445001
नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह
Yavatmal, Maharashtra:नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह अनुभवाला येत आहे. देवीच्या दर्शनासाठी गावोगावचे आणि इतर जिल्ह्यातूनही भक्त दाखल होत असल्याने यवतमाळचे रस्ते रात्रभर गर्दीने फुलून जात आहे, जगराता, भंडारा, डोबरी, गोंधळ, जत्रा यामुळे पहाटेपर्यंत देवींभक्तांची रेलचेल आहे. भव्य देखावे आणि मूर्तिकारांच्या देखण्या हातांनी साकारलेल्या जीवंत मूर्तींसाठी यवतमाळचा दुर्गोत्सव राज्यात प्रसिद्ध आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नितेश राणे के विवादित वक्तव्य पर आळंदी में हिंदू सम्मेलन में बवाल
Pimpri-Chinchwad, Maharashtra:महाराजांना मानणारे मावळे आपण आहोत .. छत्रपती शिवाजी महाराज सेक्युलर राजे नव्हते नितेश राणे यांचे वादग्रस्त वक्तव्य... आळंदी मध्ये हिंदू संमेलनामध्ये वक्तव्य...!0
0
Report
लातूर में पशु बचाव: 21 पशुओं को मुक्त कराया गया, 7 लोगों के खिलाफ मामला दर्ज
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २१ जनावरांची केली सुटका... कासार शिरसी पोलिसांकडून सात जणांवर गुन्हा दाखल. निलंगा तालुक्यातील कासार शिरसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत जनावराची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत २१ जनावरांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून २१ जनावर आणि चार वाहनासह १५ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पहाटेच्या 5 वाजण्याच्या सुमारास तांबाळा पाटी ते ममदापूर मार्गे कर्नाटक राज्यातील बसवकल्याण येथे चार वाहनांमध्ये जनावरांना नेण्यात येत होते. दरम्यान वाहन अडवून चौकशी केली असताना वाहनातील जनावरे हे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे गोरक्षकांच्या निदर्शनास आले. गोरक्षकांनी तात्काळ कासार सिरसी पोलिसांना कळले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहनाची तपासणी करुन चार वाहनातून 7 बैल, 3 गाई, 4 वासरे, 1 म्हैस, म्हशीचे 6 कालवड असा जनावरांना ताब्यात घेतले. या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे....0
0
Report
मेळघाट में पेयजल योजना घोटाला: 100 करोड़ के आरोप, स्पेशल जांच की मांग
Amravati, Maharashtra:अमरावती व मेळघाटात ग्रामीण पानी पुरवठा विभाग पेयजल जलजीवन मिशन में 100 करोड़ के भ्रष्टाचार के आरोप लगे हैं। युवक कांग्रेस के जिल्हाध्यक्ष राहुल येवले ने केंद्रीय समिती के माध्यम से स्पेशल चौकशी की मांग की है। हर घर नल में जल की संकल्पना फेल होना बताई गई और मेळघाट व गरजधारी में पाइपलाइन वितरण व्यवस्था के नाम पर करोड़ों रुपए की बिलिंग की बातें उठाईं गईं। प्रधानमंत्री की जलLife Mission के अनुसार पाइपलाइन का सही वितरण दिखाकर लागू करने की बात कही गई है, पर वास्तविक स्थिति में वही पाइपलाइन वास्तविक जमीन पर नहीं मिली।0
0
Report
Advertisement
पाटन महोत्सव में शंभूराज देसाई के प्रयासों से उत्साह का माहौल
Satara, Maharashtra:सातारा - साताऱ्यातील पाटण येथे पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या कोयना दौलत डोंगरी महोत्सवात चौथा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. नागर नागरिकांना सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी आणि भव्य पारंपारिक शोभायात्रेचा जल्लोष अनुभवायला मिळाला.लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखाना ते शताब्दी स्मारकापर्यंत काढण्यात आलेल्या कार्निवल परेडने सर्वांचे लक्ष वेधून घेतले…या शोभायात्रेत वारकरी दिंडी, कोळी, धनगर, गोंधळी पथक, हलगी-ढोल ताशे तसेच वेस्टर्न परेड हे प्रमुख आकर्षण ठरत होते.मोठ्या संख्येने पर्यटक आणि पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांनी या महोत्सवाला उपस्थिती लावली असून, पाटणमध्ये सध्या उत्सवाचं रंगतदार वातावरण पाहायला मिळत आहे…मंत्री शंभूराज देसाई यांच्या पुढाकारातून या पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.0
0
Report
वाशीम में अवकाली बारिश से आम बागों को भारी नुकसान, उत्पादन गिरने की आशंका
