445001
नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह
Yavatmal, Maharashtra:नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह अनुभवाला येत आहे. देवीच्या दर्शनासाठी गावोगावचे आणि इतर जिल्ह्यातूनही भक्त दाखल होत असल्याने यवतमाळचे रस्ते रात्रभर गर्दीने फुलून जात आहे, जगराता, भंडारा, डोबरी, गोंधळ, जत्रा यामुळे पहाटेपर्यंत देवींभक्तांची रेलचेल आहे. भव्य देखावे आणि मूर्तिकारांच्या देखण्या हातांनी साकारलेल्या जीवंत मूर्तींसाठी यवतमाळचा दुर्गोत्सव राज्यात प्रसिद्ध आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नासिक केस में चौंकाने वाली जानकारी: पीड़िता के घर धार्मिक रस्मों से विचार बदले जाते थे
Nashik, Maharashtra:नासिक - - TCS केस में पुलिस जांच में चौंकाने वाली जानकारी सामने आई - पता चला कि पीड़िता के घर पर धार्मिक रस्में की जाती थीं - निदा पीड़िता के घर धार्मिक शिक्षा देने जाती थी, निदा के धर्म के लिए प्रार्थना करती थी, पीड़िता को अपने धर्म के कपड़े पहनाती थी - पता चला कि धार्मिक रस्मों और शिक्षा के ज़रिए पीढ़ी के विचार बदले जाते थे - जांच से पता चला कि पीड़िता को धार्मिक मुद्दों पर 171 लिंक भेजे गए थे - धार्मिक वीडियो के ज़रिए विचार बदलने की कोशिश की गई - पता चला कि पीड़िता को प्रार्थना करने और उस तरह का व्यवहार करने के लिए भी मजबूर किया जाता था0
0
Report
सिंधुदुर्ग के कुणकेश्वर मंदिर में आम महोत्सव की धूम; हापूस से सजी मंदिर परिसर
Oras Bk., Maharashtra:दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे आंबा महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी महादेवाच्या पिंडीसह संपूर्ण मंदिर परिसरात हापूस आंब्याची आरास करण्यात आलीय. हापूस आंब्याचा वापर करून तसेच विविध रंगांची फुले वापरून कुणकेश्वर मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आलीय. दरवर्षी कुणकेश्वर मंदिरात आंबा महोत्सवात साजरा करण्यात येतो. आज सोमवार आल्याने भाविक देखील मोठ्या संख्येने कुणकेश्वरच्या दर्शनासाठी येत असतात. आंबा महोत्सवाचा निमित्ताने केलेली आरास भाविकांना देखील मोहित करत असते. सायंकाळच्या सत्रात आरास केलेले आंबे येणाऱ्या प्रत्येक भाविकांना प्रसाद म्हणून दिले जातात0
0
Report
वर्धा में आम लदा ट्रक पलटा, पैदल यात्री घायल, अस्पताल में भर्ती
Wardha, Maharashtra:वर्धा ब्रेकिंग. आंबे घेऊन जाणारा ट्रक उलटला. वर्धा - आर्वी मार्गावरील खरांगणा (मोरांगणा) शिवारात पहाटेच्या सुमारास घडला अपघात. अपघातात ट्रकची धडक लागल्याने पायदळ जाणारा व्यक्ती गंभीर जखमी. जखमीला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मध्यप्रदेशकडे आंबे घेऊन जाताना घडला अपघात. अपघातात ट्रकसह आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान. खरांगणा (मोरांगणा) पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे0
0
Report
Advertisement
श्रीरामपुर में भोंदू मांत्रिक अशोक आढ़ाव गिरफ्तार, लाखों के गबन का आरोप
Shirdi, Maharashtra:अशोक खरात, राजेद्र गडगे, गणेश शिंदे पाठोपाठ आता अहिल्यानगर जिल्ह्यात अजून एक भोंदूचा पर्दाफाश झालाय.. श्रीरामपूर तालुक्यातील एका भोंदू मांत्रिकाचा संतापजनक कारनामा समोर आला आहे. टाकळीभान येथे दावल मलिक बाबा के नावाने दरबार भरवणाऱ्या अशोक आढाव या भोंदू मांत्रिकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. श्रीरामपूर शहरातील भोंदू मांत्रिक अशोक आढाव याच्याकडे पोटाचे दुखणे बरे करण्यासाठी आलेल्या पीडित महिलेला भूतबाधा झाल्याचे सांगून मागील ३ वर्षात या नराधमाने पीडित महिलेकडून सोन्याच्या ऐवजांसह तब्बल १५ ते १६ लाख रुपये उकळले असून मांत्रिक विधीच्या नावाखाली पीडित महिलेकडे शरीरसुखाची मागणी करत तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद महिलेने दिलीय.. कृपया पीडित महिलेला चेहरा ब्लर करावा. भोंदू अशोक आढाव विरोधात फिर्याद दाखल झाल्यावर श्रीरामपूर तालुका