icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

गडचिरोली नगर परिषद पोटनिवडणुकी में भाजपा अंकुश नैताम 264 मतों से विजयी

Gadchiroli, Maharashtra:टायटल:---गडचिरोली नगर परिषदेच्या सदस्य पोटनिवडणुकीत 264 मतांनी भाजपचे अंकुश नैताम विजयी, काँग्रेस उमेदवार विनोद भांडेकर यांचा पराभव तर अपक्ष उमेदवार बावणे यांना फक्त 98 मते, माजी सभापती मुक्तेश्वर काटवे यांच्या निधनानंतर प्रभाग 9 मध्ये झाली पोट निवडणूक अँकर:-- गडचिरोली नगर परिषदेच्या सदस्यपद पोटनिवडणुकांत भाजपने काँग्रेसला जोरदार धक्का दिलाय. प्रभाग क्रमांक 9 च्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अंकुश नैताम यांनी तब्बल 264 मतांच्या फरकाने विजय मिळवलाय. काँग्रेसचे उमेदवार विनोद भांडेकर यांचा पराभव झाला असून अपक्ष उमेदवार बावणे यांना अवघी 98 मतांवर समाधान मानावं लागलंय. माजी सभापती मुक्तेश्वर काटवे यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक घेण्यात आली. विशेष म्हणजे या निवडणुकीत तब्बल 75 टक्के मतदान झालं होतं आणि 2620 मतदारांनी आपला हक्क बजावला होता. दरम्यान, विजयाचा निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली. ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणाबाजी करत विजयी उमेदवार अंकुश नैताम यांची शहरातून भव्य विजय रॅली काढण्यात आली. गडचिरोलीतील या विजयामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला असून आगामी स्थानिक राजकारणात या निकालाची मोठी चर्चा रंगली आहे.
0
0
Report

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर की जतन संवर्धन शुरू, 23-24 जून दर्शन बंद

Pandharpur, Maharashtra:श्री विठ्ठल रुक्मिणी च्या जतन संवर्धनासाठी उद्या रात्रीपासून होणार सुरुवात, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी करणार जतन संवर्धनाचे काम, 23 आणि 24 जून श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन पूर्णपणे राहणार बंद श्री विठ्ठल रुक्मिणीच्या जतन संवर्धनाच्या कामास उद्या 22 जून रात्री दहा वाजल्यापासून सुरुवात होणार आहे पहिल्यांदा मूर्तीची स्वच्छता पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे.यानंतर 23 जून आणि 24 जून या काळामध्ये मूर्तीवर लेखन प्रक्रिया केली जाणार आहे. यामुळे मूर्तीचे जतन संवर्धनाचे काम होणार आहे. 23 24 जून श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन पूर्णपणे बंद असणार आहे. त्यामुळे भाविकांनी याची नोंद घेण्याच आवाहन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केला आहे.
0
0
Report

धाराशिव में ओमराजे निंबालकर कार्यकर्ता संवाद, राज्य की राजनीति पर केंद्रित चर्चा

Dharashiv, Maharashtra:धाराशिवकडे राज्याचं लक्ष; खासदार ओमराजे निंबाळकर आज कार्यकर्त्यांशी साधणार संवाद. गोवर्धनवाडीत बैठकीची जय्यत तयारी पूर्ण; दोन्ही शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते राहणार उपस्थित. ओमराजे निंबाळकर नेमकी कोणती भूमिका मांडणार? बैठकीत काय आवाहन करणार याची उत्सुकता शिगेला. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीकडे आता अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. ओमराजेंच्या मूळ गाव असलेल्या गोवर्धनवाडीत आज दुपारी चार वाजता या बैठकीला सुरुवात होणार असून त्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे दोन्ही शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. बदललेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ओमराजे निंबाळकर कार्यकर्त्यांना नेमकं काय आवाहन करणार, तसेच पुढील राजकीय दिशा काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report
Advertisement

