्या मदतीची जाण वैभव नाईक यांनी हृदयात ठेवणे आवश्यक होतं आमच्या सोबत वैभव नाईक आले नाहीत याचा मला राग न ठेवता त्यांना भरघोस मदत नेहमीच केली गेली आहे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात नाही हे दाखवण्याचा वैभव नाईक यांचा प्रयत्न वैभव नाईक यांच्या आरोप खोटे निलेश आणि पोलिसांच्या समक्ष गाडी पकडली एखादी चूक गोष्ट घडली असेल तर पोलिसांनी पाठीशी घालू नये स्वाभिमानी स्वाभिमानी पोलिसांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी ऑन निकाल पुढे सर्व आश्चर्यकारक आहे, कोर्टाचा आणि निवडणूक आयोगाचा आधार आहे यामधून दोघांना काय साध्य करायचं आहे असा निवडणुकीचा प्रसंग पहिल्यांदा काहीही परिणाम होणार नाही ऑन निलेश राणे निवडणूक आयोगावर शंका निर्माण झाली आहे निवडणूक आयोगाने असं का केलं असा विचारण्याच्या विचारात आहोत आमच्या आकलन शक्तीच्या बाहेर ऑन शहाजी बापू शहाजी बापू यांच्याशी मी चर्चा करणार ऑन भाजप तिन्ही नेते मित्र पक्षांवर सोबत जातात तेव्हा कुठेही एकमेकांवरती आरोप झालेले नाहीत महायुती टिकवायची आहे ऑन संजय गायकवाड सर्व सामान्य घरातला कार्यकर्ता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे ऑन नितेश राणे आणि राजन तेली भेट बॅरिस्टर नाथ पै यांचा हा मतदारसंघ आहे दोघांनी एकमेकांना हस्तांदोलन केले असते असेल तर राजकारणातली ही एक चांगली गोष्ट आहे राजकीय संस्कृती कसे असावी हे दाखवणारा सिंधुदुर्ग हा जिल्हा आहे
57
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Dec 02, 2025 07:48:27
Pune, Maharashtra:राज्यभरात नगरपरिषद निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडत आहे अहिल्यानगरच्या जामखेड येथे विधान परिषद सभापती राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांनी नगरपरिषद निवडणूक प्रतिष्ठान केली आहे मोठमोठ्या नेत्यांच्या प्रचार सभा आणि जोरदार प्रचार केल्यानंतर आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे मतदान प्रक्रिया पार पडत असताना आपल्याच पक्षाला यश मिळेल असा आत्मविश्वास राम शिंदे यांनी व्यक्त केला आहे याबरोबरच कणकवली येथे भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटामध्ये सुरू असलेल्या वाद आणि बुलढाणा येथे गोंधळ गोंधळ घालून पसार झालेल्या कार्यकर्त्यांवर देखील शिंदे यांनी आपलं मत व्यक्त केला आहे
142
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Dec 02, 2025 07:47:01
Pune, Maharashtra:रोहित पवार वन टू वन पॉईंटर या निवडणुकीत आम्ही विजय होऊ याचा जबरदस्त आत्मविश्वास आहे कारण आम्ही सर्वसामान्य उमेदवार दिले आहेत कोणी किराणा दुकानदार आहेत कोणी शिक्षक कोणी शेतकरी आहेत तर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने गुंड अवैध व्यावसायिक गुन्हेगारांना उमेदवारी दिली आहे.... जनता ही सर्वसामान्य उमेदवारांच्या पाठीशी उभा राहील या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री आले एकनाथ शिंदे देखील आले त्यामुळे या ठिकाणच्या निवडणुकीचे महत्त्व देखील वाढलं... ते आले मात्र गुंडांचा प्रचार करून गेले - राज्यात आम्ही लोकांना विश्वासात घेऊन निवडणूक लढत आहोत महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात पैशाचा पाऊस पडला गेला. जामखेड मध्ये भाजपकडून आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून एका मतासाठी पाच हजार रुपये वाटले गेले... या निवडणुकीत या दोन्ही पक्षांकडून जवळपास 25 कोटी रुपये खर्च केला गेला आहे... - निवडणूक मी प्रतिष्ठित केली नाही नसून निष्ठेची केली आहे माझ्या निवडणुकीच्या वेळेस मी राज्यभर फिरत होतो मात्र येथील कार्यकर्त्यांनी निवडणूक आपल्या खांद्यावर घेतली आता माझी जबाबदारी आहे आमच्या निवारांकित मी त्यांच्या पाठीशी उभा राहण... मी कुठेही निवडणूक प्रतिष्ठित केली नाही मात्र माझ्या कार्यकर्त्यासाठी निष्ठेची केली आहे - राम शिंदे यांना माझ्या विरोधात पडले म्हणून आमदारकी मिळाली दुसऱ्यांदा पडले म्हणून सभापती पद मिळालं ते सभापती पद राहावं आणि आपली मतदार संघात थोडी ताकद आहे हे दाखवण्यासाठी त्यांनीच ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे...
