445001
नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह
Yavatmal, Maharashtra:नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह अनुभवाला येत आहे. देवीच्या दर्शनासाठी गावोगावचे आणि इतर जिल्ह्यातूनही भक्त दाखल होत असल्याने यवतमाळचे रस्ते रात्रभर गर्दीने फुलून जात आहे, जगराता, भंडारा, डोबरी, गोंधळ, जत्रा यामुळे पहाटेपर्यंत देवींभक्तांची रेलचेल आहे. भव्य देखावे आणि मूर्तिकारांच्या देखण्या हातांनी साकारलेल्या जीवंत मूर्तींसाठी यवतमाळचा दुर्गोत्सव राज्यात प्रसिद्ध आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
किसानों का विरोध: शक्तिपीठ महामार्ग रद्द करने का दबाव बढ़ा
Kolhapur, Maharashtra:आमदार सतेज पाटील बाईट मुद्दे गरज नसलेल्या शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे यासाठी 12 जिल्ह्यातील शेतकरी उद्या पंढरपुरात एकवटणार आहेत शाशकीय पूजेसाठी मुख्यमंत्री पंढरपुरात येणार आहेत, हा महामार्ग रद्द करावा अशी विठ्ठलाने मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी द्यावी नागपूर ते रत्नागिरी हा महामार्ग असताना शक्तिपीठ महामार्गाचे गरज काय आहे? राज्याच्या तिजोरीच्या अवस्था आज काय आहे रस्ते करायला गावागावातील रस्ते भरायला आणि पगार द्यायला शासनाकडे पगार द्यायला पैसे नाहीत मग एक लाख कोटींचा शक्तिपीठ महामार्ग कशासाठी, यापेक्षा राज्यातील तरुणांना कामधंदा मिळावा यासाठी उद्योग रोजगार वाढवा उद्या नामदेव पायरी या ठिकाणी एकत्र जमून आम्ही विठ्ठलाला प्रार्थना करणार आहे आमदार सतेज पाटील On चंद्रकांत दादा मंत्री चंद्रकांत पाटलांनी पुण्यातील रस्त्यांचे अवस्था काय आहे ती पहावी, पुण्यातील चांदणी चौक परिसरातील रस्ते तसेच चंद्रकांत दादा कोल्हापूर ते पुणे गाडीने येत असतील तर त्या रस्त्याच्या अवस्था काय आहे ती पहावी आमदार सतेज पाटील On जयंत पाटील भेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थ खात स्वतःकडेच ठेवतील, जयंत पाटलांनी भेटी संदर्भात खुलासा केला आहे, शाहू फुले आंबेडकरांचा विचार मांडणारे आमदार जयंत पाटील आहेत हे असा निर्णय घेतील असे मला वाटत आमदार सतेज पाटील On अलमट्टी, हिप्परगी डॅम कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सचिव स्तरावरची एक समिती आहे त्या अधिकाऱ्यानि तातडीने कर्नाटक शी बोलावे, आज पासून पाऊस सुरू झाला आहे कर्नाटकची समन्वय साधावा अशी आमची शासनाला विनंती आहे आमदार सतेज पाटील On वांगचुक आंदोलन आमचे नेते राहुल गांधी यांनी नीट परीक्षासंदर्भात देशातील तरुण-तरुणींचा आवाज पोहोचवण्याचं काम केलं केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही काँग्रेसची भूमिका आहे, सोनम वालचिक यांच्या आंदोलनाचा आजचा 19 वा दिवस आहे असं असूनही आम्ही आमचा निर्णय घेणार नाही ही भूमिका निषेधार्ह आणि आहे, dharmendra प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही देशातील तरुणांची मागणी आहे त्याला केंद्र सरकारने प्रतिसाद द्यावा पाशवी बहुमताच्या जोरावर आहे काहीही करू शकतो असा आत्मविश्वास भाजपला आलेला आहे त्याचा हा परिणाम आहे राजीनामा दिला म्हणून आकाश कोसळणार नाही सरकारने आमची चूक झाली आहे, राजीनामा द्यावा आणि देशातील विद्यार्थ्यांची विश्वासार्हता सरकारने मिळवावी आमदार सतेज पाटील On कायदा आणि सुव्यवस्था गृह खात्याला स्वतंत्र मंत्री असावा, मुख्यमंत्र्यांकडून ते खातं फेल झालं आहे, मुख्यमंत्री