रायगढ़ के स्विमिंग पूल 30 जून तक बंद, जल संकट के कारण आदेश जारी

Chendhare, Maharashtra:रायगढ़ जिले के स्विमिंग पूल यापुढे ३० जून पर्यंत बंद रहेंगे। रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी तसे आदेश जारी केलेत। जिल्ह्यात कमी पर्जन्यमान, मान्सूनच्या आगमनास झालेला विलंब आणि धरणांतील घटता जलसाठा या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलााय. जिल्ह्यातील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांवर अवलंबून असलेले सर्व जलतरण तलाव ३० जूनपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ८.९ मि.मी. पावसाची नोंद झाली असून लघुप्रकल्पांमध्ये सरासरी १७.८९ टक्के तर हेटवणे धरणात २७.३१ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
0
0
Report

गडचिरोली में NEET-UG पुनर्परीक्षा, 1522 विद्यार्थियों ने दी परीक्षा

Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली में NEET-UG की पुनर्परीक्षा, पेपर फूटने के बाद दुबारा परीक्षा शांतिपूर्ण और कड़े सुरक्षा के बीच आयोजित है। शहर के 5 परीक्षा केंद्रों पर कुल 1522 विद्यार्थी अपनी मेडिकल शिक्षा भविष्य की परीक्षा दे रहे हैं। राष्ट्रीय परीक्षा एजेंसी (NTA) के अनुसार दोपहर 2 से शाम 5.30 बजे तक परीक्षा ली जा रही है। केंद्रों में शिवाजी हाई स्कूल, कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, शिवाजी महाविद्यालय, शासकीय विज्ञान महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन और महिला महाविद्यालय शामिल हैं। परीक्षा केंद्रों के परिसर में विद्यार्थियों की भीड़ मौजूद है। परीक्षापूर्व सभी विद्यार्थियों की बायोमेट्रिक सत्यापन किया गया। दुपारी 1.30 के बाद प्रवेश बंद कर दिए गए थे। प्रश्नपत्रिका सुरक्षा के साथ मजबूत रूम से केंद्रों पर पहुँचायी गयी और परीक्षा प्रक्रिया में पारदर्शता बनाए रखने के लिए विशेष सावधानी बरती गयी। केंद्र प्रमुख और स्टाफ को पूर्व-प्रशिक्षण दिया गया था, प्रशासन और पुलिस ने पूरी प्रक्रिया पर गश्मी नजर रखी। पेपरफूट के विवाद के बावजूद देशभर के विद्यार्थियों और पालकों की निगाहें इस पुनः परीक्षा पर थीं।
0
0
Report

यवतमाळ में योग दिवस पर योगाभ्यास; मंत्री अशोक उइके ने रोज योग का आह्वान किया

Yavatmal, Maharashtra:आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं यवतमाळ मध्ये विविध संस्था संघटना, क्रीडा मंडळ, शासकीय कार्यालय व विद्यार्थ्यांकडून योगाभ्यास करण्यात आला. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांचेसह विविध विभागातील अधिकाऱ्यांनी पोलीस कवायत मैदानावर योगाभ्यास केला. योग आपल्या जीवनशैलीमध्ये अमुलाग्र परिवर्तन करून उर्जा निर्माण करते. तसेच नैसर्गिक परिवर्तनामुळे शरीरात झालेल्या बदलांचा सामना करण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवते. त्यामुळे केवळ योग दिनाच्या दिवशीच योग न करता दररोज योग करण्याचे आवाहन यावेळी मंत्री अशोक उईके यांनी केले.
0
0
Report
Advertisement

