Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह

Oct 11, 2024 06:50:24
Yavatmal, Maharashtra

नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह अनुभवाला येत आहे. देवीच्या दर्शनासाठी गावोगावचे आणि इतर जिल्ह्यातूनही भक्त दाखल होत असल्याने यवतमाळचे रस्ते रात्रभर गर्दीने फुलून जात आहे, जगराता, भंडारा, डोबरी, गोंधळ, जत्रा यामुळे पहाटेपर्यंत देवींभक्तांची रेलचेल आहे. भव्य देखावे आणि मूर्तिकारांच्या देखण्या हातांनी साकारलेल्या जीवंत मूर्तींसाठी यवतमाळचा दुर्गोत्सव राज्यात प्रसिद्ध आहे.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SNSWATI NAIK
Feb 26, 2026 16:17:08
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई पोलिसांनी अमली पदार्थ विरोधात वाशी मध्ये मोठी कारवाई केली आहे… वाशीमध्ये अमली पदार्थविरोधी कारवाईत नवी मुंबई पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. वाशी पोलीस ठाणे यांच्या धडाकेबाज कारवाईत तब्बल १३ कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आला असून, या प्रकरणामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. ही मोठी कारवाई वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत संशयितांवर छापा टाकला. छाप्यात मोठ्या प्रमाणात गांजा साठवणूक व वाहतूक होत असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी घटनास्थळावरून अमली पदार्थांसह वाहने व इतर साहित्य ताब्यात घेतले आहे. तसेच तीन आरोपी यांना अटक करण्यात आली आहे.. तर काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणातून आंतरराज्य अमली पदार्थ तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 26, 2026 15:04:34
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - बार्शीत जुन्या वादातून गोळीबार, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही बार्शी तालुक्यात जुन्या वादातून गोळीबार, निशाणा चुकल्याने तरुण बचवाला बार्शी तालुक्यातील कुसळंब गावातील धक्कादायक प्रकार, बाळासाहेब उकिरडे हा ह्या घटनेत जखमी झालाय पोलिसांच्या वतीने ग्रामसुरक्षा यंत्रणेवर आरोपींना पकडण्याबाबत मेसेज जारी पुण्यातून आलेल्या तीन अनोळखी युवकांनी बाळासाहेब उकिरडे याला जबर मारहाण केली आणि त्यानंतर त्याच्या दिशेने गोळीबार केला मात्र निशाणा चुकल्याने बाळासाहेब उकिरडे यांचा जीव वाचला मात्र जबर मारहाणीत त्याला जखमी झालाय या घटनेनंतर बार्शीत खळबळ उडाली असून जखमी युवकावर उपचार सुरूय तर हल्ला केलेले तिन्ही आरोपी फरार झाले आहेत त्यांच्या शोधासाठी बार्शी तालुका पोलिसांनी तात्काळ पथक रवाना केले असून आरोपीचा शोध सध्या घेतला जातोय
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Feb 26, 2026 14:19:20
