icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

AJ Furniture Mall गोलीबारी: लॉरेंस बिश्नोई गैंग से जुड़े तीन गिरफ्तार

Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी-चिंचवड़ के AJ Furniture Mall गोलीबारी मामले में पिंपरी-चिंचवड़ पुलिस को बड़ी सफलता मिली है। इस मामले में लॉरेन्स बिष्णोई गैंग से संबंधित तीन आरोपियों को उत्तराखंड के हरिद्वार से गिरफ्तार किया गया है। गिरफ्तार आरोपियों में 22 वर्षीय परमीन रामनिवास, 21 वर्षीय पंकज कुलदीप और 21 वर्षीय सागर अजयपाल शामिल हैं, सभी हरियाणा के निवासी हैं। न्यायालय ने उन्हें 28 मई तक पुलिस कस्टडी में रखने के आदेश दिए हैं। 15 मई की रात करीब 9.15 बजे दो बाइक सवारों ने AJ Furniture Mall के सामने अंधाधुंध 5–6 गोलियां चलाईं, जिससे मॉल की खिड़कियाँ और signs नुकसान हुए, लेकिन किसी जीवित घटना नहीं हुई। घटना के बाद क्षेत्र में दहशत फैल गई थी। आगे की जांच के दौरान लगभग 400 सीसीटीवी फुटेज का विश्लेषण किया गया। आरोपी जिस लॉज में ठहरे थे, वहां से पुलिस को अहम सुराग मिले। हरियाणा और उत्तराखंड में चार दिनों की विशेष मुहिम चलाकर आरोपियों को गिरफ्तार किया गया। प्रारम्भिक जांच में यह सामने आया है कि इस प्रकरण के पीछे 2 करोड़ रुपये की रंगदारी का विवाद था। मॉल के मालिक जगदीश बिष्णोई और उनके पार्टनर अशोक बिष्णोई को अंतरराष्ट्रीय नंबरों से धमकी भरे कॉल आए थे; पैसे न देने पर यह हमला किया गया, ऐसा पुलिस का कहना है। همچنین जांच में सिद्धू मुसेवाले हत्याकांड से जुड़े कुलदीप उर्फ Kashish ने जेल से सोशल मीडिया के जरिए हमला कराने के निर्देश दिए थे, जबकि शुभम लोणकर और आरझू बिष्णोई के नाम भी सामने आए हैं। बाइट - शशिकांत महावरकर, सहायक पुलिस आयुक्त
0
0
Report

पूर्णा में अवैध बालू खनन: पुलिस ने दो मशीन और पांच नाव जब्त किए

Parbhani, Maharashtra:पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव परिसरात पूर्णा नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर पूर्णा पोलिसांनी कारवाई करत वाळू उपसा करणाऱ्या दोन मशीन पाच बोटी ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव परिसरात असलेल्या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशानुसार पोलिसाच्या पथकाने अवैध वाळू उपसा करणाऱ्या ठिकाणी धाड टाकत दोन मशीन पाच बोटी जप्त करत कारवाई करण्यात आली आहे
0
0
Report

सोलापुर में आज सुबह हल्की बारिश से गर्मी के उहे से मिली राहत

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुर शहरात आज सकाळी हलक्या पावसाच्या सरी, 40.9° से. इतक्या कडक उन्हापासून सोलापूरकरांना काहीसा दिलासा - सोलापुर शहरातील अनेक भागात आज सकाळी हलक्या पावसाची हजेरी - कालच्या 40.9° से. तापमानानंतर सोलापूरकरांना काहीसा दिलासा - हवामान विभागाचा आज आणि उद्या हलक्या पावसाचा अंदाज - तब्बल 43 दिवसानंतर पहिल्यांदाच शहराचे कमाल तापमान 38.6 ° से ने खाली आले होते - मात्र हा सुखद दिलासा अवघ्या एका दिवसापुरता राहिला पुन्हा दुसऱ्या दिवशी 2.3 अंशांनी तापमानात वाढ - आज सकाळी सात वाजल्यापासूनच पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र गारवा
0
0
Report
Advertisement

