445001
नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह
Yavatmal, Maharashtra:नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह अनुभवाला येत आहे. देवीच्या दर्शनासाठी गावोगावचे आणि इतर जिल्ह्यातूनही भक्त दाखल होत असल्याने यवतमाळचे रस्ते रात्रभर गर्दीने फुलून जात आहे, जगराता, भंडारा, डोबरी, गोंधळ, जत्रा यामुळे पहाटेपर्यंत देवींभक्तांची रेलचेल आहे. भव्य देखावे आणि मूर्तिकारांच्या देखण्या हातांनी साकारलेल्या जीवंत मूर्तींसाठी यवतमाळचा दुर्गोत्सव राज्यात प्रसिद्ध आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
जालना में मराठा-ओबीसी विवाद: वाघमारें के बयान से उबाल, प्राथमिकी की मांग
Jalna, Maharashtra:जालना : ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचं मराठा मुलींबाबत वादग्रस्त वक्तव्य, मराठा समाज आक्रमक, वाघमारेंवर गुन्हा दाखल (पॅकेज) अँकर : ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंनी मराठा समाजाच्या मुलींबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलंय.या वक्त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.त्यामुळे मराठा समाज आक्रमक झालाय.शिवाय जालन्यातील कदीम जालना पोलीस ठाण्यात वाघमारेंविरोधात तक्रार दिल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय.बघूया यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. व्हिओ : 01: जालन्यातील ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंनी मराठा समाजाच्या मुलीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानं मराठा समाजात तीव्र संताप पाहायला मिळतोय. ओबीसीांची सुंदर,गोंडस मुलं पाहून मराठा समाजाच्या मुली ओबीसींच्या घरात घुसतात असं वक्तव्य वाघमारेंनी केलंय.दोन दिवसांपूर्वी पुण्यात ओबीसी नेत्यांची बैठक होती.या बैठकीनंतर एका माध्यमाशी बोलताना वाघमारेंनी हे वक्तव्य केलं आणि या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. बाइट : नवनाथ वाघमारें,ओबीसी नेते(व्हायरल झालेला व्हिडीओ टाकावा) व्हिओ : 02:वाघमारेंच्या या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जालन्यातील मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी आक्रमक झाले आणि त्यांनी पोलीस ठाणे गाठत वाघमारेंविरोधात घोषणाबाजी केली.शिवाय पोलिसांनी वाघमारेंवर कारवाई न केल्यास वाघमारेंना प्रसाद देण्याचा ईशारा दिलाय. बाइट : मराठा आंदोलक व्हिओ : 03: वाघमारेंच्या याच वक्तव्यानंतर मराठा समाज संघटना ठिकठिकाणी आक्रमक झाल्यायत.मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी नवनाथ वाघमारे यांना साडी बांगड्यांचा आहेर आणलाय. वाघमारे जिथे दिसेल तिथे त्याला ठोकून काढू असा इशारा डोंगरे यांनी दिला आहे. बाइट- महेश डोंगरे, मराठा क्राती मोर्च राज्य समन्वयक व्हिओ : 04:वाघमारेंच्या व्हायरल व्हिडीओनंतर मराठा क्रांती मोर्चा तसेच मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी जालन्यातील कदीम जालना पोलीस ठाण्यात वाघमारेंविरोधात तक्रार दिली.त्यामुळे मराठा आंदोलकांचा तीव्र संताप पाहून पोलिसांनी वाघमारेंविरोधात गुन्हा दाखल केलाय. बाइट : अनंत कुलकर्णी,उपविभागीय पोलीस अधिकारी, जालना व्हिओ : 05: गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रात आरक्षणाचा लढा उभा राहिल्यापासून मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण झालाय.त्याच लढ्यातून निर्माण झालेला वाद आता या ना त्या कारणातून ओबीसी आणि मराठा नेत्यांमधून रोज उभा राहतोय.मात्र हा वाद आता ओबीसी किंवा मराठा समाजातील लेकीबाळीपर्यत जायला नको एवढीच राज्यातील जनतेकडून अपेक्षा0
