445001
नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह
Yavatmal, Maharashtra:नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह अनुभवाला येत आहे. देवीच्या दर्शनासाठी गावोगावचे आणि इतर जिल्ह्यातूनही भक्त दाखल होत असल्याने यवतमाळचे रस्ते रात्रभर गर्दीने फुलून जात आहे, जगराता, भंडारा, डोबरी, गोंधळ, जत्रा यामुळे पहाटेपर्यंत देवींभक्तांची रेलचेल आहे. भव्य देखावे आणि मूर्तिकारांच्या देखण्या हातांनी साकारलेल्या जीवंत मूर्तींसाठी यवतमाळचा दुर्गोत्सव राज्यात प्रसिद्ध आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
मालशिरस विधानसभा विधायक उत्तम जानकर के भाजपा उम्मीदवार को समर्थन पर राम सातपुते ने उडाई खिल्ली
Pandharpur, Maharashtra:सोलापूर विधानपरिषद निवडणुकीमध्ये माळशिरस आमदार उत्तम जानकर यांनी मोहिते पाटलांची वाद झाल्याचे कारण पुढे करत भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला त्यांच्या कडील सतरा मतदारांनी भाजप उमेदवारला मतदान केले असल्याचं सांगितलं जातं मात्र यानंतर माजी आमदार राम सातपुते यांनी उत्तम जानकर यांची खिल्ली उडवली आहे उत्तम जानकर हे त्यांच्या पक्षाचे आमदार आहे या तालुक्यात आमची लढाई जानकर आणि मोहिते पाटील यांच्याशी आहे. आज जरी त्यांनी भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांना पाठिंबा दिला असला तरी मोहिते पाटील आणि त्यांची भांडण झाली म्हणून ते आले आहेत. आमच्याशी बोलून ते आले नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांना स्वीकारतही नाही.0
0
Report
यवतमाळ में शिवसेना का मोर्चा, जिल्हाधिकारी कार्यालय के पास कर्जमाफी मांग
Washim, Maharashtra:यवतमाळ: अँकर: पिक विमा व संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी ठाकरे गटाच्या शिवसेनाने आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वात यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रमक मोर्चा काढला.यावेळी कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट जबरदस्तीने उघडून आत प्रवेश केला.पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ पोलिस व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली.त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी केली.0
0
Report
कल्याण पूर्व में गावठी कट्टा लेकर घूम रहे सरायित अपराधी को कोळशेवाडी पुलिस ने गिरफ्तार किया
Kalyan, Maharashtra:कल्याण कोळशेवाडी पोलिसांची कारवाई. गस्ती दरम्यान गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगाराला बेड्या कल्याण पूर्व परिसरात गावठी कट्टा बाळगून फिरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला कोळशेवाडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. निलेश क्षीरसागर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून एक देशी बनावटीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे.निलेश क्षीरसागर याच्याविरोधात यापूर्वी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा गंभीर गुन्हा दाखल आहे. काही दिवसांपूर्वीच तो जामिनावर कारागृहातून बाहेर आला होता. निलेशने हा गावठी कट्टा कुठून आणला ,कशासाठी आणला याचा तपास पोलीस करत आहेत . द कल्याण पूर्वेत एक इसम गावठीकट्टा घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती कोळशेवाडी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने मंगळवारी मध्यरात्री शंभर फूट रोड परिसरात सापळा रचला.संशयास्पद हालचाली करणाऱ्या निलेश क्षीरसागरला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचा गावठी कट्टा आढळून आला. पोलिसांनी तत्काळ त्याला अटक करून शस्त्र जप्त केले.या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.0