पोलिसांनी कारवाई करत आरोपी भोंदू अशोक आढाव या विरोधात जादू टोणा विरोधी कायदा व विविध कलमान्वये गुन्हा दाखल करत भोंदू मांत्रिकास बेड्या ठोकल्या आहेत.. अरुण धनवडे, निरीक्षक श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे. अंधश्रद्धेच्या नावाखालून सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या भोंदूंचे जाळे अजूनही ग्रामीण भागात सक्रिय असल्याचे या घटनेतून पुन्हा समोर आले आहे. आजार bरा करण्याच्या बहाण्याने महिलेला मानसिक त्रास देत लाखो रुपये उकळणाऱ्या अशोक आढाव याच्यावर आता कायद्याचा फास आवळला गेलाय. दरम्यान, या प्रकरणामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली असून अशा भोंदूंपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. या जिल्ह्यात आणखी किती भोंदू सक्रिय आहेत याचा शोध पोलिसांनी घेणं गरजेचं आहे...0
0
Report
उल्हासनगर: देशी पिस्टल के साथ सराईत अपराधी गिरफ्तार; यूपी कनेक्शन की जांच शुरू
Ambernath, Maharashtra:उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने एका सराईत गुन्हेगाराला बेकायदेशीर अग्निशस्त्रासह अटक केली आहे. रोहित सुनील मोरे उर्फ पानपाटील असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून सेंच्युरी ग्राऊंड परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे. आरोपीकडून देशी बनावटीचे पिस्टल आणि जिवंत काडतूस जप्त झाले. मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेंच्युरी ग्राऊंडवर एक तरुण संशयास्पद रित्या फिरत असल्याची माहिती मिळाली होती; यावर धाड टाकली गेली. रोहित सुनील मोरे उर्फ पानपाटील (वय 21) याच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस मिळाले. गुन्हे कायदा कलम 3, 25, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 3(1) व 135 अंतर्गत गुन्हा दाखल. प्राथमिक चौकशीत पिस्टल उत्तर प्रदेशातील अज्ञात व्यक्तीने विकल्याचे समोर आले असून यूपी कनेक्शनचा शोध सुरू आहे. परिसरात तीन वेगवेगळे पथक तयार करून तपास चालू आहे.0
0
Report
सोलापुर के किसान ने कम भाव से नाराज होकर कांदा जलाया, नुकसान की आशंका
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - कांद्याला कमी दर मिळाल्याने सोलापुरातील शेतकऱ्याने कांदा पेटवून कांद्याला कमी दर मिळाल्याने सोलापुरातील शेतकऱ्याने कांदा पेटवण्याची वेळ 100 पोते कांद्याची फक्त 1400 रुपये पट्टी आली म्हणून संतप्त शेतकऱ्यावर कांदा पेटवण्याची आली वेळ मोहोळ तालुक्यातील बेगमपुरच्या लखन माने या शेतकऱ्याने कांद्याला लावली आग लाखो रुपयांचा खर्च करत साधारण 2 एकर क्षेत्रावर शेतकऱ्याने कांद्याची केली होती लागवड मात्र,कांद्याच्या लागावाडीचा खर्च हाती न आल्याने संतप्त शेतकऱ्याने उचलले पाऊल0
0
Report
Advertisement
भोंडू महाराज ने एक लाख की ठगी की; पळली बेटी बिना वापसी, जांच जारी
Bhandara, Maharashtra:Pravin Tandekar Bhandara slug - 1105_BHA_BHONDU_BABA FILE - 4 VIDEO, 3 IMAGE भोंदू महाराजांनी एक लाखांनी लुटले... पळून गेलेली मुलगी परत आणून देता म्हणून मुलीच्या वडिलांकडून एक लाख घेतले... मुलगी परत आली नाही तर पैसे परत मिळणार म्हणून स्टॅम्प पेपर दिल लिहून.... अनिशने केला भांडाफोड.... Anchor :- भंडारा जिल्ह्यात भोंदूगिरी करून महाराजांची फसवला... पळून गेलेली मुलगी परत आणून देतो म्हणून महाराजांनी एक लाखानी लुटले... याची हमी स्टॅम्प पेपर वर लिहून दिली आहे.... Vo :- पवनी तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील हेमदास बावणे महाराजांनी एकाला एक लाखांनी फसवल. शिवशंकर डोरले यांची मुलगी पळून गेली होती. ती परत यावी म्हणून डोरले यांनी आटापिट केली. पण त्यांना माहिती मिळाली की बावणे महाराज जादूटोणा करून मुलगी परत आणून देतात.... म्हणून त्यांनी पिंपळगाव गाठत बावणे महाराज यांची भेट घेतली. महाराजांनी डोरले यांना सांगितले की मी तुमची मुलगी परत आणून देतो त्यासाठी पूजा करावी लागेल इतकाच नाही