छत्रपती संभाजीनगर में डीज़ल की कमी से औद्योगिक मालवाहतुक पर बड़ा असर

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर शहरातील वाढत्या डिझेल टंचाईचा थेट आणि गंभीर परिणाम आता औद्योगिक मालवाहतुकीवर दिसू लागला आहे. इंधनाच्या तुटवड्यामुळे औद्योगिक वाहतकीच्या चाकांना 'ब्रेक' लागला असून, सुमारे एक हजार मालट्रक रस्त्यावरच उभे असल्याचे सांगण्यात येताय. परिणामी, कच्च्या मालाची आवक आणि तयार मालाची ने-आण सुमारे ४० टक्क्यांनी विस्कळीत झाली आहे. ग्रामीण भागातील अनेक पेट्रोलपंपांतर डिझेल उपलब्ध नसल्याने मालवाहতूकदारांनी शहराकडे धाव घेतली. त्यामुळे शहरातील पंपांवर सलग सातव्या दिवशीही वाहनांच्या लांबलचक रांगा पाहायला मिळाल्या. वाहतूकदारांचे नियोजन कोलमडले असून, कामाचे तासही वाया जात आहेत. औद्योगिक क्षेत्रात दररोज राज्य व परराज्यांतून सुमारे अडीच हजार मालट्रकची आवक-जावक होत असते. मात्र, गुरुवारी यापैकी जवळपास एक हजार ट्रक माल घेऊन शहराबाहेर पडू शकले नाहीत. याचा थेट फटका लघु, मध्यम आणि मोठ्या उद्योगांना बसत आहे
0
0
Report

मराठवाड़े के किसानों के लिए नाशिक के नांदगांव में डीज़ल संकट

Nashik, Maharashtra:नाशिक (मनमाड) विशाल मोरे - मराठवाड्याच्या शेतकरी डिझेलसाठी नाशिकच्या नांदगावात... नांदगावमध्ये डिझेल घेण्यासाठी उसळली तोबा गर्दी... कॅन व ड्रमच्या पेट्रोल पंपावर लागल्या रांगा.. राज्यात इंधन टंचाईचा सर्वाधिक फटका मराठवाड्याला बसला असून अनेक पेट्रोल पंप ड्राय झाले. डिझेल भेटत नसल्याने शेतकऱ्यांचे खरिपाच्या मशागती खोळंबल्या आहे. मराठवाड्यातील अनेक तालुक्यातील शेतकरी डिझेल घेण्यासाठी नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील पेट्रोल पंपावर गर्दी करीत आहे. अक्षरश : कॅन आणि ड्रमच्या मोठमोठ्या रांगा लागल्या असून प्रत्येक शेतकऱ्याला थोडेथोडे डीझेल या पंपावरून दिले जात आहे. हे डिझेल घेण्यासाठी शेतकरी सकाळपासून विना अन्न पाण्याचे पंपावर गर्दी करीत आहे.
0
0
Report
Advertisement

छत्रपती संभाजी नगर में नई पानी आपूर्ति योजना तेज़ 40 MLD जून में शुरू

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या नवीन पाणी पुरवठा योजनेच्या कामाला आता मोठी गতি मिळाली आहे. नवीन योजनेच्या मुख्य जलवाहिनीद्वारे नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणण्यात आले असून, जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शहराला तब्बल ४० एमएलडी पाणी पुरवठा सुरू केला जाणार आहे, अशी अधिकृत माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दिली.  यापूर्वी जलशुद्धीकरण केंद्रात अत्यंत गढूळ पाणी आल्याने मुख्य जलवाहिनीची अंतर्गत स्वच्छता करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यानच्या ३८ किमी अंतरावरील मुख्य जलवाहिनीची १२ ते १९ मेदरम्यान दोनवेळेस स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर २० मे रोजी जलवाहिनी रिकामी करून पुन्हा उपसा सुरू करण्यात आला. २१ मे रोजीच्या मध्यरात्री दीड वाजता जलशुद्धीकरण प्रकल्पात पाणी आणले.
0
0
Report

