445001
नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह
Yavatmal, Maharashtra:नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह अनुभवाला येत आहे. देवीच्या दर्शनासाठी गावोगावचे आणि इतर जिल्ह्यातूनही भक्त दाखल होत असल्याने यवतमाळचे रस्ते रात्रभर गर्दीने फुलून जात आहे, जगराता, भंडारा, डोबरी, गोंधळ, जत्रा यामुळे पहाटेपर्यंत देवींभक्तांची रेलचेल आहे. भव्य देखावे आणि मूर्तिकारांच्या देखण्या हातांनी साकारलेल्या जीवंत मूर्तींसाठी यवतमाळचा दुर्गोत्सव राज्यात प्रसिद्ध आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
मुंबई पोस्ट ऑफिस में नौकरी के नाम पर 7.5 लाख की ठगी: एक गिरफ्तार
Bhandara, Maharashtra:मुंबई पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून ७.५० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जवाहरनगर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. या प्रकरणात एकूण तीन व्यक्तींचा सहभाग असून उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू आहे. अटक झालेल्या आरोपीचे नाव राजकुमार रॉय (४५, जवाहरनगर) असे आहे.0
0
Report
डहाणू लव जिहाद मामला: भाजप नेता चित्रा वाघ ने पुलिस से मुलाकात की
Palghar, Maharashtra:डहाणूत लव जिहादचा प्रकार ?\n\nभाजप नेत्या चित्रा वाघ यांनी घेतली पोलिस आणि पीडित कुटुंबीयांची भेट.\n\nपालघर - अश्लील व्हिडिओ काढून दोन बहिणींना ब्लॅकमेल केल्या प्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी मात्र अजूनही मोकाट आहे. या घटनेची माहिती मिळताच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी डहाणूतील पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली . एका मुस्लिम तरुणाने मोठ्या बहिणी सोबत प्रेम संबंध करून अल्पवयीन लहान बहिणीला देखील प्रेमाच्या जाळ्यात ओढून नंतर त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रकार झाला आहे. यावेळी आरोपीचे घर अनधिकृत असल्याने बुलडोजर चालवला जाणार अशा इशारा चित्रा वाघ यांनी दिला आहे . गुजरात प्रमाणे आंतरजातीय विवाह करताना देखील कुटुंबीयांना माहिती देण्याचा कायदा महाराष्ट्रातही आणला जावा , तसेच फुस लावून पालघरच्या अनेक मुलींना लंडन येथे नेलं जात असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. तसेच याबाबत राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर माहिती देणार असल्याच चित्रा वाघ यांनी म्हटले.\n\nदरम्यान चित्रा वाघ यांच्या दौऱ्यानंतर फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून दोन पथक परराज्यात दाखल झाल्याची माहिती डहाणूच्या पोलिस उप अधिक्षक अंकिता कणसे यांनी दिली.0
0
Report
सांगली में शिवराज्याभिषेक दिवस बड़े उत्साह के साथ मनाया गया
Sangli, Maharashtra:सांगली में शिवराज्याभिषेक दिवस समारोह बड़े उत्साह के साथ मनाया गया। एंकर: छत्रपती शिवाजी महाराज के शिवराज्याभिषेक समारोह को शहर में बड़े उत्साह के साथ मनाया गया। शहर में छत्रपती शिवाजी महाराज के पुतले को पुलिस अधीक्षक समेत अधिकारियों ने उपस्थित होकर अभिवादन किया। भाजपा के नेता पृथ्वीराज पाटिल के संकल्प से शिवाजी महाराज के पुतले के सामने शिव ज्योति के पांचवें वर्षगांठ के अवसर पर राज्य शासन के सांस्कृतिक विभाग व गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट द्वारा विविध सांस्कृतिक कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर अभंग रिपोस्ट, यह सांस्कृतिक कार्यक्रम शिवप्रेमियों ने बड़ी भीड़ जमा की।0
0
Report
Advertisement
स्विमिंग पूल हादसे में 12 वर्षीय आदित्य ओलेकर की मौत, स्कूल प्रशासन पर आरोप