0
Report
Advertisement
तीसरे आरोपी ने सरेंडर किया, मोहम्मद मकसूद का मदरसे और ट्रैवल कनेक्शन सामने
Nagpur, Maharashtra:कल रात को तीसरे आरोपी ने सरेंडर किया, फिर हमने गिरफ्तार किया। आरोपी का नाम मोहम्मद मकसूद है, उसने बताया मैं मदरसे बच्चों को पढ़ाना और टूर और ट्रैवल का काम है। वीडियो की जाँच शुरू है।0
0
Report
गृह विभाग ने संजय देशमुख को Y+ सुरक्षा प्रदान की, राजनीतिक घटनाक्रम के चलते
Washim, Maharashtra:यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांना गृह विभागाकडून 'Y+ (वाय प्लस)' सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. राजकीय घडामोडी आणि त्यांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राज्य गृह विभागाने खासदार देशमुख यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचे आदेश जारी केले असून, त्यानुसार त्यांना आता 'Y+' श्रेणीची सुरक्षा उपलब्ध करून देण्यात जाणार आहे. याबाबतची माहिती यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी दिली. राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून, खासदार संजय देशमुख यांच्या सुरक्षेची जबाबदारी अधिक बळकट करण्यात आली आहे.0
0
Report
वाशीम के रिसोड तालुक्यात गैस सिलिंडर विस्फोट: 3 घर जळून खाक, 5 जखमी
Washim, Maharashtra:वाशीमच्या रिसोड तालुक्यातील वाघी खुर्द येथे गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याने तीन घरे जळून खाक झाली. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील पाच जण जखमी झाले असून त्यापैकी दोनांची प्रकृती गंभीर आहे. जखमींमध्ये मायलेकीचा समावेश आहे. शेख फिरोज शेख मेहबूब व त्यांच्या दोन भावांची घरे आगीत जळाली असून सुमारे 3 लाख रुपयांची रोकडही जळाल्याची माहिती आहे. तसेच एक म्हैस भाजली असून शिरपूर पोलीस व अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.0
0
Report
Advertisement
येवल्या विधानसभा में मतदान जारी, महायुती उम्मीदवार की जीत की उम्मीद
Yeola, Maharashtra:सुहास कांडे ऑन येवल्यात मतदान प्रक्रिया आज विधान परिषदेची, येवल्याची मतदान आज पार पडतंय. आमचे उमेदवार आदरणीय नरेंद्रभाऊ भिकाजी दराडे हे आहेत आणि मला आत्मविश्वास आहे, खात्री आहे की आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी उमेदवार दिला तो, आदरणीय देवेंद्रजींनी दिलेला उमेदवार आणि आदरणीय सुमित्रा ताईंनी दिलेला उमेदवार, या सर्वांनी दिलेले उमेदवार नक्कीच निवडून येतील याची मला खात्री आहे. काय झालं, हा त्यांचा बीजेपीचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी शिवसेनेचा असल्यामुळे मला खरं काहीच माहित नाही. आमची थोडी गाडी उशिरा आल्यामुळे आणि आम्हाला उशीर झाल्यामुळे मी थोडं हे होतो, बिझी होतो. परंतु नक्कीच कोणी असो, कुठेही थांबू, परंतु नक्कीच उमेदवार निवडून येईल याची गॅरंटी.0
0
Report
लोकतंत्र की हत्या के आरोप: विपक्ष का मोदी सरकार पर पुलिस दखल के साथ बड़ा हमला