सोलापुर में हर घर के सामने एक पेड़: 5000 पौधे लगाने का खास अभियान

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - वाढत्या उन्हाचा विचार करता सोलापुरात एक घर एक झाड लावण्याचा उपक्रमाला सुरुवात सोलापुरात उन्हाचा पारा 44 अंशांवर, घरोघरी 5000 झाड लावण्याचा अनोखा उपक्रम.. सोलापुरात एक घर एक झाड संकल्पना राबवण्याचा निर्णय आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे आणि डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्या पुढाकारातून सोलापुरात 5000 झाडांचा प्रकल्प सोलापूर ग्रीन मिशन, एक घर एक झाड या उद्देशाने सोलापुरातील तरुणाई सरसावली.. सोलापुरातील बारा लाख लोकसंख्या असलेल्या प्रत्येक घरासमोर एक झाड लावण्याची संकल्पना.. डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्या पुढाकारातून बारा लाख नागरिकांना वृक्षारोपण करण्याचे करण्यात आलं आवाहन..
0
0
Report
Advertisement

जिला जलकिल्लत: 92 गांवों के लिए 73 टैंकर से पानी पहुंच रहा है

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यात पाणी टंचाईच सवट गडद होत आहे. जिल्ह्यातील १ लाख ४७ हजार लोकांची तहान भागवण्यासाठी ७३ टँकर्सद्वारे ९२ गावे आणि ५०० वाड्यांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे उष्म्याची तीव्रता वाढल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाईचे वाढलं आहे. पाण्यासाठी गावं वाड्या वस्त्यांवरील नागरिकांची भटकंती थांबवण्यासाठी प्रशासना कडून ७३ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. यामध्ये १२ शासकीय आणि ६२ खासगी टँकरचा समावेश आहे, नगर तालुक्यातील काही गावांना उन्हाळ्यामध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून जानेवारी फेब्रुवारी पासूनच या परिसरात पाणीटंचाई जाणवू लागते नगर तालुक्यातील बहिरीवाडी या गावात पाणी टंचाई तीव्र झाले असून पाण्याचे टँकर दर चार ते पाच दिवसांनी येत आहे त्यामुळे गावाला पूर्णपणे पाणी मिळत नाही त्यामुळे अनेक गावकऱ्यांना दीड हजार रुपयापर्यंत पाण्याचा टँकर विकत घ्यावा लागतो. काही परिसरात पाण्याचे टँकर येत नसल्यामुळे ग्रामस्थ आता आक्रमक झाले आहेत. जलजीवन योजने अंतर्गत जिल्ह्यात हजारो कोटी रुपये खर्च होऊनही जिल्ह्यातील ९२ गावे आणि ५०० वाड्यांना ७३ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जलजीवन पाणी योजना जिल्ह्यासाठी एक मृगजळ ठरल्याच चित्र पाहायला मिळत आहे. पाणीटंचाईवर कायमस्वरूपी केव्हा तोडगा निघणार असा प्रश्न टंचाईग्रस्त गावांतील नागरिक करीत आहेत.
0
0
Report

गोंडिया जिले में दुकान में सोए व्यवसायी की धारदार हथियार से हत्या, आरोपी फरार

Bhandara, Maharashtra:गोंदियात खळबळजनक हत्या... दुकानात झोपलेल्या व्यावसायिकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या, आरोपी फरार गोंडिया जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे। रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत शमी पी रोड परिसरात दुकानात झोपलेल्या एका व्यावसायिकाची अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे। राजकुमार हरिनखेडे (वय ४५) असे मृतकाचे नाव आहे.. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। आरोपी घटनेनंतर फरार झाल्याची माहिती समोर येत आहे। राजकुमार हरिनखेडे हे नेहमीप्रमाणे रात्री दुकानातील कामकाज आटोपून झोपले होते। याचदरम्यान अज्ञात हल्लेखोरांनी दुकानात घुसून धारदार शस्त्राने डोके व गळ्यावर वार करत त्यांची निर्घृण हत्या केली। सकाळी घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली।
0
0
Report
Advertisement