Kalyan, Maharashtra:डोंबिवलीतील EURO English School चा अजब कारभार! एकाच वर्गासाठी वेगवेगळी फी; 38% वाढीने पालक संतप्त, शाळेबाहेर गोंधळ डोंबिवलीत शिक्षणाच्या नावाखाली पालकांची आर्थिक कोंडी होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. EURO English School मध्ये एकाच वर्गातील विद्यार्थ्यांकडून वेगवेगळी फी आकारली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. 2023 साली प्रवेश घेताना केवळ 5 टक्के वाढ होईल असे सांगण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात तब्बल 38 टक्के फी वाढ केल्याचा पालकांचा आरोप आहे. अचानक झालेल्या या वाढीमुळे पालकांनी शाळेबाहेर एकत्र येत तीव्र संताप व्यक्त केला.अनेक पालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. काही पालकांची दोन मुले या शाळेत शिकत असून, अचानक वाढलेली फी भरणे त्यांच्यासाठी कठीण झाले आहे. विशेष म्हणजे, काही पालकांचा दावा आहे की एकाच वर्गातील दोन विद्यार्थ्यांकडून वेगवेगळी फी आकारली जात आहे. काहींनी असा आरोपही केला की प्रवेशावेळी 25 हजार रुपये स्वतंत्ररित्या घेण्यात आले आणि त्याशिवाय नियमित फी आकारली गेली. इतकेच नव्हे तर नर्सरीच्या विद्यार्थ्यांची फी आणि उच्च वर्गातील विद्यार्थ्यांची फी जवळपास समान असल्याचेही पालकांनी सांगितले आहे. तर शाळेनी अचानक वाढवलेली ही फी नेमकी वाढ कोणत्या नियमांवर? आणि शिक्षण विभाग यावर काय भूमिका घेणार? असा सवाल पालकांनी उपस्थित करत शाळेच्या परिसरात गोंधळ घातला
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Feb 26, 2026 13:50:41
Pimpri-Chinchwad, Maharashtra:रोहित पवार त्यावरून सगळ तपास सुरू आहे D G C A ने VSR ला जबाबदार धरत आहे CID तपास सुरू असल्याने एफआईआर घेता येत नाही असे सांगण्यात आले एफआईआर करता येतो पोलिस यंत्रणा आम्हाला मदत करत नव्हती म्हणून SID कडे आलो २७ दिवसानंतर आज CID ने पत्रकार परिषद घेतली अधिकारी चांगले आहेत आम्हाला राजकारण करायचं नाही आम्ही माहिती घेतोय आणि माहिती गोळा करतोय असे सांगत होते डी जी सी ए रिपोर्ट आम्ही पाहिला नाही असे CID म्हणते अजित दादांना दिलेले विमान खराब होत सांगण्यात येत पण का CID ने एफआईआर स्वीकारायला हवी होती मला माहिती मी अजित पवार पुतण्या म्हणून मी माहिती गोळा केली तपास चुकीच्या पद्धतीने होऊ शकते असा आमच मत आहे डी जी सी ए, व्ही एस आर जबाबदार आहे यात व्यक्ती संस्था असेल त्याचे विषय दिले आहेत मी माझ्याकडे सर्व पुरावे CID ला दिले आहे CID ने एफआईआर स्वीकारायला हवी होती सीबीआई कडे तपास जाईल तेव्हा CID चा चांगले अधिकारी तपास राहणार नाही ए आय बी बी रिपोर्ट चुकीचा येऊ शकतो मग तसे झाले तर..हा घात होता की अपघात यात कळणार नाही डी जी सी ए व्ही एस आर ला कोणीतरी वाजवत आहे, खूप मोठी व्यक्ती आहे, त्यावर प्रेशर आहे का? TDB पक्षाचे एक नेते देशाचे मंत्री त्यांना मंत्री कोणी बनवणे नायडू यांना...याचे नातेवाईक कोण आहे, नायडू रोहित सिंग यांच्या लग्नाला होते मग हा तपास पारदर्शक नाही..TDP कडे हे मंत्रालय देऊ नका एवढीच मागणी आहे भाजपचे मंत्री माझ्यावर आरोप करत आहेत, एकनाथ शिंदे मात्र आम्हाला मदत करत आहेत, मित्राला न्याय द्यावा मदत करावी एवढी ना मुंबई वाले ना बारामती वाले ना CID वाले याबाबत व्यापारी करून घेत नाहीत..