Bhandara, Maharashtra:नाना पटोले राज्य किंवा देश असेल दिवसा ढवळ्या लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदीची सरकार करीत आहेत. नरेश ईश्वकर यांच्या घरावर पोलिस पाठविली त्यांच्या नावाने खोटी तक्रार केली या विषयी चर्चा केली पाहिजे त्यांचा जो मुळ उमेदवार होता कुंभलकर भाजपचा होता मात्र त्यांच्या पक्षाने आपल्या गट नेत्यांनी आपल्याच उमेदवाराचा विश्वासघात केला.सरकारला सत्तेचा माज आला मी ही लढाई उभी केली होती आम्ही विजयाकडे जाणार असा विश्वास आहे. ही निवडूक विपरीत परिस्थिती निवडूक लढवत आहोत आमच्या संख्या बळ कमी होत जे माज उडवून सत्तेत बसले आहेत त्याचे दर्शन याच निमित्ताने होत आहे भंडारा गोंदियाला जंगलराज करण्याचं प्रयत्न म्हणून ह्या निवडणुकीमध्ये असा उमेदवारला दिला राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे बेहाल केले महागाई वाढवली या सर्व प्रकारचा विरोध म्हणून जे आता उमेदवार आहेत त्यांच्या घरावर पोलिस पाठवली आतंकवाद आहे म्हणून असे करत आहेत म्हणून याचा विरोध आम्ही नरेश ईश्वकर यांच्या वतीने केला आहे.0
0
Report
घणसोली सेक्टर 30 के सामने सड़क पार करती महिला का भीषण हादसा, घायल
Navi Mumbai, Maharashtra:घणसोली सेक्टर 30 स्थित महाकालेश्वर अपार्टमेंट के सामने सड़क पार करते समय एक महिला का भीषण हादसा हुआ। हादसे में महिला गंभीर रूप से घायल हो गई। तेज रफ्तार मालवाहक जीप ने महिला को जोरदार टक्कर मारी। टक्कर की तीव्रता इतनी थी कि महिला हवा में उछलकर सड़क पर गिर पड़ी—यह CCTV फुटेज में साफ दिख रहा है। दुर्घटना के बाद क्षेत्र में हलचल मच गई। घायल महिला को उपचार के लिए अस्पताल में भर्ती कराया गया है।0
0
Report
Advertisement
परभणी-हिंगोली सीट: दोपहर 2 बजे तक 75% मतदान, कलमनुरी केंद्र में 100%, तहसील केंद्र में सिर्फ 54%
Parbhani, Maharashtra:परभणी हिंगोली विधानपरिषदेत निवडणुसाठी 2 वाजेपर्यंत 75 टक्के मतदान कळमनुरी मतदान केंद्रावरील 100 टक्के मतदान पूर्ण. परभणी तहसील कार्यालयावर असलेल्या मतदान केंद्रावर सगळ्यात कमी 54 टक्के मतदान. मतदान करण्यासाठी साठी 1 तास शिल्लक...0
0
Report
Satara पैकेज मामले में महायुती उम्मीदवार को समर्थन, फडणवीस से चर्चा के बाद
Satara, Maharashtra:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आम्ही महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. आमच्या पक्षाकडून सांगितलेली कामे व्हावीत आणि मान सन्मान राखला जावा अशी आमच्या सदस्यांनी मागणी होती ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली असल्याचे देखील राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे खा.नितीन पाटील यांनी सांगितले आहे.0
0
Report
शिर्डी में सांसद भाऊसाहेब वाकचौरे के निवास पर सुरक्षा बढ़ी, सीसीटीवी वैन तैनात
Shirdi, Maharashtra:शिर्डीतील निवासस्थानी जनसंपर्क कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त वाढला. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता. ठाकरे गटाच्या शिवसैनिकांच्या इशार्यानंतर वाकचौरे यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्तात वाढ. वाकचौरे यांच्या निवासस्थानी सीसीटीव्ही मोबाईल सर्विलन्स पोलीस व्हॅन 24 तास असणार तैनात. सर्व खासदारांना वाय प्लस सुरक्षा मंजूर. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून खबरदारी. वाकचौरे यांच्या निवासस्थानी गनधारी पोलिस तैनात.0
0
Report
Advertisement
शिंदे गुट के नेता आशीष जयस्वाल ने बागी शिवसेना सांसदों पर कड़ा रिएक्शन दिया