Sangli, Maharashtra:शाळेतील स्विमिंग पूल मध्ये बुडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आदित्य विकास ओलेकर वय वर्ष 12 असं या बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. शाळा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप आदित्यच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातल्या कोकळे येथील असणारा आदित्य याने पाच दिवसांपूर्वीच आप्पासाहेब बिरनाळे हायस्कूल येथे निवासी शाळेमध्ये प्रवेश घेतला होता. दरम्यान शनिवारी शाळेच्या स्विमिंग पूल मध्ये आदित्य पोहण्यासाठी घेऊन गेला, मात्र त्याला पोहता येत नसल्याने त्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.दरम्यान या घटनेनंतर आदित्यच्या पालकांनी आक्रोश करत शाळा प्रशासनावर गंभीर आरोप केला असून आदित्यला पोहता येत नसल्याचं सांगण्यात आलं होतं, मात्र त्याच्याकडे तरीही दुर्लक्ष केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत, शाळेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा,अशी मागणी करण्यात आली आहे.दरम्यान या प्रशासनाने आरोपांचे खंडन केल आहे,या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यामध्ये या घटनेची नोंद झाली असून पोलिसांच्याकडून अधिक तपास करण्यात येत आहे.मात्र स्विमिंग पूळ मध्ये बुडून शालेय विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटनेमुळे व्यक्त होत आहे.0
0
Report
रायगढ़ किले पर शिवराज्याभिषेक सुरक्षा सफल, पुलिस ने जश्न मनाया
Chendhare, Maharashtra:किल्ले रायगडावर पोलिसांचा जल्लोष. शिवराज्याभिषेक सुरक्षाechी जबाबदारी पोलिसांवर. सोहळा यशस्वी पार पडल्यानंतर पोलिसांचा जल्लोष. पोलिस अधीक्षक आँचल दलाल जल्लोषात सहभागी झाल्या. अधिकारी कर्मचाऱ्यांनी स्फूर्तीगीतावर धरला ठेका. याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. शिव राज्याभिषेकासाठी रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांची सुरक्षा तसेच तिथं कुठलाही अनुचित प्रकार घडू याची जबाबदारी पोलिस यंत्रणेवर होती. ही सर्व जबाबदारी सुखरूपपणे पार पाडल्यानंतर पोलिसांनी रायगडावरच आनंद साजरा केला.0
0
Report
तळोदा में ट्रायल के दौरान कार हादसा: विद्युत पोल टूटा, 4 जख्मी
Dhule, Maharashtra:तळोदा येथे ट्रायल घेऊन कोठारकडून चीनोदाकडे येत असताना लक्ष्मी मार्बलजवळ कारचा भीषण अपघात झाला. नुकतीच सेकंड हँड खरेदी केलेल्या वाहनाची ट्रायल घेत असताना ही दुर्घटना घडली. अपघातात कारमधील तिघेजण गंभीर जखमी झाले असून एक जण सुरक्षित बचावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एमएच 15 ईपी 5961 क्रमांकाची ग्रँड आय-10 कार खरेदी केल्यानंतर चार जण वाहनाची चाचणी घेण्यासाठी बाहेर पडले होते. कोठारकडून येत असताना लक्ष्मी मार्बल परिसरात वाहनाचा वेग जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. व कार जवळच्या विद्युत् पोलला आदळली, अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की कारचे इंजिन मुख्य भागापासून वेगळे होऊन 50 फूट दूर जाऊन पडले. व विद्युत पोल मोडून पडला. वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला असून त्याचे अनेक भाग परिसरात विखुरले गेले. दुर्घटनेनंतर घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना त्वरित उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू असून भरधाव वेग आणि वाहनावरील नियंत्रण सुटणे ही दुर्घटनेमागील प्राथमिक कारणे असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातामुळे परिसरातील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता.... प्रशांत परदेशी, नंदुरबार0