राजकारण काय पातळीवर जात आहे हे पाहा बॉस कोण आहे तर होम मिनिस्टर म्हणून देवेंद्र फडणवीस बॉस आहेत, यांना प्रेशर कोणाचा आहे कळत नाही दादाच्या अपघाताबाबत माहिती घेताना आता त्रास होत आहे तर आमच्या परिवाराच्या बाबतीत आणि सामान्य माणसाच्या बाबतीत काय होणार आहे आम्ही कोर्टात जाऊन कोर्टाला गुन्हा दाखल करायला लावू रोहित पवार आज सकाळी मुख्यमंत्री ऑफिस मधून आज फोन आला होता अजित पवार यांच एक स्मारकाबाबत बैठक उद्या होती त्यावेळेस मी गुणाकार दाखल नाही होत याबाबत मी प्रश्न विचारणार आहे. जी बैठक उद्या सायंकाळी ठेवण्यात आला आहे पवार साहेबांना बोलता येत नाही त्यांची तब्येत ठीक नाही त्यामुळे ते या विषयावर बोलत नाही, सुप्रिया सुळे यांनी दिल्लीमध्ये याबत आपलं मानलं आहे पुढच्या एक दोन दिवसात एकनाथ शिंदे यांचेही मी भेट घेणार ऑन सुनेत्रा पवार सुनेत्रा काकी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व्हावी त्यासाठी त्यांच्या मनापासून अभिनंदन करतो, आमची इच्छा होती महाराष्ट्राची इच्छा होती त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांची इच्छा होती दादांकडे जी कुठली पद आहे ती सुनेत्रा काकींना मिळाली पाहिजे पोटनिवडणुकीत मी सगळ्या पक्षांना विनंती करतो की सुनेत्रा काकी बिनविरोध विधानसभा आमदार झाल्या पाहिजेत ऑन तटकरे तटकरे यांच्या बद्दल जास्त काही बोलणार नाही हे त्यांच्याबद्दल दादा काय बोलले होते हे मला माहिती आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अकाउंटवर कोणाच्या घरचे बिल देण्यात आली, कुणाची ब्युटी पार्लरची देण्यात आले हेलिकॉप्टर मध्ये कुठल्या नेत्याचा फेशला करण्यात आलं,कुठल्या अशा व्यक्तीचे बिल पक्षाच्या भूमिकेसाठी कुठेही विमानाने किंवा हेलिकॉप्टरने गेले .. सगळं माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अकाऊंट गैरव्यवहार झाला त्यामुळे अजित दादा चिडलेले असायचे हे काय मी वेगळं सांगायला नको सुनेत्रा काकी यांची कुठेही इच्छा नव्हती की शपथविधी चौथ्या दिवशी झाला पाहिजे अनुभवी मार्गदर्शक होते त्यांनी प्रेशर आणून चौथ्या दिवशी त्यांचा शपथविधी करण्यात आला अजितपर्व संपले असं कोणी जर म्हणत असेल तर ते असं संपणार नाही त्या लोकांच्या हृदयामध्ये जाऊन बसलेला आहे त्यांनीच काही स्टेटमेंट कोणी करू नये गेले ४० वर्षात काय केले दादांनी हे दाखवा, गेले दोन वर्षाची काम दाखवू नका
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Feb 26, 2026 13:40:45
Wardha, Maharashtra:वर्धा सिंदी रेल्वे येथील हिंगणी वनपरिक्षेत्रात २५ वर्षांनंतर बुलडोजर कारवाई; ३.७९ हेक्टर जमीन अतिक्रमणमुक्त हिंगणी वनपरिक्षेत्रातील एसएफसी परिसरात तब्बल २५ वर्षांपासून वनविभागाच्या ३.७९ हेक्टर जमिनीवर उभी राहिलेली तथाकथित ‘लाडेन’ वस्ती आज अखेर प्रशासनाने बुलडोजरच्या सहाय्याने हटवली. सर्वे क्रमांक २६, २७ आणि २८ मधील सुमारे ६० कुटुंबांची पक्की बांधकामे पाडून परिसर पूर्णपणे अतिक्रमणमुक्त करण्यात आला. वनविभाग, महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त मोहिमेत ६०० पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वारंवार नोटिसा देऊनही जागा रिकामी न झाल्याने प्रशासनाने ही ठोस कारवाई केली.
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Feb 26, 2026 12:56:10
