445001
नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह
Yavatmal, Maharashtra:नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह अनुभवाला येत आहे. देवीच्या दर्शनासाठी गावोगावचे आणि इतर जिल्ह्यातूनही भक्त दाखल होत असल्याने यवतमाळचे रस्ते रात्रभर गर्दीने फुलून जात आहे, जगराता, भंडारा, डोबरी, गोंधळ, जत्रा यामुळे पहाटेपर्यंत देवींभक्तांची रेलचेल आहे. भव्य देखावे आणि मूर्तिकारांच्या देखण्या हातांनी साकारलेल्या जीवंत मूर्तींसाठी यवतमाळचा दुर्गोत्सव राज्यात प्रसिद्ध आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
रोहित पवार के अन्नत्याग आंदोलन स्थल पर सांसदों ने मुलाकात कर सरकार के जवाब की जानकारी ली
Pandharpur, Maharashtra:PPR_LANKE_BHGREAnchor - आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनास्थळी अहिल्या नगरचे खासदार निलेश लंके आणि दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी आमदार रोहित पवार आणि अन्नत्याग करत असलेल्या कार्यकर्त्यांची विचारपूस केली. सरकार कडून काही प्रतिसाद आहे का. याबाबत माहिती घेतली0
0
Report
रामदास आठवले की जल मंदिर बिल्डिंग में कविता से मुस्कान बिखेरी, तस्वीर वायरल
Satara, Maharashtra:सातारा -केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची त्यांच्या जलमंदिर पॅलेस येथे सदिच्छा भेट घेतली. उदयनराजे यांच्या जलमंदिर पॅलेस मध्ये येऊन रामदास आठवले यांनी कॉलर उडवत उदयनराजेंची मारली स्टाईल..या भेटीदरम्यान नेहमीप्रमाणे आपल्या काव्यशैलीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेत रामदास आठवले यांनी उदयनराजेंवर खास कविता सादर केली. भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना आठवले म्हणाले,"माझ्या बाजूला उभे आहेत उदयनराजे...आणि आमच्या दोघांचे चित्र आहे ताजे...आठवले यांच्या या उत्स्फूर्त कवितेमुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण काव्यशैलीची पुन्हा एकदा प्रचिती आली. उदयनराजे भोसले यांनीही स्मितहास्य करत या कवितेला प्रतिसाद दिला.आठवले यांच्या कवितेनेच या भेटीची सर्वाधिक चर्चा रंगवली.दरम्यान, उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांचा एकत्रित फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.0
0
Report
अकोला में ऑटो से महिलाओं के गहने-कैश लूटने वाले गैंग का पर्दाफ़ाश; सात हिरासत
Akola, Maharashtra:अकोला शहरात ऑटो रिक्षामधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना लक्ष्य करून त्यांचे दागिने आणि रोकड लुटणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात यवतमाळ जिल्ह्यातील सहा महिलांसह एका ऑटो रिक्षा चालकाला अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली ऑटो रिक्षा तसेच लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अकोला शहरातील विविध भागांमध्ये मागील काही दिवसांपासून महिला प्रवाशांच्या दागिने व रोकड चोरीच्या घटना वाढल्या होत्या. याप्रकरणी विविध पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे जुने शहर पोलिसांनी यवतमाळ येथील आंतरजिल्हा टोळीचा शोध घेत सात जणांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान आरोपी महिला प्रवाशांशी मैत्रीपूर्ण संवाद साधून किंवा गर्दीचा फायदा घेत त्यांचे दागिने व रोकड लंपास करत असल्याचे उघड झाले. चोरीनंतर आरोपी ऑटो रिक्षाच्या सहाय्याने घटनास्थळावरून पसार होत असत. पोलिस चौकशीत अकोला शहरातील किमान चार गुन्ह्यांमध्ये या टोळीचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. आरोपींकडून चोरीतील दागिने, रोकड, ऑटो रिक्षा आणि अन्य साहित्य असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीने इतर जिल्ह्यांमध्येही अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.0