ज्या नागपूर मधून येतात ते नागपूर देशातील दोन नंबरचा गुन्हेगारी शहर झाला आहे एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार गेल्या चार वर्षात 15 हजार महिला बेपत्ता झाल्या आहेत त्या सापडले नाहीत, आज गुंड एकमेकांवर गोळीबार करत आहे, महिलांवर अत्याचार वाटले आहेत यामुळे आमचे कोण वाकडे करू शकत नाही अशी प्रवृत्ती वाढली आहे आमदार सतेज पाटील On स्मार्ट मीटर स्मार्ट मीटर बाबत साशंकता ही राज्यात निर्माण झाली आहे, भाजपचे इलेक्ट्रॉल बॉण्ड ज्या कंत्राटदारांनी घेतली त्यांना स्मार्ट मीटरची कंत्राट देण्यात आली आहे, पैसे भरा आणि वीज घ्या हे शासनाचे कोण आहे मुख्यमंत्र्यांनी स्मार्ट पीटर बाबत सक्ती केली जाणार नाही असं सांगितलं होतं मात्र तेच होताना दिसत आहे0
0
Report
नागपुर के रामनगर राम मंदिर में रामरक्षा पठण और सभा की तैयारी
Nagpur, Maharashtra:नागपूर अयोध्येतील राम मंदिर दानचोरी विरोधात नागपुरात शिवसेना उद्धव ठाकरे सेनेच्या वतीने उद्या दुपारी साडेचार वाजता रामनगर राम मंदिरात रामरक्षा पठण होणार आहे.. उद्धव ठाकरेंसह शिवसेनेचे सगळे प्रमुख नेते या रामरक्षा पठणावेळेस उपस्थित राहणार आहेत.... मंदिरात राम दर्शन आणि राम रक्षा पठणानंतर मंदिरा समोरील रस्त्यावर सभा होणार आहे.... या राम रक्षा पठणा करता अगदी मुख्यमंत्री और सरसंघचालकांनाही उद्धव ठाकरे सेनेकडून आमंत्रण देण्यात आलेले आहे...दरम्यान रामनगर येथील राम मंदिरासमोर रामरक्षा पठण आणि सभे करता तयारीही सुरू झालेली आहे.त्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीनी0
0
Report
चिंचवड़ स्टेशन के पास पानी की पाइपलाइन टूट गई, आपूर्ति प्रभावित
Pimpri-Chinchwad, Maharashtra:चिंचवड स्टेशन जवळ पिण्याच्या पाण्याची लाईन फुटली आहे. चिंचवड स्टेशन जवळ सध्या पुणे मेट्रोचे काम सुरू आहे. याच कामा दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पिण्याच पाणीपुरवठा करणारी एक मोठी लाईन फुटून लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून वाया जात आहे. पाईपलाईन अचानक फुटल्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील काही भागातील पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची देखील शक्यता निर्माण झाली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पाईपलाईन दुरुस्त करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आल आहे.0
0
Report
Advertisement
अकोला के राजराजेश्वर पालखी उत्सव के लिए सुरक्षा व्यवस्था पूरी तरह सज्ज
Akola, Maharashtra:अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर महाराज यांच्या श्रावण कावड पालखी उत्सवासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत होणारा हा उत्सव सुरक्षित, शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात पार पडावा यासाठी नियोजन बैठक घेण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि कावड मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. उत्सवादरम्यान २४ तास पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही आणि ड्रोनद्वारे देखरेख, तसेच नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे。0
0
Report
पवई के IIT परिसर में कार पर पेड़ गिरा, ड्राइवर को हल्की चोट