0
Report
Advertisement
घाटकोपर पुलिस ने दो घंटे में तीन चोर पकड़े, सोने की चेन चोरी खुलासा
Mumbai, Maharashtra:घाटकोपर च्या सर्वोदय जंक्शन वरून एक महिलेची सोनसाखळी चोरून हे आरोपी पळून जा trajectories. तिथे त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी स्कूटी पळविण्याचा प्रयत्न केला. परंतु खरमाटे यांनी या तिन्ही आरोपींना एकट्यानेच पकडून धरले. या तिघांनी एकाच दिवसात दोन ठिकाणी सोनसाखळी तर एक ठिकाणी मोबाईल खेचून पळण्याचे गुन्हे केले होते. घाटकोपर पोलिसानी अवघ्या दोन तासात या आरोपींना गजाआड केल्याने त्यांचे कौतुक होत आहे.0
0
Report
रत्नागिरी में मान्सूनपूर्व बारिश से किसानों को मिली राहत
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या हलक्या सरी.. ढगांचा गडगडात आणि विजांचा कडकडाट सह.. या पडलेल्या पावसामुळे गर्मीने हैराण झालेल्यां नागरिकांना हवेत गारवा आल्याने दिलासा मिळालेला आहे.. गेले दोन दिवस कोकण किनारपट्टी भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे..0
0
Report
NEET पेपर लीक के विरोध में कांग्रेस का आंदोलन, मंत्री से इस्तीफा मांगने की घोषणा
Mira Bhayandar, Maharashtra:मिरा-भाईंदरमध्ये काँग्रेसचे NEET पेपर लीक प्रकरणावर आंदोलन मिरा-भाईंदर शहरात आज काँग्रेस पक्षाच्या वतीने NEET पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होत असल्याचा आरोप करत काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. यावेळी पेपर लीक प्रकरणामुळे आत्महत्या केल्याचा दावा करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारवर टीका करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी तडजोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचीही मागणी आंदोलकांनी केली.0
0
Report
Advertisement
शरद पवार ने कोल्हापुर दौरे में जयसिंगराव पवार परिवार से शोक-संवेदना व्यक्त की
Kolhapur, Maharashtra:खासदार शरद पवार हे आज सायंकाळी अचानक कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. कोल्हापुरात पोहोचताच त्यांनी दिवंगत ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. काही महिन्यांपूर्वी जयसिंगराव पवार यांचे निधन झाले होते. त्यानंतर शरद पवार यांचा कोल्हापुर दौरा झाला नव्हता. त्यामुळे आज कोल्हापुरात आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम पवार कुटुंबीयांची भेट घेत त्यांच्या पत्नी व मुलींचे सांत्वन केले. डॉक्टर जयसिंगराव पवार आणि शरद पवार यांच्या कुटुंबीयांचे अनेक वर्षांपासून अत्यंत जिव्हाळ्याचे आणि जवळचे संबंध आहेत. यापूर्वी खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांनी देखील डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते. शरद पवार यांनी जयसिंगराव पवार यांच्या संशोधन कार्याबाबतही माहिती घेतली. त्यांच्या निधनापूर्वी कोणत्या विषयांवर लिखाण सुरू होते, याची त्यांनी कुटुंबीयांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच जयसिंगराव पवार यांच्या इतिहास संशोधन क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा गौरव करत त्यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा दिला.0
0
Report
शेगाव रेलवे ट्रैक पर चलती ट्रेन से गिरकर युवक गंभीर घायल