मराठा समाज की मांग पर शिष्टमंडल आज अंतरवाली में वार्ता, समाधान की उम्मीद

Jalna, Maharashtra:जालना :ब्रेकिंग:जरांगेंच्या मागण्यांबाबत तोडगा निघणार. मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ आज अंतरवालीत प्रसाद लाड यांच्यासह आणखी काही मंत्री येण्याची शक्यता सकाळी 9 वाजता शिष्टमंडळ अंतर वालीत पोहचणार मनोज जरांगे यांच्यासोबत मराठा समाजाच्या मागण्यांबाबत करणार चर्चा अँकर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शिष्टमंडळ आज अंतरवाली सराटीत जाणार आहे.या शिष्टमंडळात प्रसाद लाड यांच्यासह आणखी काही मंत्र्यांचा देखील सहभाग असण्याची शक्यता आहे.हे शिष्टमंडळ मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या सोबत मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा करणार आहे.जरांगे यांनी 30 मे पासून अंतरवालीत मराठा समाजाच्या मागण्यांबाबत आमरण उपोषणाचा ईशारा दिलेला आहे.या पार्श्वभूमीवर आमदार प्रसाद यांनी जरांगे यांच्यासोबत चर्चेची तयारी दाखवली होती. त्यानंतर जरांगे यांनी प्रसाद लाड यांना अंतरवालीत चर्चेसाठी निमंत्रण दिलं होतं.त्यानंतर आज प्रसाद लाड हे जरांगे यांच्या सोबत चर्चा करण्यासाठी अंतरवालीत येत आहे.या चर्चेतून मराठा समाजाच्या मागण्यांबाबत काही तोडगा निघतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report

पुणे- सोलापूर रोड पर धनश्री लॉज में अनैतिक कारोबार पकड़ा गया, 10 महिलाएं छुड़ाईं

Rui, Maharashtra:पुणे-सोलापूर रोडलगत लॉजमध्ये सुरू होता अनैतिक व्यवसाय... धनश्री लॉजवर पोलिसांची कारवाई... 10 महिलांची सुटका...दोघांवर गुन्हा दाखल... दौंड तालुक्यातील वाखारी परिसरातील धनश्री लॉजवर यवत पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात अनैतिक व्यवसाय सुरू असल्याचे समोर आले आहे. या कारवाईदरम्यान दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम कंडोमची पाकिटे तसेच ग्राहकांच्या नोंदीचे रजिस्टर जप्त केले आहे. या कारवाईत 10 महिलांची सुटका करण्यात आली असून पुढील तपास यवत पोलीस करीत आहे....
0
0
Report

उजनी बांध के लिए जमीन मोजणी पर किसानों का तीव्र विरोध, प्रदर्शन तेज

Rui, Maharashtra:उजनी धरणग्रस्तांचा संताप.. जमीन मोजणीला शेतकऱ्यांनी केला तीव्र विरोध.. शासनाच्या विरोधात घोषणाबाजी.. उजनी धरण व्यवस्थापनाच्या. लेखी पत्रानंतर शेतकऱ्यांचे आंदोलन मागे.. . पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता तैनात... जलसंपदा मंत्र्यांसोबत शेतकऱ्यांच्या दहा प्रतिनिधींची होणार बैठक.. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव आणि तरटगाव येथील उजनी धरणासाठी अतिरिक्त संपादित जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला. कोणत्याही परिस्थितीत मोजणी होऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेत शासनाच्या विरोधात रस्त्यावर येत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तीन वेळा प्रशासन आणि शेतकरी यांच्यातील चर्चा फिस्कटली तब्बल चार तासानंतर जलसंपदा विभागाच्या उजनी धरण व्यवस्थापनाकडून लेखी पत्र दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले दरम्यान यावेळी अडीचशे हून अधिक पोलिसांचा पाऊस फाटा तैनात करण्यात आला होता.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top