Mumbai, Maharashtra:पवई के IIT परिसर में एक कार पर पेड़ गिरने की घटना सामने आई है। घटना के वक्त उस कार में ड्राइवर भी मौजूद था। फायर डिपार्टमेंट ने घटनास्थल पर पहुंचकर पेड़ सड़क से हटाया है। कार चालक को सुरक्षित निकाल लिया गया है और उसे हल्की चोट आई है।0
0
Report
नागपुर में रामरक्षा पठण के लिए रामभक्तों को आमंत्रण: उद्धव ठाकरे समेत कई नेता आ सकते हैं
Nagpur, Maharashtra:नागपूर संजय राऊत (शिवसेना नेते) ऑन मुख्यमंत्री आमंत्रण राम रक्षा पठण लग्नाचं आमंत्रण नाही. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आम्ही त्यांच्या निवासस्थानाजवळ हिंदुत्वाचा एक उपक्रम करत आहोत. त्यापेक्षा रामभक्त, रामजन्मभूमी आंदोलनातील कारसेवक म्हणून उद्याच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्यांना आमंत्रित केलं आहे. परमपूज्य सरसंघचालक मोहन भागवत यांनादेखील आमंत्रित केलं आहे. आम्ही नागपुरात आलो आहोत. हिंदुत्वाच्या दृष्टीने जे प्रमुख व्यक्तिमत्त्व आहेत, त्या सर्वांना आदरपूर्वक निमंत्रण दिलं आहे. सरसंघचालकांना येणं जमत नसेल, तर त्यांनी आपलं प्रतिनिधित्व पाठवावं, अशी विनंती केली आहे. यासोबत भाजपच्या नेत्यांसह इतर पक्षांच्या नेत्यांनाही आम्ही आमंत्रित केलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या नागपुरात येणार असून काही लोकांच्या भेटीगाठी घेतील. त्यानंतर ते रामरक्षा पठण कार्यक्रमात उपस्थित राहतील. विदर्भातील विविध भागांतून रामभक्त उद्या उपस्थित राहणार आहेत. ऑन आमंत्रणावर भाजप नेते प्रतिक्रिया कसा काय राजकीय विरोध करू शकतात? ते काय बोलले, हे मला माहीत नाही. मुख्यमंत्री संपूर्ण महाराष्ट्राचे असतात. तुम्ही ज्यांची नावं घेतली, त्यांच्यापेक्षा अधिक काळ आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम केलेलं आहे. सलग पंचवीस वर्षे आम्ही भारतीय जनता पक्षासोबत काम केलेलं आहे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देणं हा मूर्खपणा आहे. मोहन भागवत यांना आमंत्रण नागपूरात हिंदुत्वाचा कार्यक्रम घेत आहोत. नागपूर ही हिंदुत्वाची राजधानी आहे. सरसंघचालकांबद्दल आमच्या मनात नेहमी आदर आणि सन्मान राहिला आहे. बाळासाहेब देवरस यांच्याबद्दलही आमच्या मनात आदर राहिला आहे. ते परमपूज्य होते. मोहन भागवत यांना निमंत्रण देणं हे आमचं कर्तव्य आहे. ऑन जयंत पाटील – एकनाथ शिंदे भेट उद्या जर जयंत पाटील रामदास आठवले यांना भेटले, तर ते आठवले यांच्या पक्षात जाणार आहेत, असा अर्थ होत नाही. महाराष्ट्रात अनेक राजकीय पक्ष आहेत. नेते एकमेकांच्या भेटी घेत असतात. त्याचा अर्थ पक्षांतर असा होत नाही. ते सर्व पक्षांच्या नेत्यांना भेटत असतात. त्यांना भेटू द्या. ऑन काँग्रेसकडून पंतप्रधान मोदींना पत्र परिसीमनावर चर्चा झाली पाहिजे. खरगे साहेबांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलं आहे. त्यात महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. देशाच्या एकतेसाठी हा विषय महत्त्वाचा आहे. त्यामुळे सर्व पक्षांच्या नेत्यांनी यावर सल्लामसलत केली पाहिजे. ऑन सोनम वांगचुक यांच्या उपोषण हाई कोर्टात जावं आणि नरेंद्र मोदी यांना निर्देश द्यावेत. यामध्ये त्यांची जबाबदारी आहे. त्यांनी राजीनामा द्यावा. हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालयाचे आदेश मानले असते, तर देशाची राजकीय परिस्थिती बदलली असती. वीस दिवसांपासून उपोषण सुरू आहे. एक वीस वर्षांची मुलगीदेखील त्या ठिकाणी बसली आहे. तिची प्रकृती अत्यंत खालावली आहे. यासंदर्भात गृहमंत्री आणि पंतप्रधान