0
Report
Advertisement
भाजप की सांगली बैठक: धैर्यशील कदम के लिए पूरी रणनीति तैयारी
Sangli, Maharashtra:स्लग - विधान परिषदेसाठी भाजपाची विट्यात पार पडली बैठक.. अँकर - सांगली-सातारा विधान परिषदेच्या घडामोडींना आता सांगलीत वेग आला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह मंत्री पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले,मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह भाजपा आमदारांच्या उपस्थितीमध्ये विटा येथे बैठक पार पडली आहे.या बैठकीमध्ये भाजपाचे विधानपरिषद उमेदवार धैर्यशील कदम यांना निवडून होण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न करावेत, अशा सूचना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिल्या. सांगली जिल्ह्यातील शिवसेना शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची असणारी नाराजी दूर करणे भाजपा समोर मोठा आव्हान बनला आहे साऊंड बाईट - रवींद्र चव्हाण - प्रदेशाध्यक्ष, भाजपा.0
0
Report
रत्नागिरी के किसानों ने ग्रामदेवतेके पास बारिश के लिए गुहार लगाई
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. पावसासाठी शेतकऱ्याचे चिपळूणच्या ग्रामदेवतेला गारणे.. अँकर गेले काही दिवस वातावरणातील बदलामुळे पावसाने हुलकावणी दिली आहे.. त्यात आधी मान्सूनपूर्व सरी बरसल्यावर शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरणी सुद्धा केली होती.. मात्र या पेरणी केल्यानंतर पावसाने हुलकावली दिली असल्याने बळीराजा संकटात आलेला आहे.. बळीराजा आपल्या शेतातून आभाळाकडे डोळे फिरवून पावसाची चातकासारखी वाट पाहत आहे.. वातावरणातील बदलामुळे sध्या तापमानाचा पारा वाढल्यामुळे शेतातील जमिनी कोरड्या झाल्या असल्याने बळीराजांनी थेट आता गावातील ग्रामदैवतेकडे धाव घेऊन आपल्या ग्रामदैवतेकडे पावसासाठी गाराने म्हटले आहे.. चिपळूणचे ग्रामदैवत श्री देव कालभैरव या देवळात जाऊन शेतकऱ्यांनी पावसासाठी गाऱ्हाण म्हटलं आहे..0
0
Report
सांगली-सातारा महायुती में नाराज़गी; भाजपा ने शिंदे गुट के विधायकों से मुलाकात की
Sangli, Maharashtra:सांगली फ्लॅश सांगली-सातारा विधान परिषदेच्या महायुतीत नाराज़गी ! शिवसेनेच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या नेत्यांनी शिंदे सेनेच्या आमदारांची घेतली भेट. खानापूर विटाचे आमदार सुहास बाबर यांचे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण,मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले,मंत्री जयकुमार गोरे, सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली भेट विटा येथील बाबर यांच्या घरी जाऊन भाजपा नेत्यांनी सुहास बाबर यांची भेट घेत चर्चा केली आहे.0
0
Report
Advertisement
ORS पावडर वितरण पर मुंबई में सुरक्षा नियमों की धार