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यात अवקाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आंबा बागाच मोठे नुकसान झाले आहे. मार्च-एप्रिलमध्ये झालेल्या पावसामुळे झाडांवरील आंबे मोठ्या प्रमाणात गळून पडल्याने उत्पादन घटण्याची शक्यता आहे. अक्षयतृतीयेपासून सुरू होणाऱ्या आमरस हंगामाच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती चिंताजनक मानली जात आहे. गावरान आंब्याला नेहमीच जास्त मागणी असते, मात्र यंदा कमी उत्पादनामुळे त्याचे दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहेत.0
0
Report
यवतमाल के पुसद में निर्वस्त्र कर मारहाण कर हत्या, चार आरोपी गिरफ्तार
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ च्या पुसद येथे एका व्यक्तीची निर्वस्त्र करून व त्याचे हातपाय बांधून बेदम मारहाण करीत हत्या करण्यात आली आहे. सखाराम हुलकाने असे अमानुषपणे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सखाराम हुलकाने यांना आरोपींनी घरासमोरील रस्त्यावर हातपाय बांधून नग्न अवस्थेत बेदम मारहाण केली. लोखंडी पाईप, लाथा-बुक्क्यांनी करण्यात आलेल्या या मारहाणीत सखाराम गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच त्यांचे चुलत भाऊ शिंवानंद घटनास्थळी पोहोचले. त्यांनी इतरांच्या मदतीने सखाराम यांना घरी आणले. त्यानंतर प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले, प्रकृती गंभीर असल्याने क्वाल रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी तक्रारीवरून पुसद पोलिसांनी आरोपी विठ्ठल भाकरे, रोहन भाकरे, प्रशांतकुमार भाकरे, आणि योगेश भाकरे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. खून करण्यामागे नेमके कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.0
0
Report
Advertisement
रत्नागिरी में 100 जिजाऊ बसों का आगमन, कोकण के यात्रियों के लिए सुरक्षा-समृद्ध यात्रा
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रत्नागिरीला मिळणार 100 जिजाऊ बसेस.. जिल्ह्यासह राज्यभरातील प्रवाश्यासाठी एसटी महामंडळाने अत्याधुनिक राजमाता जिजाऊ बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून रत्नागिरी विभागाला 100 बसेस मिळणार आहेत.. या बसेस टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील नऊ आगारांमध्ये दाखल होणार आहेत.. या बसेस मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे,3 बाय 2 आसन क्षमता यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असणार आहेत.. त्यामुळे कोकणातील प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे..0
0
Report
RTE के तहत निजी स्कूलों में 25% आरक्षित सीटों की आज घोषणा
Washim, Maharashtra:शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांसाठी आज सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी तसेच प्रतीक्षा यादी जाहीर होणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.दरम्यान, विद्यार्थ्यांच्या घरापासून १ किलोमीटर अंतराची अट उच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर शिक्षण विभागाने पालकांना अर्ज पुन्हा भरण्याची संधी दिली होती. त्यामुळे यंदा अर्जांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यातील ९५ शाळांमध्ये एकूण १,००७ जागा उपलब्ध असून, ३१ मार्चपर्यंत २,३८३ अर्ज दाखल झाले आहेत.त्यामुळे आजच्या सोडतीकडे अनेक पालकांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
अच्छी बारिश से मंगरुळपीर में गर्मी की फसलों की बुवाई दोगुनी, किसान उत्साहित
Washim, Maharashtra:अगच्छी बारिश से मंगरुळपीर में गर्मी की फसलों की बुवाई दोगुनी, किसान उत्साहित। परिणामी, जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत मंगरुळपीरमध्ये उन्हाळी पेरणीचे प्रमाण अधिक आहे. तालुक्यात आतापर्यंत सरासरी ८१.२९ टक्के उन्हाळी पेरणी पूर्ण झाली आहे. यंदा विशेषतः तिळ और उन्हाळी ज्वारीच्या लागवड क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली असून, या पिकांचे क्षेत्र दुपटीने वाढल्याचे दिसून येते. मंगरुळपीर तालुक्यासाठी यंदा १४२५.७५ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पेरणीचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. प्रत्यक्षात ११५९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. एकूणच, उपलब्ध पाणीसाठा आणि अनुकूल परिस्थितीमुळे तालुक्यातील कृषी क्षेत्राला यंदा चांगली चालना मिळाल्याचे चित्र आहे.0
0
Report
Advertisement
तुळजाभवानी मंदिर के भवानीशंकर सभामंडप के खंभे अब अंतिम चरण में