यांच्याकडे अहवाल जात नाही का? सर्वांची संवेदनाच मेलेली आहे. मोदी मंत्रिमंडळात असा एकही मर्द नाही का, जो मोदींसमोर जाऊन सांगेल की तुम्ही जे करत आहात ते चुकीचं आहे? सोनम वांगचुक यांना वाचवणं हे देशाचं कर्तव्य आहे. भारतीय जनता पक्षाला मी राष्ट्रभक्त पक्ष मानणार नाही. ऑन केंद्र व राज्य सरकारमधील फेरबदल मला काहीच वाटत नाही. केंद्रात मोठे फेरबदल झाले, तर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्राच्या सेवेसाठी केंद्रात जाऊ शकतात. त्यांच्या सेवेचा उपयोग केंद्र सरकार करू शकतं. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षातील वरिष्ठ मंत्री मुख्यमंत्री होऊ शकतो. ऑन डोनाल्ड ट्रम्प – निवडणूक डेटा ट्रम्प यांनी ठामपणे सांगितलं आहे की, भारतीय मतांमध्ये घोटाळा झाला आहे, मतं चोरली गेली आहेत. ट्रम्प यांनी भारतीय मतांचा अभ्यास केला, तर मोदी काय चीज आहेत हे त्यांना कळेल.0
0
Report
Advertisement
मुंबई-गोवा हाईवे पर कपसाळ सर्विस रोड पानी में डूबी, यातायात ठप्प
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी चिपळूणमध्ये पावसाची दमदार हजेरी हायवेच्या चुकीच्या कामामुळे कपसाळ येथील सर्व्हिस रोड पाण्याखाली,वाहतूक ठप्प! चिपळूणमध्ये मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली असून,यामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कपसाळ येथील सर्व्हिस रोड पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे.महामार्गाच्या चुकीच्या आणि नियोजनशून्य कामामुळे हा रस्ता जलमय झाला असून,येथील वाहतूक आणि पादचाऱ्यांची वर्दळ पूर्णपणे बंद झाली आहे.पहिल्याच मोठ्या पावसात प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचे वाभाडे निघाले असून,या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे..0
0
Report
अग्रवाल अस्पताल के दरवाजे में देरी पर विपक्षी नेता किशोरी पेडणेकर ने किया हंगामा
Mumbai, Maharashtra:मुंबई मनपा मधील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर मुंबई मनपाचे नव्याने उभारलेल्या मुलुंड मधील अग्रवाल रुग्णालयात पाहणीसाठी आले आहेत. मात्र दुसऱ्या मजल्यावर लिफ्ट मधून बाहेर येताच सभागृहाकडे जाणारे मुख्य प्रवेशद्वार सुमारे पंधरा मिनिटे उघडतच नव्हते. आधी या रुग्णालय ला टाळ होते. काही वेळ चावीची शोधाशोध झाली. मग चावी मिळाली, तर पंधरा मिनिटे दरवाजाच अडकल्याने त्यांना बाहेर तातकळत उभे राहावे लागले. यामुळे त्यांनी संताप ही व्यक्त केला. नव्या कोऱ्या रुग्णालयात दरवाजाची अशी अवस्था असल्याने त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.0
0
Report
गडचिरोली में 22 मिनी सेतु केंद्रों का उद्घाटन, ग्रामीण डिजिटल प्रशासन ने नई दिशा पकड़ी
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिले के अत्यंत दुर्गम व संवेदनशील भागों के नागरिकों को शासकीय सेवाएं उनके गांव में ही उपलब्ध कराने के लिए 22 मिनी सेतु केंद्रों का लोकार्पण मुख्यमंत्री के हस्ते दूरदृश्य प्रणाली के माध्यम से किया गया। गडचिरोली में नक्सलवाद का प्रभाव धीरे घटने के बाद प्रशासन की जिम्मेदारी बढ़ी है, और दुर्गम भागों के नागरिकों को न सिर्फ प्रशासन की उपस्थिति बल्कि लोगों के लिए प्रशासन का लोक-प्रिय चेहरा और शासन की सेवाओं का अनुभव भी मिला। नक्सलवादियों ने वर्षों रोके रखी शासन की सभी योजनाओं को अब प्रभावी ढंग से हर नागरिक तक पहुंचाने का