0
Report
ओबीसी आरक्षण पर एकजुटता की मांग, मराठा समुदाय के नेताओं का बयान: आरक्षण रद्द नहीं
Nagpur, Maharashtra:रामदास आठवले: आज नागपंचमी, नागपुर भंडारा दौरे पर आया हूँ. देशात काही लोक आरक्षण रद्द करण्याची मागणी करत आहेत. मात्र आरक्षण रद्द करण्याचा कोणाला अधिकार नाही. ज्यांना मिळत नाही त्यांना आरक्षण द्या अशी मागणी होऊ शकते. मात्र आरक्षण रद्द करावा अशी मागणी कोणी करू नये. बाबासाहेबांनी दलीत, शोषित आदिवासी लोकांना न्याय देण्याच्या उद्देशाने आरक्षण दिलं. उच्चवर्णीय जातीमध्ये आर्थिक परिस्थिती कमी असणाऱ्याना आरक्षण मिळाव बाबासाहेबांचं विचार होता. मुस्लिम समाजातील ८० टक्के जाती ओबीसी मध्ये आहेत. त्या काळात ओबीसी समाजातील अनेक जातीला आम्ही बॅकवर्ड आहोत असे म्हणणे आवडत नव्हते. आज राहुल गांधी ओबीसी बद्दल फार बोलत आहे. मात्र काँग्रेस अनेक वर्ष सत्तेत राहून ओबीसी समाजाला न्याय देऊ शकला नाही. व्हीपी सिंग प्रधानमंत्री असताना त्यावेळी देशात ५२ टक्के ओबीसी संख्या असण्याची शक्यता व्यक्त केली होती. सध्या Sc st लोकसंख्या १६.६० टक्के आहे. आणि ओबीसी ५३ जवळपास असेल. जनगणना झाल्यावर आकडा स्पष्ट होईल. कोणीही आरक्षणाला विरोध न करता आरक्षणात काही सुधारणा करण्याची मागणी करू शकता. मात्र आरक्षण रद्द करण्याची मागणी करणाऱ्यावर सरकारनी कारवाई करावी. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय होऊ नये ही सरकारची आणि आमची भूमिका. मराठा समाजाला विद्यार्थ्यांना हॉस्टेल सह ईतर अनिल सुविधा आहेत. मराठा समाजाला जो आरक्षण दिला त्याचा फायदा मराठा समाजाने घ्यावा. नक्की मराठा समाज, ओबीसी, ब्राम्हण, बौद्ध समाज किती याची माहिती जनगणना झाल्यावर होईल. शिक्षण आणि नौकरी साठी असलेल्या आरक्षणाला लोकसभा आणि राज्यसभेत दहा वर्षात बील येत त्यांमध्ये वाढ करून मिळते. जातीयवाद संपत नाही तोपर्यंत जातीवर आमचा आरक्षण राहाव. अन्यथा देशात मोठा आंदोलन उभारू. OBC हा माझ्या मंत्रालयाचा विषय आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, गरीब मराठ्याला न्याय मिळावा. ओबीसी असणाऱ्या कुटुंबातील मुला मुलींना फायदा व्हावा. महाराष्ट्र ओबीसी जाती केंद्र आरक्षण कान्हा मात्र मध्ये चूक झालेल्या अनेक जाती आहेत. दीक्षाभूमीचा वाद अनेक पदावरून आहे. त्यांच्याबद्दल आम्हाला आदर. हा वाद मिटवावा. दीक्षाभूमीचा विकास करेल.0
0
Report
हसन मुश्रीफ बोले: नंदुरबार के खराब रोड्स पर आधुनिक तकनीक से समाधान जरूरी
Kolhapur, Maharashtra:हसन मुश्रीफ बाईट मुद्दे मी नंदुरबार जिल्ह्याचा पालकमंत्री आहे महिन्यातून एक दोन वेळा मी नंदुरबारला जात असतो सुरतवरून नंदुरबारला तीन तासाचा रस्ता आहे त्यापैकी दोन तास गुजरात मधील रस्ते चांगले आहेत आणि एक तास नंदुरबार जिल्ह्याचा रस्ता आहे त्या ठिकाणी अतिशय खराब रस्ता असल्याने मी हे वक्तव्य केलं आहे त्यामुळे मी त्या दिवशी सांगितलं आपल्याला आता दर्जेदार रस्ते करायला पाहिजेत त्यामुळे तिथल्या रस्त्यांची जी अवस्था आहे ती पालक मंत्री म्हणून मला लाज वाटते रस्त्यांच्या मुद्द्यावर विरोधक आंदोलन करणार ते त्यांचं कामच आहे मात्र सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी देखील आता राज्यातील नेते रस्ते दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ज्या पद्धतीने पावसाळ्यानंतर रस्ते खराब होतात ते खराब न होता अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केला पाहिजे हे माझं म्हणणं होतं सरकार येतात आणि जातात कोणतेही सरकार आले तरी पावसाळ्यामध्ये खड्डे