Buldhana, Maharashtra:शेगाव रेल्वे स्टेशनवर धावत्या ट्रेनमधून पडून अकोल्याचा रहिवाशी असलेला 34 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विक्की वनतडस असे या जखमी तरुणाचे नाव असून या भीषण अपघातात त्याच्या एका हाताची बोटे कापली गेली आहेत. घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा बल आणि शासकीय रेल्वे पोलिसांच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीला शेगावच्या सईबाई मोटे सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र, जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथे रेफर करण्याचा सल्ला दिला. या अत्यंत गंभीर प्रसंगात शासकीय '१०८' रुग्णवाहिका वेळेवर न आल्यामुळे रेल्वे पोलिसांनी वेळ न दवडता खाजगी रुग्णवाहिका बोलावली आणि जखमी तरुणाला तातडीने अकोला येथील रुग्णालयात हलवले. रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे जखमीला वेळेत उपचार मिळाले असले, तरी '१०८' रुग्णवाहिकेच्या या हलगर्जीपणामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर आला आहे.0
0
Report
नेरुळ-बेलापूर मार्ग पर स्कूटर चालक और कार चालक के बीच मारपीट, यात्रियों ने रोका
Navi Mumbai, Maharashtra:नेरुळ- Belapur मार्ग पर स्कूटर चालक और कार चालक के बीच वाद हुआ, जो मारपीट तक जा पहुंचा। ओवरटेक के दौरान हुई बहस मारामारी में बदली, अंत में अन्य यात्रियों ने मिलकर दोनों को अलग किया।0
0
Report
Advertisement
DRI ने नागपुर में 522 किलो गांजे के साथ दो आरोपित गिरफ्तार, कीमत 2.61 करोड़
Nagpur, Maharashtra:नागपूर – डीआरआयची नागपूरात मोठी कारवाई, तब्बल २ कोटी ६१ लाख रुपये किमतीचा ५२२ किलो पेक्षा अधिक गांजा जप्त केला; दोघांना अटक. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई विभागाच्या नागपूर प्रादेशिक पथकाने, एका आंतरराज्यीय अमली पदार्थ तस्करी सिंडिकेटचा पर्दाफाश केला असून, २ कोटी ६१ लाख रुपये किमतीचा ५२२ किलो किलो गांजा जप्त केला आहे. गोपनीय माहितीवर आधारित करण्यात आलेल्या कारवाईत ओडिशा-मध्य भारत कॉरिडॉरवर कार्यरत असलेल्या आणि महाराष्ट्राला पुरवठा करणाऱ्या आंतरराज्यीय अमली पदार्थ तस्करी नेटवर्कमध्ये सामील असलेल्या दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. डीआरआय अधिकाऱ्यांनी नागपूर जिल्ह्यातील मौदा जवळील मथनी टोल प्लाझा येथे, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३वरून ओडिशा-आंध्र प्रदेश सीमे कडून महाराष्ट्राकडे जाणाऱ्या वजनाच्या लाँग-प्लॅटफॉर्म ट्रकला अडवले असता त्यामध्ये गुप्त कप्यात ५२२ किलो पेक्षाही अधिक गांजा लपवण्यात आला होता.0
0
Report
येवल्या में मानसून पूर्व बारिश से किसान खुश, आगे भी बारिश की उम्मीद
Yeola, Maharashtra:येवल्या ब्रेक मान्सून पूर्व पावसाची येवल्यात जोरदार हजेरी. येवल्याच्या, अंदरसुल नगरसुल पारेगाव परिसरामध्ये मुसळधार पाऊस... सुमारे एक तास चाललेल्या पावसाने बळीराजा सुखावला... पेरणी योग्य पावसासाठी आणखी काही दिवस वाट पाहण्याचा कृषी तज्ञांचा सल्ला...0
0
Report
स solapur ke malshiras taluka ke kuch gaon mein tezz hawaon se kele ke baag ko bada nuksan
Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिलेतील मालशिरस तालुक्यातील काही गावांमध्ये वादळी वाऱ्यामुळे केळी भागांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. सध्या काही शेतकऱ्यांचा केळी काढण्याचा हंगाम सुरू असल्यामुळे वादळी वाऱ्यामुळे या केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. अचानक आलेल्या या वादळी वाऱ्याच्या संकटामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. सध्या उत्पादने मातीमोल झाली असून तसेच केळीची झाड जमीनदोस्त झाल्यामुळे पुन्हा त्यांना नव्याने सुरुवात करावी लागणार आहे.0
0
Report
Advertisement