राज्य सरकार का लक्ष्य है, इसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने स्पष्ट किया। कार्यक्रम के दौरान मुख्यमंत्री ने भामरागड़ स्थित मिनी सेतु केंद्र चालक से इंटरनेट व्यवस्था व सेवा वितरण की जानकारी भी ली। केंद्र पर इंटरनेट सुविधा सफल है; नागरिक दाखला, आय प्रमाण पत्र, आधार सेवा समेत विभिन्न शासकीय सेवाओं का लाभ नियमित मिल रहा है। पहले नक्सल प्रभावित क्षेत्रों में राजस्व व अन्य प्रशासनिक इकाइयों को पहुंचना मुश्किल था। इसके विपरीत, उन्होंने कहा कि अब 22 मिनी सेतू केंद्रों में 9 आदिसेवा केंद्र और 13 'पोलीस दादालोरा खिडकी' केंद्र मिनी सेतु केंद्रों में रूपांतरित हो गए हैं और आदी सेवा केंद्रों तथा पुलिस दादालोरा खिडकी केंद्रों के जरिये भी नागरिकों को सेवाएं दी जाएंगी।0
0
Report
Advertisement
बार्शी में पालकमंत्री के नाम से धोखाधड़ी, महावितरण अधिकारी के साथ फोन धोखा
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - पालकमंत्री असल्याची बतावणी करत महावितरणच्या अधिकाऱ्याला केला फोन, बार्शीतील धक्कादायक प्रकार समोर पालकमंत्री असल्याची बतावणी करत महावितरणच्या अधिकाऱ्याला फोन सोलापुरातल्या बार्शीतील धक्कादायक प्रकार, दोघां विरोधात गुन्हा नोंद पालकमंत्री जयकुमार गोरे असल्याची बतावणी करत महावितरणचे कंत्राट एका व्यक्तीला देण्याची मारली थाप महावितरणचे कार्यकारी अभियंता राकेश मगर यांच्या फिर्यादीवरून शिरीष ताटे आणि एका अज्ञात इसमाविरोधात गुन्हा नोंद महावितरणचे अधिकारी राकेश मगर यांना एका नंबरवरून फोन आला संबंधित व्यक्तीने स्वतःचे नाव नवनाथ वळसे सांगत पालकमंत्री जयकुमार गोरे बोलणार असल्याचे सांगितले त्यानंतर संबंधित व्यक्तीने जयकुमार गोरेंच्या आवाजात बोलत माढा उपविभागातील काम शिरीष ताटे याला देण्याच्या सूचना केल्या त्यानंतर शिरीष ताटे ह्याने देखील फोन करतं तुम्हाला पालकमंत्र्यांचा फोन आला असेल, माडहा उपविभागाचे काम मला द्यायाला सांगितल आहे, तुम्ही काम मला न दिल्यास मी पालकमंत्र्यांना तक्रार करेन अशी दमबाजी केली मात्र कार्यकारी अभियंता राकेश मगर यांनी या बाबतीत शहानिशा केली असता शिरीष ताटे यानेच अज्ञात व्यक्तीच्या मदतीने जयकुमार गोरे यांचे नाव वापरत फसवण्याच्या प्रयत्न केल्याचे लक्षात आले त्यानंतर कार्यकारी अभियंता राकेश मगर यांच्या फिर्यादीवरून शिरीष ताटे आणि अज्ञात इसम विरोधात बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय0
0
Report
Shirur Highway: 16,700 crore project to free traffic in four years
Shirur, Maharashtra:पुणे-अहिल्यानगर और शिक्रापूर-चाकण महामार्गावरील यातायात कोंडीतून नागरिकांची लवकरच सुटका होणार आहे. या भागात तब्बल १६ हजार ७०० कोटी रुपयांच्या उन्नत महामार्गांचे भूमिपूजन होत असून, पुढील ४ वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होईल, अशी माहिती शिरूर हवेली चे आमदार माउली कटके यांनी दिली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी पहिल्याच अधिवेशनात मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. नगर रोडवरील लोणीकंदपर्यंत आणि सोलापूर रोडवरील उरुळी कंचनपर्यंत मेट्रोचे नियोजन सुरू असून, यामध्ये उन्नत मार्ग व उड्डाणपुलांचा समावेश असेल. पुढील चार वर्षांत हे काम पूर्ण होऊन नागरिकांची वाहतूक कोंडीतून पूर्णपणे मुक्तता होईल, असा विश्वास आमदार कटके यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या उन्नत महामार्गाला दिवंगत उपमुख्यमंत्र्या अजितदादा पवार यांचे नाव देण्यात यावे, अशी आग्रही मागणी देखील त्यांनी केंद्र व राज्य सरकारकडे केली आहे.0