पडतात त्यामुळे नवीन टेक्नॉलॉजी वापरून खड्डे पडणार नाहीत असे रस्ते तयार केले पाहिजेत --- कोणत्याही पक्षाकडे एसआयआर बाबत कुठलं सॉफ्टवेअर असेल असं मला वाटत नाही ज्यांची डबल नाव आहेत किंवा ज्यांच्याकडे पुरावे नाहीत किंवा ज्यांनी अर्ज भरून दिलेला नाही यांचीच नाव कमी झाली असणार बी एल ओ जागृक असतील तर हा धोका वाढणार नाही आपले लोकप्रतिनिधी देखील जागरूक असणे गरजेचे आहे आपल्या जिल्ह्यातील अनेक लोक मुंबईमध्ये देखील कामानिमित्त आहेत त्यांनी आता ठरवायचं आहे मतदान मुंबईत करायचा आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही कर्नाटकातून देखील स्थलांतरित झाले आहेत ------ मुंबई अध्यक्षाबाबत आमच्या पक्षांमध्ये अजून कुणाचेही नाव ठरलेलं नाही उद्या मंगळवारी मुंबईत गेल्यानंतर मी त्याची माहिती घेईन ----- आपण मूलभूत विकासासाठी घेतलेलं कर्ज हे 15 टक्केच्या आसपास आहे आम्ही कोणताही नियम मोडलेला नाही सकल उत्पन्नामध्ये जे कर्ज घेतलेलं आहे ते योग्य आहे मुलभूत विकासासाठी आपण कर्ज घेतलेलं आहे ---- Imp विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेते आहेत ती त्यांची भूमिका त्यांनी वटवावी मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना एकेरी भाषेत बोलत आहेत असं बोलणं राहुल गांधी यांना शोभत नाही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा सन्मान ठेवला पाहिजे विरोधी पक्षनेते असतील मात्र त्यांना कुणाचाही अपमान करण्याचा अधिकार नाही किंवा शिव्या देण्याचा अधिकार नाही राहुल गांधी यांचे वय खूप लहान आहे त्यांच्यापेक्षा नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे वयाने खूप मोठे आहेत त्यामुळे त्यांनी वयाचा आणि पदाचा सन्मान ठेवला पाहिजे ----- इथेनॉलचं धोरण सर्वात आधी अटलबिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान असताना आणले त्याचे आपण स्वागत केले पाहिजे ऊस उत्पादक शेतकरी यांचं खूप मोठे भलं या इथेनॉल धोरणामुळे झाला आहे राहुल गांधी यांना शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान करून काय मिळणार आहे मला माहिती नाही शरद पवार यांनी मला गोविंद बागेतील उसाच्या तंत्रज्ञानाची पाहणी करण्यासाठी बोलवलं आहे त्यावेळी मी पवार साहेबांना विनंती करणार आहे इथेनॉल धोरणाबद्दल जरा राहुल गांधी यांना सांगा राहुल गांधी यांना इथेनॉलच्या मुद्द्यावर शहाणे करा असं पवार साहेबांना सांगणार आहे शेतकऱ्यांची एफ आर पी देण्याचं काम या इथिენॉलच्या पैशातून होत आहे धान्य उत्पादक शेतकऱ्यांना देखील याचा खूप मोठा फायदा होतो इथेनॉलच्या वापरामुळे वाहनांचे नुकसान होतं असं एकाही कंपनीने सांगितलं नाही मायलेज थोडं कमी होतं हे सांगितलं आहे ---- सातारा ते कागल महामार्गाचे काम घेतलेल्या कंत्रालादाराला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी वारंवार याबद्दल बोलले होते अशा माणसाला कुठेच काम मिळाले नाही पाहिजे अशी भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे ----- गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आपापल्या सोयीने हे संचालक मतदारांना भेटत असतील कोल्हापूर जिल्हा कव्हर करायचा असल्याने प्रत्येक जण सोयीने फिरत आहेत मात्र गोकुळ दूध संघाची निवडणूक ही महायुती म्हणूनच लढवली जाणार आहे सुप्रीम कोर्टाने सांगितल्यामुळे आता गोकुळची निवडणूक 60 दिवसांमध्ये घ्यावीच लागेल मंडळाचे काउंट डाऊन आता सुरू झालं आहे प्रशासक मंडळाने पशुखाद्याचे दर परवडत नसतील तर जरूर वाढवायला हवे मात्र शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन वाढवलं पाहिजे कमिशन मध्ये