Malegaon, Maharashtra:Breaking पैकेज स्टोरी: विशाल मोरे, मालेगाव - नमाज पढ़ने वालों पर अपराध दर्ज, हनुमान चालीसा कहने वालों पर कब अपराध दर्ज होगा? - इस्लाम मालेगाव कॉरपोरेशन में दाखिल हो गया, अब यहाँ मज्जिद भी होगी और इमाम भी मुकर्रर किया जाएगा - मौलाना अलिमुद्दीन फलाई - हनुमान चालीसा कहने वालों पर भी अपराध दर्ज होने चाहिए - कांग्रेस नेता एजाज बेग Anc: मालेगाव लोकसंघर्ष समिति के अध्यक्ष लुकमान कमाल आदि चार-पाँच व्यक्तियों ने मालेगाव महानगर पालिका में नमाज पढ़ने के बाद उनके ऊपर अपराध दर्ज किया गया. यह आरोप गलत है, लुकमान कमाल ने कहा. साथ ही किरीट सोमय्या भाजपा में अपनी पहचान बनाने के लिए काम कर रहे हैं. उन्हें भाजपा ने टिकट नहीं दिया। वह सिर्फ अपनी प्रतिष्ठा बनवाने के पीछे हैं। बाइट: लुकमान कमाल, लोकसंघर्ष समिति अध्यक्ष (ग्रे कलर के शर्ट) VO 2: ऐसी घटनाएं मालेगाव महानगर पालिका में न हों, कल हनुमान चालीसा पढ़ने वाले ने कर्मचर्रे को धक्का मुक्की की. नमाज पढ़ने पर अपराध दर्ज होता है, हनुमान चालीसा पढ़ने पर नहीं. अगर ऐसा ही रहा तो मैं आयुक्त को अपराध दर्ज कराने संबंधी निवेदन दूँगा, एजाज बेग ने कहा बाइट: एजाज बेग, कांग्रेस शहर अध्यक्ष तथा नगरसेवक गटनेता (व्हाइट शर्ट, गॉगल) VO 3: यहाँ जिनने नमाज पढ़ी, उनकी परिस्थिति पर विचार करें, ऐसी परिस्थिति क्यों बन रही है कि उन्हें नमाज यहाँ पढ़ना पड़े? शहर में ऐसी स्थिति बन रही है कि लोग सोचते हैं कि महानगर पालिका में इस्लाम पार्टी आ गई है, यहाँ मज्जिद बनेंगे और इमाम नियुक्त होंगे - हमारे बड़े लोग ये सब कर रहे हैं, इसलिए ऐसी घटनाएं घट रही हैं. नमाज पढ़ी जाती है, हनुमान चालीसा कहा जाता है, नमाज पढ़ने पर अपराध दर्ज होता है. अब देखते हैं हनुमान चालीसा कहने पर कब अपराध दर्ज होगा। बाइट: मौलाना अलिमुद्दीन फलाई (पांढरा शर्ट कुर्ता, टोपी) VO 4: नमाज पढ़ने वाले पर मनपा कर्मचाऱ्याने दी गई तक्रारी पर अपराध दर्ज किया गया, यह जानकारी अपर पुलिस उपायुक्त तेगबीर सिंह संधू ने दी. बाइट: अपर पुलिस उपायुक्त तेगबीर सिंह संधू VO 5: कुल मिलाकर रोहिंग्या बांग्लादेश, नकली जन्म प्रमाण पत्र मामला, इस्लाम पार्टी, फिर टिपू सुल्तान, नमाज पढ़ना, हनुमान चालीसा पढ़ना—इन सब कारणों से राज्य के राजनीति मालेगाव के इर्द-गिर्द घूम रहे हैं, ऐसी चर्चा अब शहर में नहीं बल्कि पूरे राज्य में की जा रही है; आगे क्या होगा, यह भविष्य बताएगा... विशाल मोरे, झी मालेगाव
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Feb 26, 2026 12:06:23
Shirur, Maharashtra:*शिक्षकाला मारहाण प्रकरणी १२ जणांवर अखेर गुन्हा दाखल* शिरुर तालुक्यातील सविंदणे येथील शिक्षकाला मारहाण प्रकरणी अखेर शिरुर पोलीसांत १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय सविंदणे येथील शाळेत आध्यायनाचे कार्य करणा-या नितीन चव्हाण या शिक्षकाला कवठे येथील १२ तरुणांनी घरातुन उचलुन घेऊन जाऊन लाठ्या काठ्या आणि हॉकी स्टिक ने मारहाण केली होती, या मारहाणीचा ग्रामस्थांसह विद्यार्थींनी निषेध व्यक्त करत गावबंद आंदोलन केलं होतं,आता या प्रकरणी शिरुर पोलीसांनी शिक्षक नितीन चव्हाण यांच्या तक्रारीवरुन १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही तर दुसरीकडे शिक्षकाच्या मारहाणीचे कारणही अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया शिरूर पुणे...
