icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

सांगली जिल्हा केंद्रीय सहकारी बैंक को महाराष्ट्र की नंबर-1 बैंक बनाने के लिए आह्वान

Sangli, Maharashtra:सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक ही पश्चिम महाराष्ट्रात एक नंबरची बँक असून भविष्यात महाराष्ट्रातील एक नंबरची बँक कशी होईल यासाठी काम करावे,असा आवाहन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी केले आहे,सांगलीमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शताब्दी महोत्सवी वर्ष शुभारंभ प्रसंगी आयोजित मेळाव्यामध्ये ते बोलत होते.सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 100 वर्ष पूर्ण झाले आहेत या निमित्ताने जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शताब्दी वर्ष महोत्सव पार पडत आहे, यानिमित्ताने शताब्दी महोत्सव वर्ष शुभारंभ कार्यक्रमा आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार विशाल पाटील, काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्यासह बँकेचे संचालकांसह जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
0
Report

आष्टा में ड्रग्स और अवैध शराब के ख़िलाफ जयंत पाटिल ने पुलिस अधीक्षक से मुलाकात

Sangli, Maharashtra:आष्टयातील नशेखोर व अवैध व्यवसाय विरोधात जयंत पाटलांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील आष्टा येथील वाढत्या अवैध व्यवसाय विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी थेट सांगली पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे. नूतन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची आमदार जयंत पाटलांनी आष्टयाचे नगराध्यक्ष व शिष्टमंडळासह भेट घेत आष्टा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज,अवैध दारू विक्री, नशेखोरी,वाढत्या गुन्हेगारीचा पाढा वाचत,अवैध व्यवसाय व गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस दलाकडून कठोर कारवाई करावी,अशी मागणी करण्यात आली आहे.या मागणीचा निवेदन देखील जयंत पाटलांकडून सांगली पोलिसांना देण्यात आले आहे.
0
0
Report

अंबरनाथ में फार्मिंग- जंगल भूमि पर अवैध जींस वॉश फैक्ट्रियाँ, सरकारी कब्जे की जांच

Ambernath, Maharashtra:अंबरनाथमध्ये फार्मिंग आणि फॉरेस्टच्या जागेवर अनधिकृत जीन्स वॉश कारखाने उभे राहिल्याचं समोर आलंय. या कारखान्यांना काही भूमाफियांनी चक्क सरकारी जागा परस्पर भाड्याने दिल्या असून याकडे सरकारी यंत्रणांनी मात्र कानाडोळा केला आहे. अंबरनाथमधील लोकनगरी ते बारकूपाडा रस्त्याला लागून फॉरेस्टची जागा आहे. तसंच पूर्वेतील स्मशानभूमीच्या मागेही फॉरेस्ट आणि फार्मिंग सोसायटीची जागा आहे. या जागांवर अनधिकृतपणे जीन्स वॉश कारखाने उभारण्यात आले आहेत. या कारखान्यांमध्ये वॉश केलेल्या जीन्स लोकनगरी समोरच्या जागेत उघड्यावर वाळत घातलेल्या पाहायला मिळतात. धक्कादायक बाब म्हणजे जीन्स वॉश केल्यानंतरचं केमिकलयुक्त रंगीत पाणी एकतर वालधुनी नदीत सोडलं जातं, किंवा जमिनीत खड्डा करून त्यात मुरवलं जातं. यामुळे नदी नाल्यांसोबत जमिनीच्या पोटातलं पाणीही नासवणाऱ्या या प्रदूषणकारी जीन्स वॉश कारखान्यांवर आता सरकारी यंत्रणांनी कारवाई करण्याची गरज व्यक्त होतेय.
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी के दापोली में रात के समय भीषण आग, घर और किराना दुकान जलकर राख

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. दापोलीच्या साखरोळीत भीषण आग.. घर आणि दुकान जळून खाक.. अँकर रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील साखरोळी गावात रविवारी मध्यरात्री भीषण आग लागली. स्थानिक रहिवासी जगदीश तलाठी यांचे घर आणि किराणा दुकान या आगीत पूर्णपणे जळून खाक झाले आहे.. घटनेची माहिती मिळताच दापोली पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली.जवानांनी घरातील चार गॅस सिलेंडर वेळीच बाहेर काढल्यामुळे मोठा स्फोट टळला,तर अथक प्रयत्नांनंतर शेजारील पिठाची चक्की वाचवण्यात यश आले.. तब्बल ८ तासांच्या प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली असून,या दुर्घटनेत तलाठी यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे..
0
0
Report
Advertisement