164
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Dec 02, 2025 07:46:48
127
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Dec 02, 2025 07:21:57
Hingoli, Maharashtra:शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी मतदान केंद्रात मतदान करतांनाचे फोटो काढून मतदान केंद्रातच घोषणा देऊन गोपनीयतेचा भंग केल्यानंतर प्रतिस्पर्धी उमेदवार असलेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झालाय. जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी आमदार बांगर यांच्या आमदारकीचा राजीनामा घेण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली असून संतोष बांगरने बिहार पेक्षा वाईट परिस्थिती हिंगोलीची केल्याचा घनाघात जिल्हाप्रमुख देशमुख यांनी केलाय. बूथ वरील कर्मचारी पोलिसांनी निलंबित करण्याची मागणी केली, बांगराच्या कृतीला एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा आहे का,निवडणुका येतात जातात पण ही पद्धत योग्य नाहीये अस ही जिल्हाप्रमुख संदेश देशमुख म्हणाले...
122
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Dec 02, 2025 07:21:33
96
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 02, 2025 07:17:04
Nagpur, Maharashtra:चंद्रशेखर बावनकुळे, बाईट ( मतदान ) महाराष्ट्राच्या मतदारात उत्साह आहे, जनतेला महायुती और भाजप च्या बाजूने मतदान करायचं इच्छा आहे. विकसित नगर परिषदेच्या योजना, त्याचे मॉडेल, विकासाचे मोडेल दिले आहे..त्या आराखड्याला जनता मतदान करेल. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाला जनतेचा पाठिंба आहे. काहीं ठिकाणी 51 टक्के पेक्षा जास्त मतदान करतील. वैभव नाईक काय बोलले ते माहित नाही. महाराष्ट्राचा संकल्प आहे, डबल इंजिन सरकारवर मतदार मतदान करतील. भाजपला मतदान करत आहेत, काहीं ठिकाणी महायुतीला मतदान, जास्त वाटा भाजपला. 51 टक्के पेक्षा जास्त मतदाना घेऊन महानगर परिषदेत भाजपची सरकार दिसेल. एकट्या महसूल खात्याने 60 लाख अनधिकृत घरे अधिकृत केली. 3 कोटी लोकांना फायदा. निवडणूक त्याच अंदाजाने लढवावी लागते. सर्व पक्ष त्याच भावनेने लढत असतात. शंभर मीटर परिसरात कोणाला декटेट करू शकत नाही. अजित पवार अर्थ मंत्री असल्याने तसे. म्हणाले असतील नाशिक येथे गिरीश महाजन यांना पालकमंत्री द्यावा असा आमचा आग्रह. कामठी मध्ये 40 वर्षे पंजाला मतदान करत आहेत. मी विनंती केली किमान एकदा पंजाला मतदान करा. आमदार मी आहे, अध्यक्ष देखील भाजपला द्या अशी विनंती केली. खरे तर राज्य निवडणूक आयोगाने अनाकलनीय घोळ घातले.. शेवटच्या दिवशी रद्द करणे पहिल्यांदा घडले. जनतेच्या मनात नाराजी आणि संभ्रम असतील. राज्य निवडणूक आयोग आणि कोर्ट योग्य निर्णय करेल. पृथ्वीराज चव्हाण पिसाळलेले लोक आहेत. अब झाले ना पृथ्वीराज जी..कशाला.. चुकीच्या पद्धतीने संभ्रम करतात.. Narendra Modi ने जगात विश्वास कमावला.. आपसात आरोप केले जातात. खोटे मतदान होऊ नये अशी पोलिसांना विनंती केली आहे. सुप्रिया सुळे आरोप त्यांनी पराभव स्वीकारला पाहिजे..काहीं घटना असतील त्याची चौकशी केली जाईल..पण सर्व मतदारांना दोषी ठरवण्यात चुकीचे आहे..सरसकट मतदारांनी पैसे घेतले असे स्टेटमेंट करू नये..मतदारांच्या इंटिग्रेटी वर प्रश्न करू शकत नाही. करू नये.
98
comment0
Report
Advertisement
Back to top