icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

गोसीखुर्द विस्थापितों के लिए जमीन संकट: विद्युत उपकेंद्र से बढ़ा तनाव

Bhandara, Maharashtra:गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांचा संताप उसळला.... पुनर्वसनानंतरही घरासाठी जागेचा प्रश्न कायम मौजा मौदी (पु.) पुनर्वसित गावठाणात विद्युत उपकेंद्राचा अडथळा.... वाढीव कुटुंबांच्या जागेवर विद्युत विभागाचा अतिक्रमण... कर थकबाकीवरून वीज विभाग-ग्रामपंचायत आमनेसामने गोसीखुर्द प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या मौदी (पु.) गावकऱ्यांचे पुनर्वसन भौजा पहेला येथे करण्यात आले. शासनाने त्यांना नवीन गावठाणात स्थायिक केले, पण काळानुसार कुटुंबांची संख्या वाढली… आणि आता वाढीव कुटुंबांसाठी घरकुलाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नगर रचना विभागाने यासाठी तब्बल ७१३९.५० चौरस मीटर जागा राखीव ठेवली होती… मात्र या जागेवरच ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्र उभारण्यात आले. त्यामुळे ही संपूर्ण जागा वापरात येऊ शकत नाही… आणि काही कुटुंबे घराच्या प्रतीक्षेत आहेत. ग्रामपंचायतीने पत्रव्यवहार केला… गोसीखुर्द पुनर्वसन विभागीय पथक, नागपूरमार्फत महावितरणलाही कळवण्यात आले… पण अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. या प्रकरणाला आर्थिक वादाचाही तडका लागला आहे. ग्रामपंचायतीच्या जागेवर उपकेंद्र उभारण्यात आल्यानंतरही विद्युत विभागाने कर भरलेला नाही. आतापर्यंत जवळपास १२ लाख रुपयांचा कर आकारण्यात आला… मात्र तुटपुंजा भरणा झाल्याने ग्रामपंचायतीने धनादेश परत केला. ग्रामपंचायतीने विद्युत उपकेंद्रावर जप्तीची नोटीस बजावली… मात्र जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तात्पुरती कारवाई थांबवण्याचे आदेश दिले. दुसऱ्या पथावर, ग्रामपंचायतीने वीज बिल न भरल्याने ग्रामपंचायतीचा वीजपुरवठाही खंडित करण्यात आला होता… त्यामुळे दोन्ही विभागांमध्ये संघर्षाची परिस्थिति निर्माण झाली आहे. “आमच्या मुलाबाळांसाठी घराची जागा नाही… शासनाने दिलेली जमीन वापरता येत नाही… हा अन्याय आहे…” अशा भावना व्यक्त करत ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. गावातील राखीव जागेवर विद्युत विभागाने अतिक्रमण केल्याचा आरोप ग्रामपंचायतीकडून केला जात आहे. त्यामुळे वाढीव कुटुंबांना भूखंड वाटप होऊ शकत नाही. आता ही जागा मोकळी करून देण्यात यावी… तसेच पर्यायी उपाय तत्काळ जाहीर करावा, अशी मागणी जोर धरत आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून हा प्रश्न मार्गी लावला नाही… तर तीव्र आंदोलনের इशारा ग्रामपंचायतीने दिला आहे.
0
0
Report

आक्षी साखर में नई मछुआरों की जेटी का भूमिपूजन, 150 करोड़ से बांध-रास्ते

Chendhare, Maharashtra:आक्षी साखर येथील नवीन मच्छीमार जेटीचे काम सुरू झाले. मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन. १५० कोटी खर्चून बांधणार जेटी, बंधारा और जोडरस्ता. अँकर - अलिबाग तालुक्यातील आक्षी साखर येथील नवीन मच्छीमार जेटी, ग्रोयन्स बंधारा और जोड़ रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन राज्याचे मत्स्यव्यवसाय और बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले. आमदार महेंद्र दळवी उपस्थित होते. दिडशे कोटी रुपये खर्चाच्या या कामामुळे स्थानिक मच्छीमारांना आपल्या बोटी किनाऱ्यावर लावणे तसेच मासळीची चढउतार, वाहतूक करणे सुलभ जाणार आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement

अकोला में घरेलू विवाद के चलते पति ने पत्नी की हत्या; पुलिस जांच जारी

Akola, Maharashtra: decimal ही नाही. Donoया two days पूर्वी अकोळा डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ओळखीचा नाही असे अर्धवळ जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला होता. या प्रकरणी घातपात की अपघात याबत विविध तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, पोलिसांच्या सखोल तपासातून धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या महिलेची निर्घृण हत्या झाली असून, ही हत्या तिच्याच पतीने केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला रविना आणि तिच्या पतीमध्ये नेहमीच कौटुंबिक वाद होत होते. या सततच्या वादाला कंटाळून पतीने तिचा गळा दाबून खून केला आणि मृतदेह निर्जनस्थळी फेकून दिला. तसेच, महिला ओळख पटू नये यासाठी आरोपीने तिच्या चेहऱ्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचाही प्रयत्न केला. या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत आरोपी पतीला अटक केली आहे. पोलिस तपासात आणखी एक बाब समोर आली आहे की, ही दोघेही वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपूर येथील रहिवाशी असून एक वर्षापूर्वी दोघांनीही आंतरजातीय केले होते, त्यांना एक लहान मूलही आहे. मात्र, कौटुंबिक वादांमुळेच हे हत्याकांड घडल्याचे निष्पन्न झाले आहे. सादिक शहा तसरीफ शहा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, पुढील तपास सुरू आहे. Byte : सुदर्शन पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकोला.
0
0
Report

उल्हासनगर में पुलिस गश्त के दौरान दो चोर गिरफ्तार, छह मोटरसाइकिल चोरी का खुलासा

Ambernath, Maharashtra:उल्हासनगर मध्ये पोलीस गस्त सुरू असताना दोन चोरटे जेरबंद. सहा मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड. पोलिसांची गस्त सुरू असताना संशयास्पद रीत्या पळून जाणाऱ्या दोन इसमांना पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. पोलिसांनी अधिक तपास केला असता आरोपींनी विठ्ठलवाडी आणि कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ही मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. एकूण सहा मोटारसायकल चोरी केल्याचे त्यांनी मान्य केले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. विशेष म्हणजे चोरी करणारे दोन्ही गुन्हेगार हे विधी संघर्षित बालक आहेत. ते ह्या चोऱ्या मौज मौजेसाठी करत असल्याचे तपासात समोर आले आहे. चंद्रशेखर भुयार ,उल्हासनगर
0
0
Report

रायगड प्रेस क्लब का 21वां स्थापना दिवस, कमलेश सुतार को राज्यस्तरीय सम्मान

Navi Mumbai, Maharashtra:रायगड प्रेस क्लब चा 21 वा वर्धापन दिन निमित्त पत्रकार सन्मान सोहळा आयोजन करण्यात आले. पनवेल मद्ये पार पडलेल्या या सन्माम सोहळ्यात झी 24 तास चे संपादक कमलेश सुतार यांना आचार्य अत्रे राज्यस्तरीय संपादक सन्मान देऊन गौरविण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला मंत्री नितेश राणे, गटनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. यावेळी प्रवीण दरेकर यांनी झी 24 तास चे संपादक कमलेश सुतार यांची पुरस्कारा साठी केलेली निवड योग्य असल्याचे सगीतेल, तर कमलेश सुतार यांनी आपल्या भाषणात पत्रकारिते बाबत मत मांडले आजकाल हे पत्रकार हे कार्यकर्त्यांच्या भूमिकेत जातात, पत्रकारांनी राजकारण्यांना सामाजिक मदत करावी पण आपलं काम विसरू नये. आजकाल पत्रकार कोणत्या वृत्तपत्र चा विचारत नाही तर कोणत्या पक्षाचा हा विचारतात।
0
0
Report
Advertisement