वर्धा में 100 महिलाओं को पीएम उज्ज्वला गैस कनेक्शन वितरित

Wardha, Maharashtra:वर्धा आमदार राजेश बकाने के हाथों 100 महिलाओं को प्रधानमंत्री उज्ज्वला योजना के अंतर्गत गैस कनेक्शन वितरित किए गए। 100 पात्र महिलाओं को नवीन एलपीजी गैस कनेक्शन दिए गए। स्वच्छ ईंधन के संदेश के साथ कार्यक्रम संपन्न हुआ और 100 परिवारों के जीवन में सकारात्मक बदलाव की उम्मीद जताई गई। आमदार बकाने ने लाभार्थियों को गैस कनेक्शन देते हुए योजना के महत्व को स्पष्ट किया। पारंपरिक ईंधन से महिलाओं के स्वास्थ्य पर पड़ने वाले दुष्परिणाम कम करने के लिए यह योजना उपयोगी है। धुँ्रमुक्त रसोड़ी से महिलाओं के स्वास्थ्य में सुधार और समय-श्रम की बचत होती है। स्वच्छ ईंधन के उपयोग से पर्यावरण संरक्षण में भी योगदान होता है। लाभार्थी महिलाओं ने कहा कि यह योजना उनके परिवार के लिए अत्यंत उपयुक्त है。
0
0
Report

रायगढ़ के पालकमंत्री पद पर भरत गोगावले मिलने की चर्चा तेज

Chendhare, Maharashtra:रायगड़ के पालकमंत्री पद पर आमदार महेंद्र थोरवे ने वरिष्ठों की ओर इशारा किया. विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागताच आठ दिवसांत तिढा सुटेल..पालकमंत्री पद भरत गोगावले यांनाच मिळणार... थोरवे यांना विश्वास ...कोकण विधानपरिषदेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडल्याच्या बदल्यात रायगडचे पालकमंत्री पद शिवसेनेला अर्थातच भरत गोगावले यांच्या रूपाने मिळणार असल्याची चर्चा रंगली. नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकेची झोड उठविणारे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी याबाबत वरिष्ठांकडे बोट दाखवलं आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याचा निर्णय घेतील असं थोरवे यांनी म्हटलंय. मात्र पालकमंत्री पद भरत गोगावले यांनाच मिळणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. संख्याबळ जास्त असताना शिवसेना कोकणातील विधानपरिषदेच्या जागेवर माघार घेावी लागली यावर बोलताना थोरवे यांनी हा निर्णय वरिष्ठांनी घेतला शिवाय राष्ट्रवादीकडे ही जागा पूर्वीपासून असल्यामुळे ती जागा राष्ट्रवादीला देण्यात आलीं आणि वरिष्ठांच्या आदेशाचे आम्ही पालन केलं येत्या आठ दिवसांत भरत गोगावले पालकमंत्री पदी विराजमान होतील अशी अपेक्षा असल्याचं थोरवे म्हणालेत.
0
0
Report
Advertisement

पातूर नगरपरिषद चुनाव में कांग्रेस के हिदायत खान नगराध्यक्ष, 10 साल बाद विकास कार्य तेज होंगे

Akola, Maharashtra:Anchor removed: अकोला जिल्ह्यातील पातूर नगरपरिषदेच्या बहुचर्चित निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून नगराध्यक्षपदावर काँग्रेसने विजय मिळवत नगरपरिषदेवर आपला झेंडा फडकावला आहे. काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार हिदायत खान यांनी विजय संपादन करत पातूरच्या राजकारणात काँग्रेसचे वर्चस्व सिद्ध केले आहे. तब्बल दहा वर्षांनंतर झालेल्या या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. नगराध्यक्षपदासाठी 5 उमेदवार तर 20 नगरसेवक पदांसाठी 69 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. निवडणुकीत विविध पक्षांनी स्वतंत्र आणि आघाडीच्या माध्यमातून जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांनी एकत्र येत योद्धा विकास मंच स्थापन केला होता. दुसरीकडे काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांनी आघाडी करत निवडणूक लढवली. राज्यात मित्रपक्ष असलेले भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मात्र पातूरमध्ये एकमेकांविरोधात मैदानात उतरले होते. निकालानुसार नगरसेवक पदांच्या 20 जागांपैकी योद्धा विकास मंचला 8 जागा, काँग्रेसला 8 जागा, भाजपला 2 जागा आणि उद्धव ठाकरे गटाला 2 जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेना (शिंदे गट)ला एकही जागा जिंकता आली नाही,त्यामुळे शिंदे गटासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. नगराध्यक्षपदावर काँग्रेसचे हिदायत खान विजयी झाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. दहा वर्षांनंतर नगरपरिषदेची निवडणूक झाल्याने शहरातील रखडलेल्या विकासकामांना आता गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. पातूरच्या राजकारणात या निकालाने नवे समीकरण निर्माण झाले असून आगामी काळात नगरपरिषदेतील सत्तास्थापनेच्या घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report

