445001
नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह
Yavatmal, Maharashtra:नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह अनुभवाला येत आहे. देवीच्या दर्शनासाठी गावोगावचे आणि इतर जिल्ह्यातूनही भक्त दाखल होत असल्याने यवतमाळचे रस्ते रात्रभर गर्दीने फुलून जात आहे, जगराता, भंडारा, डोबरी, गोंधळ, जत्रा यामुळे पहाटेपर्यंत देवींभक्तांची रेलचेल आहे. भव्य देखावे आणि मूर्तिकारांच्या देखण्या हातांनी साकारलेल्या जीवंत मूर्तींसाठी यवतमाळचा दुर्गोत्सव राज्यात प्रसिद्ध आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
तिरोडा में BSF जवान की गोलीबारी, एक घायल; गिरफ्तार
Bhandara, Maharashtra:*Gondia Break.....* *गोंदियाच्या तिरोडामध्ये बीएसएफ जवानाने केला गोळीबार... एक व्यक्ती जखमी... बीएसएफ जवानाविरोधात तिरोडा पोलिसांत गुन्हा दाखल करत पोलिसांनी केली अटक.....* Anchor : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे गाडीला कट मारल्याच्या वादातून एका बीएसएफ जवानाने एका व्यक्तीवर गोळीबार केल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली... भूषण दिसले असे बीएसएफ जवानाचे नाव असून तो मूळचा नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील रहिवासी आहे... तो सध्या पंजाब येथे एका बटालियन मध्ये कार्यरत आहे... सुट्टीवर गोंदिया येथे नातेवाईकाकडे आला होता... दरम्यान महामार्गावरून जात असताना बीएसएफ जवान भुषण दिसले आणि जखमी स्वानंद पारधी मध्ये किरकोळ वाद झाला दरम्यान बीएसएफ जवानाने आपल्या जवळील बंदूक काढत दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने गोळी चालवली ती गोळी एका व्यक्तीला लागली घटनेनंतर स्थानिकांनी जखमीला तात्काळ रुग्णालयात दाखल केले सध्या जखमीची प्रक routine स्थिर असल्याची माहिती असून बीएसएफ जवानावर तिरोडा पोलिसात गुन्हा नोंद करत पोलिसांनी त्याला अटक केली आहे... या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे...0
0
Report
वाशिम में कांद्य की कीमत गिरने से किसान चिंतित, Nafed से खरीद की मांग
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातील वारा जहागीर परिसरात मोठ्या प्रमाणात कांद्याची शेती केली जाते सध्या उन्हाळी कांदा काढणीचा हंगाम सुरू आहे. मात्र कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यामुळे शेतकरी चिंतेत sापडलेत. वाशिमच्या बाजारात कांद्याला प्रति किलो अवघा चार ते पाच रुपये दर मिळत असून उत्पादनासाठी मात्र दहा ते बारा रुपये खर्च आल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येते त्यामुळे सरकारने तातडीने नाफेड मार्फत कांद्याची खरेदी करावी अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.0
0
Report
रत्नागिरी के सुवेली में उबाठा गुट शिवसेना में प्रवेश; मंत्री योगेश कदम ने किया स्वागत
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी के खेड तालुक्यातील सुवेली येथील उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा निर्णय घेतल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. यावेळी मंत्री योगेश कदम यांनी नवप्रवेशितांचे स्वागत करत, गावाच्या विकासासाठी आणि सामान्यांच्या न्यायासाठी शिवसेना कटिबद्ध आहे, असे ग्वाही दिली.0
0
Report
Advertisement
सरकार ने आंबा-शेतकऱ्यांच्या मोर्चावर चर्चा के लिए आमंत्रण दे दिया