तर स्टॅम्प पेपर वर लिहून देतो. जर मुलगी परत आली नाही तर तुमचे पैसे परत मिळतील. महाराजांनी पूजा केली पण मुलगी परत आली नाही. मग डोरले यांनी स्टॅम्प पेपरच्या आधारे भोंदू महाराज यांच्याकडे पैशाची मागणी केली पण महाराजांनी पैसे दिले नाही. डोरले यांनी अनिस कडे धाव घेतली. अनिशने महाराज यांची भेट घेत त्यांचा भांडाफोड़ केला आहे.. आता या प्रकरणी अड्याळ पोलिसांनी चौकशी करत भोंदू महाराज विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे... यात आणखी महाराजांनी किती लोकांना फसवल त्याचा देखील तपास पोलीस करत आहेत.... BYTE :- विष्णुदास लोणारे, राज्य सहकार्याध्यक्ष अनिस0
0
Report
गर्मी के बीच अंबाबाई मंदिर में छुट्टियों के दौरान भीड़ का उफान
Kolhapur, Maharashtra:जब गर्मी की लहरों के बीच भी राज्यभर के पर्यटन स्थल गहमागहमी से भरे रहते हैं, कोल्हापुर के साडेतीन शक्तिपीठों में से एक महत्त्वपूर्ण अंबाबाई मंदिर में पिछले चार-पाँच दिनों से भारी भीड़ देखने को मिल रही है। वीकेंड पर अंबाबाई के मंदिर भक्तों से पूरी तरह भर गए थे। गर्मी की छुट्टी और पर्यटन का मेल बनाकर पर्यटक बड़े पैमाने पर घर से बाहर निकल रहे हैं।0
0
Report
यवतमाल में पति को बिजली से मारने की कोशिश: विवाहबाह्य संबंध के चलते पत्नी गिरफ्तार
Yavatmal, Maharashtra:विवाहबाह्य संबंधात अडसर पडणाऱ्या पतीला विजेचा शॉक देऊन त्याला संपविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्नी ला यवतमाळ वडगाव जंगल पोलिसांनी अटक केली आहे. पंगडी गावातील ही धक्कादायक घटना आहे. कवडी मोरे असे आरोपी पत्नीचे नाव आहे. तिचे गावातीलच विष्णू आत्राम या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते. या दोघांच्या विवाहबाह्य संबंधात पती गजानन मोरे हा अडथळा ठरत होता. त्यामुळे त्याचा काटा काढण्याच्या दृष्टीने पत्नीने रात्रीच्या सुमारास घरी झोपून असलेल्या पतीला विद्युत वायर मधून विजेचा शॉक देवुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. प्रियकराच्या सांगण्यावरून तिने हा कट रचला होता, मात्र सुदैवाने त्यातून पती बचावला. याप्रकरणी पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पत्नी व तिच्या प्रियकराला अटक केली आहे.0
0
Report
Advertisement
चुनाव आरोप-प्रत्यारोप के बाद देशमुख, निलंगेकर और पवार एक मंच पर दोस्ती दिखे
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज़... निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप... कार्यक्रमात मात्र नेत्यांची गळाभेट.... राजकीय कटुता विसरून देशमुख-निलंगेकर-पवार एकाच मंचावर.... नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये एकमेकांवर जोरदार टीका करणारे नेते आता एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर पाहायला मिळाले... राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी तापलेल्या वातावरणानंतर आता मात्र हेच नेते एकमेकांच्या गळ्यात गळे घालताना, हसताना आणि गप्पा मारताना दिसले... काँग्रेसचे माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुख, भाजपाचे माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर आणि भाजपा आमدار अभिमन्यू पवार यांच्या या भेटीची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे... निवडणुकीत विरोधक... पण कार्यक्रमात मैत्रीपूर्ण वातावरण... याकडे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत…0
0
Report
Kas Plateau में दिखे गवे; पर्यटक बढ़ने से वन विभाग ने चेतावनी जारी की