मालेगांव में दादा भुसे बनाम अद्वय हिरे: शेतकी संघ चुनाव पलटने की संभावना

Nashik, Maharashtra:मालेगावात पुन्हा एकदा मंत्री दादा भुसे विरुद्ध अद्वय हिरे मालेगावात शेतकी संघाच्या १५ वर्षांनंतर होणाऱ्या निवडणूकिच्या मतदानाला सुरुवात... मालेगाव शेतकी संघ १५ जागांसाठी २५ उमेदवार रिंगणात.. गेल्या १५ वर्षापासून मालेगाव शेतकी संघावर अद्वय हिरे कुटुंबीयांचे वर्चस्व मात्र यावर्षी सत्ता पालट होण्याची शक्यता.. मंत्री भुसे यांच्या पॅनल विरुद्ध अद्वय हिरे यांच्या पॅनलची लढाई.. मंत्री यांच्या पॅनल कडून 15 उमेदवार तर अद्वय हिरे यांच्याकडून 7 उमेदवार निवडुकीच्या रिंगणात... बिनविरोध नाही मात्र या शेतकीसंघाच्या निवडणुकीत प्रथमच मंत्री भुसे यांच्या पॅनलच्या विजयाची शक्यता..
0
0
Report

नाशिक में मंत्री गिरीश महाजन का योग संदेश: योग से शारीरिक-मानसिक स्वास्थ्य जागरूकता

Nashik, Maharashtra:नाशिक , मंत्री गिरीश महाजन भाषण पॉईंट -जून असून पाऊस पडत नाही उन तापायला सुरवात झाली आहे. -आपल्याला योग हजारो वर्षापूर्वी दिलेली देण आहे -शरीर आणि आत्मा यांना जोडणारा हा प्रयत्न आहे -मोदींनी जगता योगा पोहचवला जगता असा कोणता देश नाही जिथे योगा होत नाही -आपल्याला शरीर आत्मा सुरक्षित ठेवण्याचे असेल तर योग केला पाहिजे -आपली पिढी समाज मानसिक दृष्ट्या शारीरिक दृष्ट्या सदृढ राहिला पाहिजे -आपण आपले शेजारी गावातले शहरातल्या लोकांना योगा करायला लावला पाहिजे -शुगर , ब्लड प्रेशर ,अनेक आजारांवर योगा आहे -आपण झाडे लावली , ही झाडे अंधप्रदेशातून आणली काही दिवसांनी मोठे होतील या ठिकाणी सहल येथील -नंदिनी नदी स्वच्छ करत आहोत, हजारो स्वयंसेवक काम करत आहे -nashik आपल्याला बदलून टाकायचे आहे.आता थोडा त्रास होईल खड्डे आहेत केबल टाकत आहेत मात्र पुढेच वीस पंचवीस वर्ष चांगले रस्ते राहतील -सर्वांची माफी मागतो
0
0
Report
Advertisement