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी आंबा बागायतदारांना चर्चेसाठी सरकारचे निमंत्रण आंबा काजू शेतकऱ्यांच्या मोर्चावर सरकार सकारात्मक शेतकरी नेते राजू शेट्टी आणि आंबा उत्पादक शेतकरी यांचे प्रतिनिधी यांना सरकारच चर्चेसाठी निमंत्रण शेतकरी नेते राजू शेट्टी, ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिव विनायक राऊत, काँग्रेसचे आमदार भाई जगताप, माजी आमदार बाळ माने यांना निमंत्रण आज दुपारी तीन वाजता होणार सरकार आणि आंबा बागायतदारांमध्ये होणार बैठक आंबा काजू शेतकऱ्य ंसाठी जाहीर करण्यात आलेल्या तुटपुंजा मदतीवरून आंबा शेतकरी होते आक्रमक 15 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी काढण्यात येणार होता मोर्चा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनसे, काँग्रेस यांनी दिला होता मोर्चाला पाठिंबा0
0
Report
पंढरपुर के पालखी मार्ग का निरीक्षण, गडकरी ठोस निर्णय की उम्मीद
Pandharpur, Maharashtra:भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कडून शहरात बनवला जाणारा महामार्ग तीन वर्षांपासून रखडला, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उद्याच्या दौऱ्यात याबाबत ठोस निर्णय होणार का याची उत्सुकता पंढरपूर मध्ये वाखरी ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पर्यंत आठ किलोमीटर लांबीचा महामार्ग 84 कोटी रुपये खर्चून तयार होत आहे. ठेकेदार आणि एन एच ए आय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित पणाने हा महामार्ग रखडला आहे. उद्या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी संपूर्ण पालखी महामार्गाची पाहणी करणार आहेत. यावेळी पंढरपूर शहराच्या महत्वाच्या टप्प्यातील महामार्ग बाबत केंद्रीय मंत्री काही ठोस निर्णय घेतील या याबाकड लक्ष आहे.0
0
Report
कागल के प्राथमिक स्वास्थ्य केंद्रों में वार-वार बेडशीट बदलने से मरीजों के भ्रम में कमी
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात असणाऱ्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात एक अभिनव उपक्रम राबवण्यात आला आहे. या उपक्रमामध्ये प्रत्येक दिवशी पेशंट्सच्या बेडवर वारानुसार बेडशीट अंतरले जात. आता तुम्ही म्हणाल यात नवीन काय.. तर या बेडशीटवर ज्या त्या दिवसाचा वार नमूद केलेला आहे. यामुळे पेशंट असो किंवा नातेवाईक यांच्या मनात बेड वरील बेडशीट बदलला आहे की नाही, या संदर्भातला संभ्रम दूर होतोय. कागल तालुक्यातील कसबा सांगाव इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.0
0
Report
Advertisement
जंजिरा किल्ला ब्रेकवॉटर से पर्यटन बढ़ेगा, मोदी की पहल
Chendhare, Maharashtra:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला चालना देणारा प्रकल्प जंजिरा किल्ला इथल्या ब्रेक वॉटर आणि प्रवासी जेट्टीचे लोकार्पण मंत्री नितेश राणे आणि खा. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत झाले. १९२ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या ब्रेक वॉटर व जेट्टीचे लोकार्पण सागरमाला अंतर्गत पर्यटनाच्या सुविधांसाठी करण्यात आले. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना चढउतार करताना येणाऱ्या अडचणी दूर झाल्या असल्याचं नितेश राणे यांनी सांगितलं. या प्रकल्पामुळे पर्यटकांची संख्या वाढून स्थानिकांना रोजगार मिळेल असे सुनील तटकरे यांनी व्यक्त केलं. या कार्यक्रमात महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या अधिकारी आणि पर्यटक उपस्थित होते.0
0
Report
ई-बाइक से जिलाधिकारी कार्यालय पहुंचे गोपीचंद पडळकर, मोदी के ईंधन बचाओ आह्वान पर प्रतिक्रिया