0
Report
कल्याण के आडीवली क्षेत्र में हत्या, अर्जुन पेंद्या भाई पर धारदार हथियार से हमला
Kalyan, Maharashtra:कल्याणच्या आडीवली परिसरात मध्यरात्री हत्याची घटना. अर्जुन काळपांडे उर्फ पेंद्या भाईंची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या. पूर्वीच्या वादातून चाकूने बारा ते तेरा वार केल्याने गंभीर जखमी अर्जुनचा उपचारापूर्वीच मृत्यू. तर तिच्या प्रियसीवर ही वार केले असून तिचा खाजगी रुग्णालयात उपचार सुरू. परिसरात खळबळ. या प्रकरणी मानपाडा पोलिसांत गुन्हा दाखल असून मुख्य आरोपीचा शोध सुरू.0
0
Report
Advertisement
रत्नागिरी में दापोली-हर्णेत: दराड़ के डर से 60 परिवार जीवन संकट में
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. दापोली-हर्णेत पुन्हा दरडीच्या सावटाखाली ६० कुटुंबे.. उत्खननामुळे २०१० च्या दुर्घटनेच्या आठवणींनी ग्रामस्थ धास्तावले.. अँकर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील हर्णे-राजवाडी परिसरात पुन्हा एकदा दरडी कोसळण्याचे संकट घोंघावत आहे. डोंगराच्या माथ्यावर सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर उत्खननामुळे सुमारे ६० कुटुंबांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे.. २०१० मध्ये याच भागात झालेल्या भीषण दरड दुर्घटनेत आठ निष्पाप ग्रामस्थांचा बळी गेला होता.. आता पुन्हा त्याच परिस्थितीची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त होत असल्याने,प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलून स्थानिकांच्या जीविताचे रक्षण करावे,अशी मागणी जोर धरत आहे..0
0
Report
सुनील तटकरे के बयान: शिंदे-शुळे की राजनीति में नया मोड़
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी - खासदार सुनील तटकरे पार्थ यांच्या मुख्यमंत्री भेटीबाबत मला माहिती नाही..ते भेटू शकतात... यात वावगं वाटण्याचं कारण नाही एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पद भूषविलेलं आहे, ते इतर पक्षाला विशिष्ट विभाग देऊ नये असं म्हणतील असं मला वाटत नाही...राष्ट्रवादीशी त्यांचे संबंध सौहार्दाचे आहेत... अर्थ खात्याच्या प्रश्नाला उत्तर देताना तटकरे यांचं विधान अर्थखातं आम्हाला मिळावं अशी आमची मागणी आहेच...उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही मुख्यमंत्र्यांची याबाबत भेटही घेणार पाटील आणि एकनाथ शिंदे यांची भेट होत असेलयामध्ये काही राजकीय समीकरणं असतील असं मला वाटत नाही जयंतराव हे मुरब्बी राजकारणी आहेत...वेगवेगळ्या कारणासाठी ते भेटू शकतात, त्यात काही वावगं वाटत नाही त्यांच्या सत्तेत सहभागी होण्यासंदर्भात काही माहिती नाही...त्यांच्या पक्षाने कोणाबरोबर जावं हा त्यांचा निर्णय आहे... शरद पवार सत्तेत सहभागी होऊ शकतात आणि त्या संदर्भात गाठीभेटी सुरू आहेत... या प्रश्नाला तटकरे यांचे उत्तर यूपीएमध्ये चर्चा करून विचार करू असं सुप्रियाताई सुळे म्हणाल्या आहेत.. त्या एक जबाबदार नेत्या आहेत सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद ऐकली आहे... महिला आरक्षण किंवा डेलीमिटेशन याबाबत सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे... दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास संदर्भात वर्षा बंगल्यावर जाऊन चर्चा का केली जाईल? हे मला कळू शकले नाही.. अजितदादा असताना विरळीकरणाशी चर्चा झाली होती आणि ती अखेरच्या टप्प्यात गेली होती....