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Feb 26, 2026 11:51:40
Yeola, Maharashtra:मंत्री दादा भुसे on विमान कंपनी ज्या पद्धतीने विमानाच्या कंपनीच्या अपघात... विमान कंपनीचे ऑडिट करण्यात आले त्यामध्ये बरेचसे दोष दिसून आले... आम्ही शिंदे साहेबांना विनंती केली कि आपला भरोसा प्रवास विमानाच्या माध्यमातून असतो... त्यामध्ये काळजी घेणे गरजेचे... अशी विनंती आणि शिंदे साहेबांना केलेली... मंत्री दादा भुसे on रोहित पवार गुन्हा दाखल करण्याची मागणी या संदर्भामध्ये स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी चौकशी करण्याचे दुसऱ्या दिवशी आश्वासित केलेले... या संदर्भामध्ये सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली... या भावना मुख्यमंत्री महोदय यांनी केंद्र शासनाला कळवले आहे... सीबीआय चौकशीच्या माध्यमातून सर्व गोष्टी पुढे येतील... रोहित पवारांच्या ज्या काही बाबी समोर आलेले आहे त्या पद्धतीने त्यांची ती मागणी... या विषयाच्या संदर्भामध्ये सीबीआय कडे चौकशी देण्याचं माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं... मंत्री दादा भुसे on पाशा पटेल कांद्या संदर्भात समिती माननीय आशा पटेल यांच्या नेतृत्वाखाली हा आत्ताचा विषय... तेही शेतकरी नेते आहे.... शेतीच्या संदर्भातला सर्व कश ज्ञान आहे... शेतकऱ्यांच्या पासून ते अगदी निर्यातीपर्यंत सर्व घटकांशी संवाद साधून त्यांनी शासनाला अहवाल द्यायचा.... कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कशा पद्धतीने न्याय मिळू शकेल... ग्राहकांनाही वाजवीदरामध्ये कांदा उपलब्ध होईल... शासनाच्या वतीने कांदा चाळीचे प्रकल्प कृषी विभागाच्या माध्यमातून... असं काही केलं तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळू शकेल... मंत्री दादा भुसे on शासकीय मका खरेदी या संदर्भात मागच्या कॅबिनेटमध्ये सविस्तर चर्चा झालेली.... माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भात केंद्र सरकारला कळवलेले... कोठा कालावधी वाढवून द्या... यासाठीच्या ज्या काही सुविधा बारदान, गोडाऊन असेल कार्यरत करा.... शेतकऱ्यांचा माल खरेदी करा या सर्व सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेले...
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Feb 26, 2026 11:39:26
Shirdi, Maharashtra:Sangmner News Flash लाँगमार्चची पालकमंत्र्यांच्या गावाकडे कूच... मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लाँगमार्च पालकमंत्री विखे पाटलांच्या गावात धडकणार... आंदोलक संगमनेरहून लोणीच्या दिशेने पायी चालत निघाले... दुपारपर्यंत सरकारच्या निर्णयाची बघितली वाट... मात्र सरकारकडून कुठलाही निरोप न आल्याने लाँगमार्च लोणीच्या दिशेने निघाला... काल आंदोलकांचे शिष्टमंडळ आणि सरकारच्या मंत्र्यांमध्ये चर्चा... मात्र काही मागण्यांबद्दल अद्यापही तोडगा न निघाल्याने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार... हजारो आंदोलक पालकमंत्री विखे पाटलांच्या लोणी गावात देणार ठिय्या... आदिवासी, शेतकरी आणि कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी राजूर ते अहिल्यानगर असा 148 किलोमीटरचा लाँगमार्च... लोणी कडे निघालेल्या लॉन्ग मार्च मधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Feb 26, 2026 11:33:24
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर नगरपालिका ने जलसंपदा विभाग की पाणीपट्टी थकवली आहे. सात दिवसात साडेसहा कोटी रुपयांची थकबाकी न भरल्यास पंढरपूरकरांवर जल संकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पंढरपूर नगरपालिका नगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील रहिवाशांना दररोज पाणीपुरवठा केला जातो सध्या पाणीपुरवठा करणाऱ्या बंधार्‍यात मुबलक पाणीसाठा आहे मात्र नगरपालिकेने मागील काही महिन्यांपासून जलसंपदा विभागाची सहा कोटी 50 लाख रुपयांची थकबाकी भरली नाही. त्यामुळे काल जलसंपदा विभागाकडून पंढरपूर नगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे पंपिंग स्टेशन सील करण्याचा प्रयत्न झाला मात्र सात दिवसांची मुदतवाढ मागितल्यामुळे जलसंपदा विभागाने नगरपालिकाेला सात दिवसांची मुदत दिली आहे मात्र सात दिवसांमध्ये जर ही रक्कम भरली नाही तर पंढरपूरकरांना जल संकटाला सामोरे जाण्यात लागण्याची शक्यता आहे