Sangli, Maharashtra:ई-बाईक घेऊन गोपीचंद पडळकरांनी गाठले जिल्हाधिकारी कार्यालय.. अँकर - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंधन बचतीच्या केलेल्या आवाहनाला भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांकडुन प्रतिसाद देण्यात आला आहे. गोपीचंद पडळकरांनी ई-बाईकवरून सांगली शहरात प्रवास केला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकरांनी आपला वाहनांचा ताफा सर्किट हाऊस येथे सोडून स्वतः ई-बाईक चालवत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहानाकडे विरोधकांनी राजकीय दृष्ट्या न बघता राष्ट्रहिताच्या दृष्टीने बघितलं पाहिजे आणि इंधन वाचवले पाहिजे, असं मत यावेळी व्यक्त केले आहे. बाईट - गोपीचंद पडळकर - आमदार, भाजपा.0
0
Report
रत्नागिरी के राजापुर में उबाठा गुट के कार्यकर्ताओं ने शिवसेना में प्रवेश किया
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. राजापुरात 'उबाठा'ला मोठा धक्का.. ओशिवळेतील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश!.. रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील ओशिवळे मसुरकरवाडी येथील उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी आज आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा निर्णय घेतल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. यावेळी आमदार सामंत यांनी नवप्रवेशितांचे स्वागत करत, गावाच्या विकासासाठी आणि सामान्यांच्या न्यायासाठी शिवसेना कटिबद्ध आहे, असे ग्वाही दिली.. या पक्षप्रवेशामुळे राजापूर मतदारसंघात शिवसेनेची ताकद अधिक वाढली आहे..0
0
Report
Advertisement
बीड़ के 73 करोड़ मावेजा घोटाले में अविनाश पाठक की निलंबन प्रक्रिया तेज—पुलिस रिपोर्ट
Beed, Maharashtra:बीड़ : 73 कोटींच्या मावेजा घोटाळ्यात तत्काली जिल्हाधिकारी अविनाश पाठकच्या अडचणीत होणार वाढ; निलंबनाच्या कारवाईसाठी हालचाली सुरू पोलिस कोठडी संदर्भातील अहवाल महसूल विभागाकडे जिल्हाधिकाऱ्यामार्फत पाठवला अब एक अत्यंत महत्त्वाची बातमी बीड़मधून है.. बीड़ سے धुळे–सोलापुर महामार्गाच्या 73 कोटींच्या अतिरिक्त मावेजा घोटाळ्यात अटकेत असलेला तत्कालीन जिल्हाधिकारी व मत्स्य व्यवसाय विभागाचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश पाठक यांच्या अडचण्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण पाठक याच्या निलंबन प्रक्रियेला अब प्रशासकीय पातळीवर वेग आला आहे. पोलिसांनी त्याच्या कोठडीसंदर्भातील सविस्तर अहवाल महसूल विभागाकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठवला असून, शासनस्तरावर हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर येतेय. दरम्यान, अविनाश पाठक याला पोलिस कोठडीतून बाहेर काढून थेट पोलिस अधीक्षक कार्यालयात नेण्यात आले, जिथे त्याची सखोल चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे या बहुचर्चित घोटाळ्यात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जा रही है.0
0
Report
RBI ने सर्वोदय सहकारी बैंक पंजीकरण रद्द किया; डिपॉजिटर्स को सुरक्षा वापस मिल सकती है
Mumbai, Maharashtra:मुंबईतील सहकारी बँकिंग क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. RBI ने अपुर्या भांडवलामुळे दि सर्वोदय को ऑफ बँक लिमिटेड चा परवाना रद्द केला आहे. १२ मे २०२६ रोजी व्यवसाय संपल्यानंतर ही बँक अधिकृतपणे बंद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे खातेदारांमध्ये चिंता निर्माण झाली असली, तरी RBI ने दिलासा देणारी माहितीही दिली आहे. DICGC मार्फत प्रत्येक ठेवीदाराला ५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी परत मिळण्याचा अधिकार आहे. RBI च्या माहितीनुसार, सुमारे ९८.३६ टक्के ठेवीदारांना त्यांची संपूर्ण रक्कम परत मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. सहकारी बँकांच्या आर्थिक स्थितीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून, सर्वसामान्य ठेवीदारांच्या विश्वासावरही याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या ठिकाणाहून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी.0