पश्चिम बंगाल की ऐतिहासिक विजय पर सोलापुर भाजपा कार्यालय के बाहर शांतिपूर्ण जश्न

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - नसरापूर घटनेच्या दुःखामुळे भाजपच्या वतीने कोणताही गाजावाजा न करता पश्चिम बंगालच्या विजयानिमित्त जल्लोष साजरा - पश्चिम बंगालमध्ये मिळालेल्या ऐतिहासिक यशाचा सोलापुरातील भाजपा पदाधिकाऱ्यांच्या वतीने जल्लोष - नसरापूर घटनेचे दुःख व्यक्त करत गुलालाची उधळण टाळत, ढोलीबाजाला फाटा देत अत्यंत शांततेत साजरा केला जल्लोष - नसरापूर घटनेच्या निषेधार्थ जल्लोषापूर्वी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना देण्यात आले निवेदन - शहरातील भाजपा कार्यालयबाहेर एकत्रित येत पश्चिम बंगालच्या ऐतिहासिक विजयाचा व्यक्त केला आनंद
0
0
Report
Advertisement

गडचिरोली के ग्रामीण-शहरी क्षेत्रों में कल्याण योजनाओं की जानकारी चित्ररथ से जागरूक

Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागांतील नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी चित्ररथाद्वारे जनजागृतीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. सहाय्यकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांनी उपक्रमाचे उद्घाटन केले. या माध्यमातून नागरिकांनी योजनांची सविस्तर माहिती जाणून घेत त्याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. जिल्हा प्रशासन, सामाजिक न्याय विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाद्वारे जिल्ह्यातील प्रत्येक गावापर्यंत शासनाच्या योजनांची माहिती पोहोचविण्याचा उद्देश आहे. यावेळी शासनाच्या विविध योजनांवर आधारित माहितीपर घडीपत्रिकेचेही मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. चित्ररथाच्या माध्यमातून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, महाराजस्व अभियान, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आदी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. तसेच सामाजिक न्याय विभागांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, रमाई घरकुल योजना, अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांसाठी निवासी शाळा, आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना, मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, स्वाधार योजना तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना यांचा समावेश असून या योजनांची माहिती बॅनर, ऑडिओ जिंगल्स व घडीपत्रिकेद्वारे दिली जात आहे.
0
0
Report
Advertisement

अक्षय कर्डिले की जीत से पश्चिम बंगाल में परिवर्तन की उम्मीद जगी

Ahilyanagar, Maharashtra:अक्षय कर्डिले की विजय के साथ राधाकृष्ण विखे पाटील बेहद खुश हुए। यह ऐतिहासिक जीत शिवाजी कर्डीले के संघर्ष का फल मानी गई। देवेंद्र फडणवीस ने समय पर उचित कदम उठाए। प्राजक्ता तनपुरे का विशेष आभार और उनके सहयोग ने भी भूमिका निभाई।WEST बंगाल में जंगल राज खत्म होने की बात कही गई है; वहां कानून का शासन शेष नहीं रहा था, और अंदरुनी सुरक्षा के लिए खतरा पैदा हो गया था। ममता बनर्जी के नेतृत्व वाली सरकार पर तंज के साथ कहा गया कि जनता के हितों के बजाय वे राजनीतिक महत्व को प्राथमिकता दे रहा था। पश्चिम बंगाल के विकास के लिए लोगों ने मोदी पर विश्वास जताया।
0
0
Report

राहुरी उपचुनाव में अक्षय कर्डीले मतों से विजयी, संग्राम जगताप ने श्रेय दिया

Ahilyanagar, Maharashtra:स्लग- संग्राम जगताप ऑन अक्षय कर्डीले विजय अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डीले यांनी 1 लाख 12 हजार 587 एवढ्या मताधिक्याने विजय मिळवला...अक्षय कर्डीले यांचे मेव्हणे आणि राष्ट्रवादी AP चे आमदार संग्राम जगताप यांनी या विजयाचे श्रेय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले आहे...देवेंद्र फडणवीस हे खंबीरपणे अक्षय कर्डीले यांच्या पाठीमागे उभे राहिल्याने तसेच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी अक्षय यांचे पालकत्व स्वीकारल्याने हे यश मिळवता आल्याचे संग्राम जगताप यांनी म्हंटले आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top