दादा हयात असते तर आज दादाच्या नियोजनप्रमाणे विलिनीकरण झालेले दिसले असते.... सध्या आमच्या पक्षात विरळीकरणाबाबत चर्चा नाही... नजीकच्या कालावधीमध्ये काय होईल ते त्यावेळी बघू... दादांनी दादांच्या पातळीवर विरळीकरणाच्या चर्चा पूर्ण केल्या होत्या... दादा राष्ट्रीय नेते होते... त्यांनी त्या पद्धतीने चर्चा केल्या.... अखेरच्या टप्प्यात चर्चा आल्या असत्या तर त्यांनी अधिकची माहिती सांगितली असती.. चर्चा सुरू आहेत आणि काय पद्धतीने सुरू आहेत याची माहिती दादांनी मला दिली होती... ठरलेला फॉर्मुला मला ज्ञात होता... खासदार म्हणून आम्ही काही प्रश्न मांडले होते.... त्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली... राजकीय भेट असती तर आम्ही सुमित्रा वहिनींना सांगितले असते... काल कोर कमिटीची बैठक झाली त्यामध्ये अनेक बाबींवर चर्चा झाली... यावेळी मुख्यमंत्र्यांच्या भेटीबद्दल कल्पना दिली... दादांबद्दल जो आदर तोच आधार मला सुनेत्रा वहिनी बद्दल... रवी राणा फार मोठे नेते त्यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांवर माझ्यासारख्या छोट्या नेत्यांनी बोलणं योग्य नाही... सुप्रिया सुळे यांना केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद मिळेल या रवी राणा यांच्या प्रश्नाला उत्तर... शिंदे साहेब दिल्लीला नेहमी जात असतात... त्यांच्याकडे काही महत्त्वाचे विभाग आहेत त्यांच्या कामासाठी ते जातात... त्यांच्या प्रत्येक भेटीचा राजकीय अर्थ काढणे योग्य नाही... राज्य सरकारच्या अनेक बाबी केंद्र सरकारकडे म्हणून मुख्यमंत्री दिल्लीला जातात... भारतीय जनता पक्षाचे शीर्षस्थ नेतृत्व दिल्लीला म्हणून मुख्यमंत्री दिल्लीला जातात... आमचे सर्वांचे लक्ष संसदेच्या अधिवेशनावर... आणि येणाऱ्या बिलावरती आहे... दीड महिन्यात काय घडामोडी घडतील? काळाच्या उदरात त्या दडलेल्या असतील... पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून भाषण करतील आणि त्यानंतर काही घडामोडी असतील तर ते आम्ही तुम्हाला सांगू... राजकीय घडामोडी असू आणि नसूही शकतात... पक्षाच्या हिताच्या दृष्टीने भूमिका घेतो... राजकारण हे प्रभावित आहे.. त्यात काहीही घडू शकते... राजकारणात पुढे काय घडेल याबाबत आता काय सांगणार? सध्या राजकारणात झपाट्याने बदल घडत आहेत... विरोधी पक्ष म्हणून त्यांना त्यांची भूमिका घ्यावी लागत असेल... त्यात आम्हाला काहीही वाटत नाही... फडणवीसांनी रामरक्षा आंदोलनामध्ये सहभागी व्हावं... याबाबतचे पत्र शिवसेनेने फडणवीस यांना दिले आहे... त्यावर सुनील तटकरे यांनी जय श्रीराम म्हणत हात जोडले...0
0
Report
मुंबई-गोवा हाइवे की सर्विस रोड पर बड़ा गड्ढा, प्रशासन अजीब उपाय से दुर्घटना का खतरा
Oras Bk., Maharashtra:मुम्बई गोवा महामार्गावर सर्विस रोडला मोठे भगदाड पडलेय. महामार्गावर कासार्डे येथील सर्विस रोडला हे भगदाड पडलेय. चार ते पाच फुटाचा हा भगदाड असून त्याला बुजवण्याऐवजी प्रशासनाने बाजूला माती भरलेल्या पिशव्या लावण्याचा अजब कारभार केलाय. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. मात्र महामार्ग प्रशासनाने केलेल्या अजब उपाययोजनेमुळे अपघात होऊन वाहन किंवा वाहनचालक यांना दुखापत होण्याची शक्यता आहे.0
0
Report
Advertisement