0
Report
खारघर में पानी संकट: हर मकान में 10–12 हजार रु अतिरिक्त खर्च, न्याययुद्ध तय
Navi Mumbai, Maharashtra:पनवेल महापालिका क्षेत्र के खारघर शहर में नागरिकों को पानी की भारी कमी का सामना करना पड़ रहा है। इससे निपटने के लिए खारघर के रहने वालों को प्रत्येक फ्लैट के पीछे पानी के लिए लगभग 10 से 12 हजार रुपये अतिरिक्त खर्च करने पड़ रहे हैं। सिडको प्रशासन आवश्यक पानी आपूर्ति करने में असमर्थ है और केवल 30 प्रतिशत पानी ही सप्लाई हो रहा है; शेष पानी के लिए आवासीयों को निजी टैंकरों पर निर्भर रहना पड़ रहा है। निजी टैंकरों से आने वाला पानी नहाने के लिए भी पर्याप्त नहीं है, लिहाजा नागरिकों को साफ पीने के लिए 20 लिटर के ड्रम मँगवाने पड़ रहे हैं। इससे खारघर की ऊँची इमारतों में रहने वाले हर सदस्य को मासिक आधार पर 10 से 12 हजार रुपये अतिरिक्त खर्च उठाने पड़ रहे हैं। पनवेल महानगरपालिका या सिडको की ओर से पानी सप्लाय में देरी और असमर्थता के कारण खारघर निवासी त्रस्त हो चुके हैं और न्यायालयी लड़ाई लड़ने का निर्णय भी लिया गया है।0
0
Report
Advertisement
इम्तियाज जलील के खिलाफ ठोस कार्रवाई, मतीन पटेल के अनधिकृत घर पर छापा
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ऑन नगरसेवक मातीनच्या घरावर कारवाई. आज छत्रपती संभाजीनगमधे मतीन पटेल यांचा अनधिकृत घर, दुकानवर कायदेशीर कारवाई करीत ते जमीनदोस्त केले. ते अनधिकृत होते,त्याला नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर ते हायकोर्टात गेले होते. हा इम्तियाज जलील बोंबलत आहे. तो सुप्रीम कोर्टाचे उदाहरण देत आहे. ते कोर्ट बघेल. जलील यांनी रात्री 12 वाजता मतीनच्या घराजवळ गेले होते. 35 दिवस निदा त्या घरामध्ये होती म्हणून मतीन ला अटक झाली. आणि कारवाई पूर्वी जलील त्याच्या घरी जाऊन सांगतंय की चिंता करू नका घर बांधून देऊ, नगरसेवक बनवू.. हा खऱ्या अर्थाने अर्बन टेररिस्ट आहे. इम्तियाज जलीलवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आरोपीच्या समर्थनार्थ सभा घेतली, जलील वर गुन्हा दाखल झाला पाहिजे. माझा इम्तियाज जलील याला ओपन चॅलेंज आहे. तू कुराण शरीफ ला मानतो का? तर कुराण वर हात ठेऊन सांग निदा खानाला आणले नाही का? इम्तियाजनेच तिला इथे आणले आहे. त्या बिचाऱ्या नगरसेवकचा रोल नाही. इम्तियाज जलील हा राक्षस, निजामाची औलाद विष पेरण्याचे काम करीत आहे. मतीन ने दिलेल्या स्टेटमेंटवर इम्तियाज जलीलवर गुन्हा दाखल करावे. सकाळी घर पडणार हे इम्तियाज जलील यांना सांगणारा कोण ? मी अजून पालकमंत्री पदाचा वापर केलेला नाही. माझा जरी प्रकरण असेल तर चौकशी झाली आहे. तू कुणाचा बाप होतो.. एवढी मस्ती कसली. अर्बन टेररिस्ट आहे तू.. तुझ्या टोपीवाला निजामाला सांग हे महाराष्ट्र आहे. हिंदूंच्या मुलींचे धर्मांतरण करत आहात. त्या नारेगाव भागात अनेकवेळा ड्रग्स पकडले गेले आहे. त्याचा पोलिस रेकॉर्ड आहे. लव्ह जिहाद करायला लावत आहेत, धर्मांतराचे प्रकार करायला लावत आहेत अनेक जण शहरात आहेत. आणि या सर्वांचा म्होरखा इम्तियाज जलील आहे. त्या मतीन छ्या कुटुंबाला धुळीस मिळविले आहे. त्यानिदा खानाला आणणारा इम्तियाज जलील आहे. मतीन पटेलच नाही तर इम्तियाज