मात्र थोडीशी गडबड असल्याचे माझ्या कानावर आलं आहे ----- गोकुळ आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनाच संधी दिली जाते प्रमुख म्हणून दोन-तीन नेते असतात मात्र कार्यकर्त्यांना संधी मिळत असते दहा वर्ष संचालक राहिलेल्यांना बँकेमध्ये निवडणूक लढवता येणार नाही याची अंमलबजावणी अजून सुरू झालेली नाही गोकुळ बाबत अजून बिनविरोधची कोणतीही चर्चा सुरू झालेली नाही ---- एकाच कार्यक्रमात आम्ही चौघेजण व्यासपीठावर होतो त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला नांदा सौख्यभरे म्हणून शुभेच्छा दिल्या आगामी विधानसभा निवडणूक मी लढणार आहे पुढची लोकसभा जनतेने आशीर्वाद दिला तर लढणार आहे रेल्वेमंत्री होण्याची माझी इच्छा आहे ---- मुंबईला गेल्यानंतर कोल्हापूर शहराच्या जवळ असलेल्या गावांबाबत नोटिफिकेशन काढण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे कोल्हापूर शहराची हद्द वाढ व्हावी या भूमिकेचा मी आहे ज्या गावांचा विरोध नाही त्या गावांना लवकरात लवकर सामावून घ्यावे अशी माझी मागणी सातत्याने राहिली आहे यासाठी मी निश्चित प्रयत्न करेन0
0
Report
Advertisement
कोल्हापुर सर्किट बेंच बनना स्वप्नपूर्ति, भूषण गवई बोले
Kolhapur, Maharashtra:मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठ ही केवळ औपचारिकता उरली आहे असं निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांनी म्हटले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेला कार्यक्रमात भूषण गवई बोलत होते. कोल्हापूरात सर्किट बेंच होणे हे कोलापूरकरांच्या दृष्टीने स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. कोल्हापुरात सर्किट बेंच होणे हे कोल्हापुरकरांच्या दृष्टीने स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पक्षकार, वकील आणि जनतेने साथ दिल्याने या लढ्याला मुहूर्त स्वरूप प्राप्त झाले असं देखील भूषण गवई म्हणाले. या कार्यक्रमानिमित्त निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांचा महाधिवक्ता मिलिंद साठे, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, गायमूर्ती भारती डांगरे, न्यायमूर्ती सुमनश्याम, प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्याकडे अन्य मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कोल्हापूर खंडपीठ इमारतीसाठी 75 एकर जमिनीचा सातबारा मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.0
0
Report
सिंधुदुर्ग के ओसरगांव टोल पर आज से वसूली शुरू, तकनीकी बाधा के कारण देरी
Oras Bk., Maharashtra:अँकर नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव येथील टोल नाक्यावर आज पासून टोल वसुली सुरु होणार अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या मात्र काही तांत्रिक बिघाडामुळे आजची टोल वसुली उद्या पासून सुरु असल्याची शक्यता आहे. गणेशोत्सवापूर्वी ही कोकणवीयांवर टोल धाड टाकली जाणार असून महामारगाचे काम मात्र अद्याप पूर्ण झालेले नाही.0
0
Report
श्रावण सोमवार पर कोल्हापुर के महादेव मंदिरों में भक्तों की भीड़, वटेश्वर मंदिर में जलाभिषेक
Kolhapur, Maharashtra:श्रावण सोमवारनिमित्त कोल्हापुरातील विविध महादेव मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. पहाटेपासूनच भक्तगण महादेवाच्या दर्शनासाठी मंदिरांमध्ये दाखल होत आहेत. शहरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरा शेजारी असणाऱ्या वटेश्वर महादेव मंदिरातही सकाळपासून भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पहाटेपासूनच मंदिरात पूजा-अर्चा आणि विविध धार्मिक विधींना सुरुवात झाली. भाविकांकडून महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक करण्यात येत असून, हर हर महादेवच्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय झाला आहे.0