Dharashiv, Maharashtra:तुळजाभवानी मंदिरातील भवानीशंकर सभा मंडपाच्या पिलर चे काम अंतिम टप्प्यात. मंदिर संस्थांचे विश्वस्त तथा आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी केली पाहणी. नांदेड जिल्ह्यातील होट्टल येथून आणलेल्या सुमारे 1600 घनफूट काळ्या पाषाणातून तब्बल 39 भव्य खांब साकारले जात आहेत. मंदिराचे प्राचीन स्वरूप जपत पारंपरिक ऐतिहासिक शैलीत हे खांब तयार केले जात आहेत राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील 12 कारागीर दिवसरात्र मेहनत घेत आहेत. लवकरच सभामंडपात खांब बसवण्यास सुरुवात होणार. या भव्य खांबांमुळे ‘भवानीशंकर सभा मंडप’ अधिक देखणा आणि भव्य होणार असून मंदिराच्या ऐतिहासिक व धार्मिक वैभवात भर पडणार आहे.0
0
Report
नाशिक के येवला-लासलगाव ST डिपो के लिए करोड़ों मंजूर, बीओटी मॉडल से सुधार शुरू
Yeola, Maharashtra:नाशिक जिल्ह्यात येवला व लासलगाव हे एसटी महामंडळाचे दोन आगार महत्त्वाचे असून या ठिकाणी प्रवाशांसाठी व चालक वाहकांसाठी विविध सुविधा उपलब्ध व्हाव्या तसेच या दोन्ही आगारांचा कायापालट व्हावा यासाठी शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी परिवहन मंत्री प्रताप नाईक यांच्याकडे निधीची मागणी केली होती या संदर्भात परिवहन मंत्र्यांनी येवला एसटी आगारासाठी 33 कोटी 64 लाख आणि लासलगाव एसटी आगारासाठी 22 कोटी 43 लाख असा निधी मंजूर केला असून दोन्ही प्रकल्प हे बीओटी तत्वावर होणार असून लवकरच कामांना सुरुवात केली जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे नेते कुणाल दराडे यांनी दिली आहे0
0
Report
कोकण में पीएम आवास योजना: केवल 12% घर पूरे, 24 लाख अभी अधूरे
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. घरकुल योजनेत दिरंगाई राज्यात 24 लाखांवर घरे अपूर्ण.. कोकण विभागात 93 हजार 444 अपूर्ण.. सर्वांसाठी घरे हा महत्वकांक्षी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या प्रधानमंत्री आवास योजना च्या अंमलबजावणीत अडचणी येत आहेत.. राज्यात एकूण मंजूर घरांपैकी केवळ 12 टक्केच घरे पूर्ण झाली असून उर्वरित 24 लाख 29 हजार 998 घरकुलांचे कामे अद्याप अपूर्ण आहेत.. अनेक ठिकाणी तांत्रिक कारणांमुळे किंवा निधीच्या कमतरतेमुळे लाभार्थ्यांना पुढील हप्ते मिळाले नसल्याने घरांची कामे अर्धवट आहेत.. कोकण विभागात एक लाख 23 हजार 661 मंजूर घरांपैकी 93 हजार 444 अपूर्ण आहेत..0
0
Report
Advertisement
यवला के चिचोंडी में बिबटियों ka कहर; खेत में घूमते दो बिबटों ka कैद
Yeola, Maharashtra:यवला तालुक्यातील चिचोंडी, बदापूर, पारेगाव या शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांनी धुमाकूळ घातला असून चिचोंडी येथील शेतकरी राजेंद्रआबा मढवई यांच्या शेतात असलेल्या शेततळ्यावर दोन बिबट्यांचा मुक्त संचार मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे0
0
Report
सोलापूर में नया मोबाइल नहीं मिलने से 21 वर्षीय युवक ने आत्महत्या कर ली
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - नवीन मोबाईल घेऊन न दिल्यामुळे 21 वर्षे तरुणाची आत्महत्या - मोहोळ शहरात नवीन मोबाईल घेऊन न दिल्यामुळे 21 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्काादायक प्रकार समोर. - मोहोळ शहरातील बीबीए दुसऱ्या वर्षाला असणाऱ्या प्रवीण जगदीश मायाचारी या युवकाने गळफास घेऊन संपवलं जीवन.. - प्रवीण मायाचारी याचा सात दिवसापूर्वी मोबाईल फोन फुटला होता मात्र घरच्यांकडे मोबाईल घेण्यासाठी पैसे नसल्याने लागत होता विलंब - प्रवीण मायाचारी याच्या वडिलांचे छोटे इलेक्ट्रॉनिकचे दुकान आहे त्यावरच त्यांच्या उदरनिर्वाह चालतो.. - सदर घटनेची नोंद मोहोळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे0
0
Report
जलजीवन मिशन के ठेकेदार मार्च तक फंसे, निधि न मिलने से कर्ज का संकट
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. मार्चअखेरलाही जलजीवन मिशनचे ठेकेदार उपाशी.. रत्नागिरी जिल्हा परिषदेकडे निधीच न आल्याने बिल भागविणे अवघड.. जलजीवन मिशनच्या कामाचे ठेकेदारांचे सुमारे 90 कोटी रुपयांची बिले देणी आहेत.. मार्च अखेरीला शासनाकडून निधी येईल अशी ठेकेदारांना आशा होती.. मात्र शासनाकडून निधी न आल्याने ठेकरांना दमडीही मिळालेली नाही.. त्यामुळे कर्जबाजारी झालेल्या ठेकेदारांच्या पदरी निराशाच पडली आहे..0
0
Report
Advertisement