जलील याचे घर देखील अनधिकृत आहे. परमिशन प्रमाणे जलील चे घर आहे का? याची चौकशी करायला सांगणार आहे. अनधिकृत बांधकामाला आम्ही कधीही सपोर्ट केलेले नाही. सगळ्या नगरसेवकांच्या प्रॉपर्टी तपासणार आणि जे अनधिकृत असेल त्यांचे पडणार, मग ते माझ्या नगरसेवकाचे घर का असे ना, आम्ही घर पाडू.... इम्तियाज जलील आम्हाला घटना शिकवतोय, संपूर्ण महाराष्ट्रात निदा ला पोलिस शोधात होते आणि याने लपवून ठेवले होते. इम्तियाज जलील हा मुख्य आरोपी आहे. सरकार म्हणून पोलिसांच्या पाठीशी आम्ही खंबीर उभे आहोत. निदा नातेवाईक. तू कोर्टात जा.. तुझा तिचा संबंध कसा आहे ते मी सिद्ध करेल. तू कुराण वर हात ठेऊन सांग की, निदा खानला तू शहरात आणले नाही. ऑपरेशन सिन्दुर दरम्यान ओवेसींनी भारताची बाजू घेतली होती म्हणून त्यांना विदेश दौऱ्यात पाठवले होते. अभ्यास दौरे रद्द... मुख्यमंत्र्यांनी अभ्यास दौरे रद्द केले त्याला आमचे समर्थन आहे. ते आमचे कुटुंब प्रमुख आहेत. मोदींनी गाड्या कमी केली हा त्यांचा मोठेपणा आहे. पण पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांची सुरक्षा कमी करायला नको. आम्ही सुद्धा ताफ्यातील गाडी कमी करणार . Ev गाड्यांमध्ये गेले तर चांगलेच आहे. ऑन राणे आरोप. उद्या कॅबिनेट बैठक आहे. त्यावेळी मी मुख्यमंत्री यांना भेटणार आहे. इम्तियाज जलील हा मुख्य आरोपी आहे. मतीन हा मोहरा आहे. त्याचा घर पडले याचा मला वाईट वाटत आहे. मतीन पटेल. ऑन इम्तियाज आरोपी - पार्टीच प्रमुख आहे. मतीन आणि फिदा खान यांचा संबंध नाही. मुंब्रा येथे भाषण करून निदाला संभाजीनगर शहरात आणले आणि नारेगाव भागात मतीन यांच्या घरी ठेवले. पोलिसांच्या तपासात इम्तियाज जलील आरोपी ठरतील. त्यांनी दिलेल्या पत्रच सन्मान केला जाईल, मुख्यमंत्री महायुतीत भेदभाव करणार नाही. सुनेत्रा वहिनींनी केलेली मागणी गैर नाही. स्थानिक पातळीवर अशा काही घटना घडतात, आमच्या बाबतीत देखील अशी घटना घडली होती, आम्ही मुख्यमंत्री यांच्या कानावर टाकली त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अतिक्रमण कारवाई ही निरंतर चालणारी कारवाई आहे. मात्र नारेगाव ची कारवाई गंभीर होती, ऑन तटकरे पवार भेट. शरद पवार यांच्या तालमीत तटकरे यांची वाढ झाली आहे. राजकीय भेट न्हवती याचा राजकीय अर्थ आता तुम्ही लावा. जे संकेत मिळत आहेत. भविष्यात काय घडेल याची तयारी आहे. ऑन cm साथ विमान प्रवास. ते दोघे cm सोबत प्रवास करतात त्यामुळे दिसतंय की आमची महायुती किती घट्ट आहे. ऑन पार्थ पवार. 21 कोटीचा दंड भरावा असे म्हटले आहे व 60 दिवसाची मुदत दिली आहे. पुढील निर्णय महसूलमंत्री घेतील. ऑन पेपर फुटी.. अत्यंत चुकीची घटना आहे. नेटचा पेपर फुटणे म्हणजे लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याची खेळ आहे. अशा मूळ विद्यार्थ्यांचे आत्मविश्वास ढासळते. अशा प्रकरणात कडक आणि मोठ्या स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी. ऑन चंद्रकांत पाटील तेल लावतात, आव्हाड यांचे विधान. ते डोक्याला तेल वापरतात आणि जितेंद्र आव्हाड मटणात जास्त तेल खातात. ऑन स्टॅलिन सनातन विधान.. स्टालिनचे वक्तव्य नेहमी विवादित असतात, ते हिंदू धर्म मानत नाही. आम्ही स्टालिन जास्त महत्व देत नाही. ऑन इम्तियाज जलील आरोप - इम्तियाज जलील तुझी लायकी काय, तुझ्या उपकारावर मी पालकमंत्री झालेलो नाही. मला जनतेने निवडून दिले आहे. तुझ्या सारखे दलाली करत फिरत नाही.... खोटे बोलण्याचे बाळ कडू इम्तियाज नगरसेवकांना देतो. काल त्यांच्या अजून एक नगरसेवकाला अटक करण्यात आली आहे.0
0
Report
मतिन के घर गिराने पर सवाल, क्या गुंडाराज फिर से कायम?