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Feb 26, 2026 11:21:42
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Feb 26, 2026 11:00:48
Yeola, Maharashtra:चांदवड (नाशिक) ब्रेकिंग. गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेले शेतकरी आमरण उपोषण अखेर सुटले. शिक्षण मंत्री दादा भुसे, खासदार भास्कर भगरे, खासदार शोभा बच्छाव यांची शिष्टाईला यश. कांदा आणि मका या पिकांना कमी दर मिळत आहे म्हणून शेतकरी अडचणीत आला. उपोषणकर्त्यांच्या भावनांशी शासनही सहमत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार माजी आमदार पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली कृषी समितीची स्थापना. येणाऱ्या चार दिवसाच्या आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिष्टमंडळांच्या मागण्यावर चर्चा घडवून आणणार, त्यातून त्यांचं समाधान होईल.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 26, 2026 10:54:25
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Anchor : छत्रपती संभाजी नगरात फेरीवाल्यांचा उन्माद वाढला आहे आणि त्यातूनच बुधवारी एका दांपत्याला मारहाण झाली , महापालिकेने तातडीने याची गंभीर दखल घेतली आणि आज सकाळी शहागंज भागात अतिक्रमणांची तोडफोड सुरू केली. फेरीवाल्यांचा उन्माद आता यापुढे सहन करणार नाही असा इशाराच या कारवाईतून महापालिकेने दिला... किरकोळ करणातून फेरीवाल्यांनी बुधवारी शहागंज भागात एक दाम्पत्याला मारहाण केली, कारण फक्त दुचाकी काढण्यासाठी हातगाडी वाल्याला बाजूला व्हायला सांगितले इतकाच त्यातून या फेरीवाल्यांनी घोळका करून दाम्पत्याला मारहाण केली, त्यातील काही मंडळींनी तर थेट चाकू काढून मारण्याचा प्रयत्न केला तर 5 महिन्यांच्या गर्भवतीला सुद्धा या मंडळींनी सोडले नाही.. या सगळ्याची गंभीर दखल महापालिकेने घेतली, उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी फेरीवाल्यांचा उन्माद सहन करणार नाही असा इशारा देत पोलिसांनी दोशींवर कारवाई करावी आणि अतिक्रमनावर महापालिका कडक कारवाई करणार असा इशारा दिला.. राजेंद्र जंजाळ , उपमहापौर लागलीच शहागंज परिसरात आज सकाळी महापालिकेचे पथक धडकलं आणि परिसरातील अतिक्रमण निष्कासित करण्यास त्यांनी सुरुवात केली.. या भागात आता फेरीवाल्यांनाही राहू देणार नाही आणि दुकानांचेही अतिक्रमण ठेवणार नाही असं सांगत थेट अतिक्रमण पाडायला सुरुवात केली. यापुढे असं काहीही सहन करणार नाही आणि जर यात विरोध करायला नगरसेवक आलेत तर त्यांच्यावरही कारवाई करण्याचा इशारा यावेळी महापालिकेने दिला.. संतोष वाहूळे, अतिरिक्त आयुक्त मनपा गेली काही दिवस शहरातील सर्वच भागात फेरीवाले पाहिजे तिथे गाड्या लावतात आणि व्यवसाय करतात यामुळे सर्वसामान्यांना त्रास होतोय.. महापालिकेने अनेक वेळा यावर कारवाई केली आहे मात्र थातूरमातूर कारवाईनंतर ही मंडळी पुन्हा येतात मात्र बुधवारच्या घटनेनंतर आता महापालिका आणि लोकप्रतिनिधी सगळेच आक्रमक झाले आणि इथून पुढे फेरीवाल्यांवर कडक कारवाई सुरू राहणार असे संकेत महापालिकेने आजच्या कारवाईतून दिले आहे.. विशाल करोळे छत्रपती संभाजी नगर...
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Feb 26, 2026 10:45:33
Kalyan, Maharashtra:डोंबिवली में रहने वाली 19 वर्षीय निधी तिवारी के बैंक खाते में लगभग अडीच करोड़ की गैरव्यवहार का मामला सामने आया। पुलिस ने संबंधितों पर कार्रवाई न होने पर छात्रा उपोषण पर उतरने का इशारा किया। मनसे नेते अविनाश जाधव से मुलाकात हुई। निधी ने बताया कि मेरे वडील के मित्र की बेटी चांदनी सिंह ने निजी बैंक में काम करते हुए मुझे दस्तावेज मांगे, जिनका गलत इस्तेमाल कर मेरे बैंक खाते से लगभग 2 करोड़ 60 लाख का गैरव्यवहार किया गया। इसके बाद मैंने तीन दिसंबर 2025 को थाने में शिकायत दर्ज कराई, पर पुलिस ने चांदनी को बुलाकर पूछताछ कर छोड़ दिया। मैं कई बार थाने गई, पर कोई कार्रवाई नहीं हुई। अंततः मैं मनसे के अविनाश जाधव के पास गई और उन्होंने पुलिस को जवाब देने में मदद की। पुलिस ने उक्त गैरव्यवहार के खिलाफ कठोर कार्रवाई की मांग की है। रामनगर पुलिस स्टेशन میں इसकी चौकसी चल रही है।
0
comment0
Report
Advertisement
Back to top