0
Report
Advertisement
गंगापुर के सावखेडा में मछली पकड़ते समय बिजली का झटका, दो भाइयों की मौत
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील सावखेडा परिसरातील जुन्या सावखेड शिवारात एक हृदयद्रावक घटना घडली. जायकवाडी बॅकवॉटरमध्ये मासेमारीसाठी गेलेल्या दोन सख्या भावांचा पाण्यात उतरताच विजेचा जोरदार धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. महावितरणच्या निष्काळजीपणामुळेच हे घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. कैलास नंदू पवार आणि ज्ञानेश्वर नंदू पवार अशी या घटनेत मृत्यू झालेल्या भावंडांची नावे आहेत. पवार बंधू मासेमारीचा व्यवसाय करत. शनिवारी सायंकाळी त्यांनी गोदावरी नदीपात्रात मासेमारीचे जाळे टाकले होते. रविवारी सकाळी दोघे भाऊ जाळे काढण्यासाठी पुन्हा पाण्यात उतरले. मात्र, पाण्यात उतरताच त्यांना विजेचा तीव्र झटका लागला आणि या दोन्ही तरुण भावंडाचा यात मृत्यू झाला0
0
Report
गोकुळ दूध से जुड़ी 300 संस्थाओं पर आज फैसला संभव; 410 संस्थाओं की सुनवाई पूरी
Kolhapur, Maharashtra:गोकुळ दूध संस्थेशी सलग्न असणाऱ्या अवसायनातील 300 संस्था बाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे. विभागीय उपनिबंधकांसमोर या संस्थांची सुनावणी पूर्ण झाली असून त्याचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर सभासदत्व रद्द करण्यासंदर्भातील 410 संस्थांना आज सहकार न्यायालयात आपले म्हणणे सादर करावे लागणार आहे.0
0
Report
नाशिक में खड्डों के मुद्दे पर उबाठा का जन आक्रोश, 7 मौतों के बाद मोर्चा
Nashik, Maharashtra:Nashik breaking शहरात पडलेल्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून उबाठाचा आज पालिकेवर जन आक्रोश महामोर्चा संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये आंदोलन सकाळी 11 वाजता शिवसेना कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात राजीव गांधी भवनातील महापालिका मुख्यालयावर धडक खड्ड्यांमुळे गेलेल्या 7 बळींवरून उबाठा आक्रमक 35 हजार कोटींच्या विकासकामांची उच्चस्तरीय चौकशीची मागणी0
0
Report
Advertisement
भीमाशंकर मंदिर में पहले श्रावण सोमवार पर श्रद्धालुओं की भारी भीड़
Ambegaon, Maharashtra:पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून आज पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळतीय. पहाटेची महापूजा आणि आरती संपन्न झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले असून 'बम बम भोले' 'हर हर महादेव'च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला असून बारा ज्योतिर्लिंगांपैकी एकमेव 'अर्धनारीश्वर' स्वरूप असलेल्या या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक भीमाशंकर नगरीत दाखल झालेत.याचाच ज्योर्तिलिंग भिमाशंकर मंदिर गाभाय्रून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...0
0
Report
प्रकल्पग्रस्त किसानों के संगठन के अध्यक्ष साहेबराव दातीर पर प्राणघातक हमला, अस्पताल में भर्ती
Nashik, Maharashtra:Nashik breaking * प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांच्यावर प्राणघातक हल्ला * राजूर बहुला परिसरात मध्यरात्री अज्ञात हल्लेखोरांनी अडवले वाहन * दातीर यांना कारमधून बाहेर काढून लाथाबुक्क्यांनी मारहाण * लाकडी दंडुक्याने मारहाण केल्याने दातीर गंभीर जखमी * हल्लेखोरांकडून दातीर यांच्या कारचीही तोडफोड * जखमी दातीर यांच्यावर मुंबई नाका परिसरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू * हल्ला नेमका कोणी आणि कशासाठी केला? पोलिसांकडून तपास सुरू0