Chandrapur, Maharashtra:उबाठा शिवसेनेच्या फुटीर खासदारांवर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याच्या अर्थ राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांची प्रतिक्रिया. उबाठा शिवसेनेच्या फुटीर खासदारांच्या मुद्द्यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याच्या अर्थ राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या सहा खासदारांनी वेगळा गट स्थापन केलेला आहे त्यामुळे आता कितीही प्रक्रिया केली तरी ते काही रिवर्स होऊ शकत नाही, मला वाटतं की यावर आत्मचिंतन केलं पाहिजे की का अशा प्रकारे वारंवार परिस्थिती उद्भवत आहे.0
0
Report
चंद्रपुर GST भवन का लोकार्पण: तीनों जिलों को मिले आधुनिक सुविधाएं
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर शहरात चंद्रपूर -गडचिरोली- वर्धा या 3 जिल्ह्यांच्या जीएसटी भवन मुख्यालयाचे आज लोकार्पण करण्यात आले. राज्याचे अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्यासह पालकमंत्री डॉ. अशोक उईके, जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि मान्यवरांची कार्यक्रमाला उपस्थिती होती. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या अर्थमंत्री पदाच्या काळात या जीएसटी भवनाला मंजुरी मिळाली होती. 22 कोटींचे अंदाजपत्रक असलेली ही इमारत मात्र कामे प्रलंबित असल्याने 30 कोटींवर पोचली होती. त्यामुळे इमारतीचे लोकार्पण रखडले होते. सर्व आधुनिक सुविधा असलेल्या या इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी ऍड आशीष जयस्वाल यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग सर्व पायाभूत सुविधांसह इमारत कशी उभारू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे चंद्रपूरचे जीएसटी भवन असल्याचे कौतुक केले. या तीन मजल्य इमारतीतुन राज्यातील जनतेला सर्वोत्तम सेवा प्रदान केली जाईल असा विश्वास जयस्वाल यांनी व्यक्त केला.0
0
Report
ऑपरेशन टायगर के बाद भास्कर जाधव के बयान से राजनीतिक हलचल तेज
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. 'ऑपरेशन टायगर'नंतर भास्कर जाधवांचे थेट बाण! दोन सूचक स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात खळबळ.. अँकर 'ऑपरेशन टायगर'नंतर आता राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलाय. पण याच दरम्यान, शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या एका सोशल मीडिया स्टेटसने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय.अत्यंत सूचक आणि मोजक्या शब्दांत भास्कर जाधवांनी अप्रत्यक्षपणे मोठा निशाणा साधलाय.. जाधवांनी आपल्या पहिल्या स्टेटसमध्ये लिहिलंय— म्हणजेच,केलेल्या चांगल्या कामाची कोणी पावती देत नाही,पण एखादी चूक झाली की मात्र तिचा हिशोब ठेवला जातो,अशी खंत त्यांनी व्यक्त केलीये.. हजारो अच्छायोकी कोई रसीद नही होती.. पर गलती का पुरा हिसाब रखा जाता है.. म्हणजेच, केलेल्या चांगल्या कामाची कोणी पावती देत नाही,पण एखादी चूक झाली की मात्र तिचा हिशोब ठेवला जातो, अशी खंत त्यांनी व्यक्त केलीये.. एवढ्यावरच न थांबता,त्यांनी दुसरं स्टेटस टाकत शिक्षण व्यवस्थेच्या बहाण्याने थेट यंत्रणेलाच टोला लगावलाय..जाधव लिहितात— "तयार मुलं हवीच, मग शिक्षक कशाला.." 'ऑपरेशन टायगर'च्या पार्श्वभूमीवर भास्कर जाधवांनी टाकलेले हे स्टेटस नक्की कोणासाठी आहेत? पक्षश्रेष्ठींवरचा हा नाराजीचा सूर आहे की विरोधकांना दिलेला सूचक इशारा? जाधवांच्या या 'पॉवरफुल' स्टेटसचे नेमके राजकीय अर्थ काय निघतात, याकडे आता सर्वांचे डोळे लागलेत..0
0
Report
Advertisement