Satara, Maharashtra:सातारा - जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठार परिसरात पुन्हा एकदा गव्यांचे दर्शन झालं आहे. उन्हाळी सुट्ट्यांमुळे कास परिसरात पर्यटकांची चांगलीच गर्दी वाढू लागली आहे. अशातच दुपारच्या सुमारास काही पर्यटकांना रस्त्यालगत गवे दिसून येत आहेत. अचानक समोर आलेल्या गव्यांमुळे वाहनचालकांची भांबेरी उडत आहे. कास परिसर हा जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असून वन्यप्राण्यांचा वावर नेहमीच असतो. मात्र पर्यटकांची वाढती गर्दी आणि जंगल परिसरात होणारी हालचाल यामुळे गवे मानवी वस्तीकडे येत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. दरम्यान, वन विभागाने पर्यटकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून जंगल परिसरात अनावश्यक गर्दी न करण्याचे तसेच वन्यप्राण्यांना त्रास होईल असे कृत्य टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत.0
0
Report
दक्षिण आरफळ नहर में पानी पहुंचा; किसानों ने पूजा-आनंद के साथ स्वागत किया
Sangli, Maharashtra:दीड महिन्यानंतर दक्षिण आरफळ कॅनॉल मध्ये आले पाणी, शेतकऱ्यांनी पाणी पूजन करत केलं स्वागत.. अँर्थ कॅनलचे पाणी पोहोचला आहे गेल्या दीड महिन्यांपासून अर्थ दक्षिण कॅनॉल हा कोरडा ठाक पडला होता,त्यामुळे आम्ही आसपासच्या पाच गावातील शेती हजारो एकर शेती वाळू लागली होती,त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते प्रदीप माने यांच्या शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता,अखेर पाटबंधारे प्रशासनाकडून दक्षिण आरफळ कॅनॉल मध्ये पाणी सोडले असून, गावात पाणी दाखल त्यानंतर गावकऱ्यांनी जल्लोष पाण्याचे स्वागत केले आहे.यावेळी महिलांना पाण्याचे पूजन करत आंनद व्यक्त केला आहे.0
0
Report
Advertisement
मोदी के आवह्न से सोने के कारोबार पर बड़ा असर, ज्वेलरी उद्योग चिंतित
Nagpur, Maharashtra:नागपूर 1 to 1 - राजेश रोकडे, अध्यक्ष, ऍाल इंडिया जेम ॲप ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सील - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर भारतात सराफा व्यवसायावर मोठा परिणाम होइल - ज्वेलरी व्यावसायिकांची देशातील सर्वांत मोठी संघटना असलेली ऍाल इंडिया जेम ॲप ज्वेलरी काउंशीलने व्यक्त केली चिंता - भारतात सोनं म्हणजे धार्मिक संस्कृती महत्व - लोकांना सोनं खरेदी बंद केलं तर एक कोटी लोकांच्या रोजगारावर परिणाम होईल - राष्ट्रहित लक्षात घेऊन पंतप्रधानांचं आवाहन त्याला आमचे समर्थन पण लोकांनी सोनं खरेदी न करणे कठीण आहे - ज्वेलरी उद्योगाचं जीडीपीमध्ये सात टक्के योगदान - महाराष्ट्र आणि पश्मिम बंगाल येथील कारागीरांना सर्वाधिक फटका बसेल - देशात दरवर्षी 700 टन सोन्याची --भारतात Gold monetisation schema implement करावी - ऍाल इंडिया जेम ॲप ज्वेलरी काउंशलचे देशात ६५ हजार सदस्य, देशभरातील २७५ संघटना जुळल्या --- युक्रेन रशिया वॉर दरम्यान युक्रेनच्या नागरिकांनी सोने विक्री करून स्वतःला उभारले0
0
Report
अंबेगांव के तीन युवाओं की साइकिल यात्रा: आळंदी से पंढरपुर तक हजारों किलोमीटर
Ambegaon, Maharashtra: भक्ती आणि जिद्द यांचा एक आगळावेगळा 'स्वॅग' पुणे जिल्ह्यात पाहायला मिळतोय! आंबेगाव तालुक्यातील तीन तरुणांनी सायकलवर स्वार होत चक्क आळंदी ते पंढरपूर आणि त्यानंतर अक्कलकोट असा शेकडो किलोमीटरचा प्रवास फत्ते केलाय. या जिद्दी तरुणांच्या सायकलवारीची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.0
0
Report
वाशीम जिले में गर्मी से पपी पिक पर रोग-कीट नुकसान बढ़ने से उत्पादन घटने की आशंका
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यात वाढत्या उन्हाचा फटका आता पपई पिकालाही बसताना दिसत आहे. तीव्र उष्णता, कोरडे वातावरण आणि पाण्याच्या ताणामुळे पपई पिकावर विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोझॅक विषाणू, पानांवरील डाग रोग तसेच मुळकूज यांसारखे रोग आढळून येत आहेत.याशिवाय मावा आणि पांढरी माशी यांसारख्या किडींमुळे झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.परिणामी पपईची पाने पिवळी पडणे,झाडांची वाढ खुंटणे आणि फळांच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याच्या घटना वाढल्या आहेत.यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली असून पपई उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.0
0
Report
Advertisement