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:नारेगावमध्ये राहणाऱ्या लोकांचे धन्यवाद देतो, त्यांनी कारवाई शांतपूर्ण होऊ दिली , मतीनच्या कुटुंबाने जे फुल अंगावर टाकले, ते अन्यायाच्या तिरडीवर वाहलेली फुल होती.. -माध्यमांनी याना प्रश्न विचारला पाहिजे, चुकीचे कसे होत आहे, राजकीय पोळी भाजण्यासाठी ही सगळी कारवाई सुरू आहे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत 15 दिवसाची वेळ द्यावी एवढ्या सकाळी कारवाई करण्याची काय आवश्यकता होती, राष्ट्रिय सुरक्षाबाबत काही यातून धोका होता का ,नोटीस दिल्यावर 24 तास होऊ दिले नाही, आधीच कारवाई झाली मतीनवर फक्त आरोप आहेत, तरीही त्याला दोषी सिद्ध केले जात आहे, मतीनने चुकी केली असेल, पण त्याच्या आई वडील यांचा काय दोष आहे, या राज्यात गुंडाराज सुरू आहे का, कोणता तरी पालकमंत्री सांगतो आणि कारवाई होते ,हे गुंडाराज नाही तर अजून काय... सरकारला मॅसेज आहे, तुम्ही गुंडगिरी करून घर तुम्ही पाडू शकता, पण आम्ही बांधून देऊ शकतो मातीन चे पाडलेले घर आम्ही बांधून देणार आहोत यात कुठलाही वाद नाही... आज हम महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे जाणार आहेत, भाजप लोकांचे अनधिकृत बांधकाम कागद पत्र दाखवणारआहे पालकमंत्री यांनी कशी चोरी केली, लुटून कसे खाल्ले, याचे सर्व पुरावे मी यंत्रणाला दिले होते, विट्स हॉटेल कसे बळकावले आपल्या समाजातील लोकांचे वर्ग दोनची जमीन कशी मुलावर केली होती, कोर्टासमोर कोट्यवधी रुपयांची जमीन आहे, त्याचे काम सुरू आहे... याचाच त्यांचा माझ्यावर राग,,, त्यामुळे त्यांना वाटत आहे की आता यांना रगडून टाका.... पण तुमची किती ताकद आहे लावा... माझी निदा खान नातेवाईक आहे असे म्हटले आहे, आता सिद्ध करा... अन्यथा कोर्टात ओढणार आहे शिरसाट साहेब तुमचे जे पप्पा दिल्लीत बसले आहे मोदी,, त्यांनी देशाचे मुद्दा मांडण्यासाठी ओवेसी यांना दुसऱ्या देशात पाठवले होते, मग त्यांनी दहशतवादी पक्षाच्या प्रमुखला पाठवले होते का ऊन जास्त आहे, शिरसाट लिंबू पाणी घेत नाही,रात्री त्यांनी देशी नव्हे तर विदेशी घ्यावी0
0
Report
ईजळी में बिजली कट से नाराज़ ग्रामीणों ने महावितरण कार्यालय के खिचड़ी खाकर किया प्रदर्शन
Nanded-Waghala, Maharashtra:सतत गायब होणाऱ्या विजेच्या त्रासाला कंटाळून ग्रामस्थांनी चक्क महावितरणच्या कार्यालयातच रात्री खिचडी खाऊन अनोखे आंदोलन केले. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील ईजळी, वाडी, चिकाळा या परिसरात सध्या महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक हैराण झाले आहेत. नियोजित लोडशेडिंगची वेळ संपल्यानंतरही वीज गायब राहत आहे. रात्री बेरात्री कधीही विजेचा लपंडाव सुरु आहे. रात्री अचानक विज गेल्याने ईजळी येथील संतप्त तरुणांनी रात्री थेट महावितरण कार्यालय गाठले आणि कार्यालयातच बसून 'खिचडी' खात अनोखे आंदोलन केले. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे ईजळीकर प्रचंड त्रस्त झाले आहेत. या समस्येकडे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा इजळी येथील ग्रामस्थानी दिलाय.0
0
Report
Advertisement