0
Report
घृष्णेश्वर मंदिर में भक्तों की भीड़, वेरुळ से मंदिर तक ट्रैफिक बंदी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:12 वा ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिरात श्रावण सोमवार निमित्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी रांगे लावलेल्या आहेत प्रशासनाने ही दर्शनासाठी अचूक व्यवस्था केली आहे महत्त्वाचं म्हणजे वेरूळ पासून ते मंदिरापर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलय त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यात यश आलेला आहे दरम्यान घृष्णेश्वराच्या गाभाऱ्यातून झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी घृष्णेश्वराचं हे खास दर्शन, गभऱ्यातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी0
0
Report
Advertisement
नाशिक में ठाकरे गुट के विरोधी मोर्चे के लिए खड्डों के खिलाफ प्रदर्शन
Nashik, Maharashtra:नाशिक - - नाशिक मध्ये उद्या ठाकरे गटाकडून खड्ड्यांच्या विरोधात मोर्चा - मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात बॅनरबाजी , बॅनर बाजी करतानाग नागरिकांना मोर्चासाठी आवाहन - ठाकरेंच्या युवा सेनेने लावलेल्या बॅनरची चर्चा - बॅनर वर नाशिकच्या खड्ड्यांवरून यमराज आणि रेड्यांमध्ये संवाद - यमराज आणि रेड्या मधील संवादाचा बॅनर वेधून घेत आहे नागरिकांचे लक्ष0
0
Report
श्रावण यात्रा के दौरान त्र्यंबकेश्वर मंदिर में बैग लेकर जाना रोका गया, सुरक्षा कड़ी
Nashik, Maharashtra:नाशिक ब्रेकिंग • त्र्यंबकेश्वर मंदिरात बॅग-पिशव्या नेण्यास सक्त मनाई! • श्रावण यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा निर्णय • मंदिरात बॅग, पिशव्या नेण्यास प्रतिबंध • सुरक्षेच्या कारणास्तव भाविकांनी कमीत कमी साहित्य घेऊनच दर्शनासाठी यावे • भाविकांनी मौल्यवान वस्तू सोबत आणू नयेत, पोलिसांचे आवाहन • श्रावण यात्रा काळात २ ते ३ लाख भाविक येण्याची शक्यता • १३ ऑगस्ट ते १० सप्टेंबर २०२६ या कालावधीत श्रावण यात्रा • मंदिर परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक • बेवारस वस्तू आढळल्यास स्पर्श न करता तात्काळ पोलिसांना माहिती द्या • संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल दिसल्यास पोलिसांच्या निदर्शनास आणून द्या • भाविकांनी वाहने केवळ अधिकृत पार्किंगमध्येच पार्क करावीत • अफवांवर विश्वास न ठेवा अफवा पसरवणाऱ्यांची माहिती पोलिसांना द्यावी • नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांचे भाविकांना आवाहन0
0
Report
चाकण MIDC दौरे में उद्योग मंत्री उदय सामंत को किसानों के तीव्र रोष का सामना
Shirur, Maharashtra:चाकण एमआईडीसी परिसर के निरीक्षण दौरे पर आए उद्योग मंत्री उदय सामंत को स्थानीय किसानों के तीव्र रोष का सामना करना पड़ा। हमारी जमीनों और घरों पर दबदबा जबरदस्ती थोपे जाने के खिलाफ नहीं, अगर अन्याय हुआ तो वे सीधे आत्महत्या कर लेंगे, ऐसा आक्रोश एक प्रभावित किसान ने उद्योग मंत्रों के समक्ष व्यक्त किया। इस समय प्रशासन से उचित समाधान नहीं निकलने का आरोप भी नागरिकों ने लगाया। स्थिति की गंभीरता को देखते हुए उद्योग मंत्री उदय सामंत ने क्रोध में आए किसान को शांत किया और सभी कागजात के साथ होटल Marriott में बैठक के लिए बुलाकर समस्या के समाधान का आश्वासन दिया।0
0
Report
Advertisement