नाशिक में योग दिवस के साथ एक लाख पेड़ लगाने का संकल्प

Nashik, Maharashtra:- 12 योग दिन आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो नाशिककरांनी विविध भागात अतिशय उत्साहात योग दिन साजरा केला - 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून नाही प्रत्येकाने रोज आत्मसात केला पाहिजे - आपला समाज निरोगी असला पाहिजे योगा हा एकमेव उपाय आहे हजार वर्षांपूर्वी साधू मुनी मी दाखवलेला मार्ग आहे *ऑन झाड लागवड* - साडेपाच महिन्यापूर्वी झाडे लावले होते या ठिकाणी राहणारे लोक काळजी घेत आहे काही दिवसांनी हे सहलीचे ठिकाण होईल - अनेक ठिकाणी अशी झाडे लावले आहे पाऊस पडल्यानंतर मोठ्या संख्येने झाडे लावू - माझा संकल्प आहे एक लाख झाडे नाशिक मध्ये लाव कुंभमेळ्यात आलेल्या लोकांना झाडेच दिसतील - हा संकल्प आम्ही पूर्ण करू *ऑपरेशन टायगर खासदार* - ज्यांना जायचं आहे त्यांनी जावं आम्हाला कोणाची गरज नाही असं म्हणायचं आणि पुन्हा मवाळ व्हायचं हे शक्य नाही - पूर्ण उभाटा तुटलेली आहे त्यांच्याबरोबर जायला कोणी तयार नाही , हॉलमध्ये बसून किती घोषणा केल्या उपयोग नाही तुमच्या मागे मतदार लोक राहिले नाही शिवसैनिक शिंदे साहेबांसोबत गेले *ऑन राऊत* - तुमचे वेगवेगळे स्टेटमेंट करतात कधी उद्धव ठाकरे राहुल गांधी पंतप्रधान झाले पाहिजे आता आमचं भविष्य वातावर लागले त्यांनी त्यांचं बघावं - आमच्याकडे कोण पंतप्रधान होणार ते मोठे लोक आमच्याकडे आहेत - त्यांच्या सल्ल्याची गरज आम्हाला नाही - निराधार स्टेटमेंट पक्ष टिकून राहावा यासाठी करतात - त्यांच्या ज्या बोलल्यामुळे उभाटाची परिस्थिती झाली आहे - मी त्यांना शुभेच्छा देतो त्यांनी अधिक भडक बोलावे *ऑन ऑपरेशन टायगर ओम राजे* - मी रात्री लग्नात होतो सुप्रिया ताई कडे लग्न होतं - माहिती घेऊन बोलतो सकाळपासून कार्यक्रमात आहे *ऑन उद्धव ठाकरे दौरा* - त्यांना शुभेच्छा आहे त्यांनी बाहेर पडले पाहिजे त्यांनी आदित्यजींनी बाहेर पडले पाहिजे घरात बसून तुमच्याशी बोलून पक्ष वाढणार नाही - त्यांना शुभेच्छा आहे त्यांनी बाहेर पडलं पाहिजे त्याच मतदारसंघात नाही अख्ख्या राज्याचा दौरा त्यांनी केला पाहिजे *ऑन सोशल मीडिया व्हायरल फोटो* - त्या संदर्भात मी मुंबईत बोलणार आहे प्रेस घेणार आहे गेल्या चार सहा महिन्यापासून प्रयत्न सुरू आहे - याबाबतीत बोलणार नाही मुंबईत दोन अडीच वाजता मी प्रेस आहे यामध्ये आलेल्या कंप्लेट रिपोर्ट सगळं दाखवणार *ऑन विकास कामे वृक्षतोड स्थगिती* - बारा वर्षांनी कुंभमेळा आहे तर साधूंच्या राहण्याची सोय त्या ठिकाणी आहे - दोनपाचशे झाडे तुटली आम्ही ते झाडे लावणार आहोत - ती चांगली झाडे लावली ती देखील वृक्ष प्रेम मी पहावी - लाख झाडे आम्ही लावत आहोत पाऊस पडायची वाट बघत आहोत पाऊस पडला की झाडे लावू - आम्ही या वेळेला ग्रीन मान्सून मिशन घेतला आहे - सर्व नाशिक हिरवगार करायचं पाऊस पडायची वाट बघत आहोत *ऑन विधान परिषद निकाल* - अकराशे अकरा ठिकाणी आमचे नगरसेवक निवडून येतील *ऑन नीट परीक्षा* - ती नीटच होईल असे विरोधकांना सांगा *ऑन खासदार फूट पुरावा* - त्यांच्या मेळावाला कोणी गेलं काजल ची नावे समोर येत आहे ते त्यांच्याकडे कोणी गेलं का हेच पुरावा आहे - यापेक्षा आणखी काय पुरावा पाहिजे
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top