चांदवड़ धरण पर युवक की डूबकर मौत, भाई ने बचाने की कोशिश की

Chandvad, Maharashtra:अँकर-नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वडाळी भोई येथील केंद्राई धरणात मेंढ्या घेऊन गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना संध्याकाळच्या सुमारास घडली आहे,रोशन शंकर झाडे हा तरुण मेंढ्याना पाणी पाजण्यासाठी धरणावर गेला असता पाण्यात उतरला असता पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडत असताना त्याला वाचवण्यासाठी त्याचा भाऊ गेला मात्र त्याला पोहता येत नसल्याने त्याचे प्रयत्न अपयशी ठरले,गावकऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी धरणावर धाव घेतली,अनेक तासाच्या शोध कर्यांनंतर त्याचा मृतदेह संध्याकाळच्या sुमारास सापडला.या घटनेनंतर गावात शोककळा पसरली असून पोलीस अधिक तपास करीत आहे
0
0
Report

नागपुर में संघ के 100 वर्षों के दिशा-निर्देशक उत्सव पर जोरदार प्रस्तुति

Nagpur, Maharashtra:नागपूर सरसंघचालक डॉ मोहन भागवत -- संघ का पुरा कार्य स्वयंसेवको के परिश्रम से खडा हुआ है.. किसी के कृपा से नही.. और किसी के अवकृपा से रुका भी नही ---संघ को अपना मानकर सब संघ के विचार के अनुरूप राष्ट्र का एक स्वरूप खडा करने स्वयंसेवकोने अपनी पुरी शक्ती लगा दी ---संघ 100 साल पुरे करके संघ आज देश दिशादर्शन करने वाले एक शक्ती का रूप लेकर खडा है --- इतिहास अगर लिखा जाए तो रोमांचक के साथ उदबोधक भी है --- सौं साल के बात संघ कार्य आगे ले जाने कां दायित्व हमारा है -- पुरांन मे बहुत बाते जुड जाती है... कुछ वास्तविक रहती है कुछ नही रहती है...लेकिन प्रेरक, उद्बोधक सभी रहती है -- संघ के सभी कार्य शारीरिक, बौद्धिक यह संस्कार के लिये रहती है -- संस्कार ओ के रूप में संघ के स्वयंसेवक समाज मे प्रदर्शन करेंगे.. संघ को दिखायेगे --- कार्यक्रम मे जो विविधता है .. उसमे घोष के वजह से आकर्षक रहेगा -- सब जगह घोष दल विकसीत हुआ है --क्यो किया है.. क्या करना है... इस सृष्टी यह लेखन महत्वपूर्ण है -- संघ की इच्छा ये तो नही है कि इतिहास मे उसका नाम स्वर्ण अक्षरो मे लिखा जाये --- संघ श्रेय पुरे समाज को देना चाहता है -- समाज के संमतकारी शक्ती के आधार पर ध्येय प्राप्ती का रस्ता संघ ने चूना है --- परंतु इस रस्ते पर चलने वालो की तयारी... कार्यक्रमो के माध्यम से होती है.. जैसे इस घोष कार्यक्रम.. संपूर्ण हिंदू समाज को संघटन करने वालो को... स्वरमे स्वर मिलाने का कदम से कदम मिलाने का अभ्यास होना चाहिए --- क्युकी शरीर की कृती मन पर परिणाम करती है -- मनका विचार शरीर को बनता है... दिग्दर्शित करता है... उलटा भी होता है शरीर के अभ्यास हे मन बनता है --- वादन करते है तो सभी सूर मे सूर मिलाते है --- एकताल को केंद्र मानकर घोष चलता है.. मिलकर चलना और मिला लेना ...यह समन्वय का स्वभाव हे जो लोगो को जोडता है.. --- स्वयंसेवक कोई भी कार्य करता है तो उसको विचार करना चाहिए -- नागपूर विश्वविद्यालय के कबड्डी के टी मे संघ के 3 स्वयंसेवक रहते थे ---- संघ का काम चमत्कार दिखाने के लिए नही है वो हो जाता है --- इसमे वादक और स्वयंसेवक को सोचना चाहिए शारीरिक कार्यक्रम करता है तो ताकद, हिम्मत और दम आया की नही -- वादन सुर मे करना है.. सारे पथ्य ध्यान रखते हए.. वादन मे अनुशासन चाहिये -- इस का सभी विचार पुराने वादको ने किया है --- कार्यक्रम मे भाव आना चाहिए --- इससे सत्यम,शिवम सुंदरम कार्यक्रम होता है. भारतीय कला का दर्शन होता है --- हमारा कार्यक्रम मी भारतवर्ष मे सत्यम, सुंदर, शिवम स्थिती उत्पन्न करने के लिए है --- इतिहास को समजना चाहिये जैसा उन्होने परिश्रम किया वैसे हम कर रहे है क्या... उन्होने जैसा वादन किया वैसे हम कर रहे है क्या... उन्नती हो रही है क्या... जो पूर्वजो के जीवन मे हुई है -- उसका आत्मचिंतन करने का समय है -- संघ के सो साल का सेलिब्रेशन नही कर रहे --- सारे कार्यक्रम...कार्यवृद्धी,... स्वयंसेवक को मे सिंहालोकन का भाव निर्माण करने... अधिक गुणवत्ता को प्रेरित करने -- आज का कार्यक्रम उसी बुद्धी से आयोजित किया गया है
0
0
Report
Advertisement

शिवसेना ने लोकसभा सीटों के लिए संगठनात्मक समीक्षा बैठकों का क्रम शुरू किया

Kalyan, Maharashtra:संघटनात्मक बांधणीसाठी शिवसेनेच्या आढावा बैठका सुरू. लोकसभा मतदारसंघ निहाय कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांचे आढावा बैठक सुरू. खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याण, भिवंडी लोकसभा मतदारसंघात घेतली कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक. पक्ष संघटना बांधणीसाठी जोमाने काम करण्याचं दिल्या सूचना, SIR बाबत केलं मार्गदर्शन. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा भिवंडी लोकसभा मतदारसंघातील आढावा बैठकीत पदाधिकारी कार्यकर्त्यांना संघटनात्मक बांधणीसाठी मार्गदर्शन केलं, यावेळी त्यांनी संघटनात्मक बांधणीकडे लक्ष देऊन जोमाने काम करणारं असं निर्देश दिले. बारामती निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, मात्र काँग्रेसने उमेदवार का दिला याचे उत्तर काँग्रेसचं चांगलं देईल असे विधान. खासदार श्रीकांत शिंदे यांचा काँग्रेसला चिमटा.
0
0
Report

अकोला के बालापुर में गांजा तस्करी पर बड़ी कार्रवाई, 55 लाख रुपये सामान जब्त

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरातून मोठी कारवाई समोर आली आहे. बेलदारपुरा परिसरातील आसरा माता मंदिराजवळ गांजा तस्करी करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल ५५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. ही कारवाई अकोला स्थानिक गुन्हे शाखा आणि बाळापूर पोलिसांनी संयुक्तरीत्या केली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत राष्ट्रीय महामार्गावरील बेलदारपुरा भागात कार आणि ट्रकमधून गांजाची वाहतूक सुरू असल्याचे उघड केले. कारवाईदरम्यान सुमारे २६ लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला.यावेळी गांजा तस्करीसाठी वापरण्यात येणारी कार आणि ट्रकही पोलिसांनी जप्त केले असून, एकूण ५५ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यातील पोलिसांची ही मोठी कारवाई मानली जात आहे.
0
0
Report

शर्मिला ठाकरे ने कप्तान खरात मामले पर महिलाओं को सख्त संदेश

Navi Mumbai, Maharashtra:आज नवी मुंबई मनपा में मनसे नगरसेवक अभिजीत देसाई के महापालिके के कार्यालय के उद्घाटन शर्मिला ठाकरे के हस्ते संपन्न हुए। यावेळी शर्मिला ठाकरे यांनी कप्तान खरात प्रकरणावरून महिलाओं को चांगलेच खडेबोल सुनावलेत. या महिलांना हात जोडावेसे वाटतायत तुमच्या नशिबात जे लिहिलंय ते तुम्हाला भेटणार आहे त्यासाठी कुठल्या भोंदू बाबा कडे जायची गरज नाही. आमचे 13 आमदार आले होते त्यावेळी आमच्या घरी अनेक भोंदू बाबांची गर्दी झाली होती. आम्ही सांगितलं होतं भेटायला या पण आम्ही पाया पडणार नाहीत तसेच फोटो काढून लोकांना सांगितलं की आम्ही भक्त आहोत तर तिथे येऊन कानफटऊ त्यामुळे आमच्याकडे कोणी येतंच नहीं अशी संतप्त प्रतिक्रिया शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केलेय。
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top