Mumbai, Maharashtra:किशोरी पेडणेकर ऑन ORS एनर्जी पावडर माझ्याकडे घाटकोपर विभागात मुदत संपलेल्या किंवा मुदत संपाच्या उंबरठ्यावर असलेलं ओआरएस जे एनर्जी पावडर आहे त्याचं वितरण झालं आणि त्याच्यानंतर काही मुलांना लहान मुलांना त्याचा तो त्रास झाला आणि एकंदर पाहता मुलांना त्रास होत असेल एक्सपायरी थोडी आठ दिवस आधी होती पण एम ओ एच होते त्यांना माझं सांगणं असं होतं जरी एक्सपायरी आठ दिवस आधी होती तरीसुद्धा तुम्ही त्या टेंपरेचरला मेंटेन करता का त्यांचं उत्तर होतं नाही कुठल्याही वस्तूचा एखादा खाद्य वस्तूचं फ्रीजमध्ये ठेवा मेडिसिन देखील बघा एका फ्रिजमध्ये किंवा टेंपरेचर मध्ये ठेवा रूम टेंपरेचर म्हणजे काय किचनच्या टेंपरेचर नेहमी जास्त इथे पोत्यास आणले जातात एकाच मोड बोलत नाही संपूर्ण महानगरपालिकेचा मी सांगत आहे आणि ते डम्प करून कुठेतरी बांधून असतात मुळात त्या प्लास्टिक कव्हर मध्ये असतात आणि त्याच्यामुळे त्यांना जे ऍटमॉस्फियर मेंटल होत नाही आणि तो न झाल्यामुळे काही मुलांना याचा त्रास झाला आणि त्याला १३ पॅकेज तसे सापडले फूड अधिकारी आले होते त्यांनी ते सगळं घेतलं सीएएचव्ही यांच्याकडे देण्यात आले असे यांचे म्हणणे आहे सीएचव्ही ला द्यायच्या आधी ते मेंटन असतं त्या रजिस्टर वर जर आपण पाहिलं तर एक तर आल्या आल्या वाटून टाकायला पाहिजे तर इतक्या लेट 24 आता वाटणार रूम टेंपरेचर मेंटेन न झाल्यामुळे एक रासायनिक प्रक्रिया आतमध्ये होते आणि ते झाल्यामुळे कदाचित मी डॉक्टर नाही पण काय होऊ शकतं हे मी पाहिलेला आहे माझ्या जॉब मध्ये हे होतच त्यामुळे मला असं वाटतं वाटण्याची जी प्रक्रिया आहे ती लगेच दिली पाहिजे पावसाळा आहे पावसाळ्यात काही मुलांना किंवा कोणालाही व्यक्तीला डिसेंटरी मोठ्या प्रमाणात लागली तर ते ऑलरेस्ट मोठ्या प्रमाणात काम सन स्ट्रोक याच्यावर देखील चांगलं काम करतं या साठा तपशील आणि रेकॉर्ड असला पाहिजे तो नाही आहे ज्याप्रमाणे जी पावडर आहे ते आत मध्ये भरलेली असते त्या पावडरचा संबंध पाहिलं तर एफडीएने देखील पाहिलं 24 आहे जरी एक्सपायरी 26 ची दिली तरी ते मेंटल होत नाही ही जी गोष्ट आहे ओआरएस सारखी ती पटकन वाटली गेली पाहिजे खूप दिवस ठेवलं नाही पाहिजे आणि ती लगेच नागरिकांमध्ये वाटप झाली पाहिजे वैद्यकीय अधिकारी आरोग्य अधिकारी या साठा व्यवस्थापन जे आहे त्यांचे व्यवस्थित अभिप्राय मास्टरवर असले पाहिजे मस्टर ठेवत नाही अशी वेळ कधी आली नाही आम्ही ब्लेम आरोप करायला आलो नाही पुन्हा असं होऊ नये आमच्या मुंबईतील मुला किंवा नागरिक सुरक्षित राहायला पाहिजे जय वितरण होता त्याच्यावर काळजी घेतली पाहिजे आणि जे गोळ्या किंवा काही त्याची डेट आलेल्या ची त्याचा एक वेगळं सेवा नियम जे असेल आणि कोणी शिस्त्याभंग केलं असेल कशी सेवा द्यायची मुंबई महानगरपालिका अधिनियम सेवा लागू असलेल्या काय कारवाई आता मिळेना कारवाईपेक्षा ज्यांच्याकडून आले आहे त्यांना ते केलं पाहिजे विचारा आणि याची सगळ्याकडे आपल्याला माहिती असली पाहिजे लहान मुलांच्या किंवा नागरिकांच्या कुठल्याच गोष्टीवर हलगर्जीपणा असता कामा नये हे एम ओ एच आणि एम ओ एच च्या वरती जी टीम आहे आणि काळजी घेतली पाहिजे आपण पहिली तारीख बघतो नंतर ते हलवून घ्यायचं असतं त्या सगळ्या प्रोसेस त्रास झाला म्हणून आम्ही इकडे आलो माझे जे माहिती मिळाली त्याच्यामध्ये 13 पाकीट सहा मुलांना दिला तिने चार मुलांना त्रास झाला पालक झाला घाबरले पण आमचं म्हणणं आहे सुरक्षित आहे ते मुलं जीवावर बेटलं असतं तर काय त्याची काळजी घेतली पाहिजे ऑन वाईट पट्टी घाटकोपर आणि दादर वाद हा वाद नेमका घालत कोण आहे तर अदर भाषिक यांना असा उद का आला इतक्या वर्ष तुम्ही मुंबईत राहत आहात तुम्ही देखील मुंबईकर आहात तुम्हाला उद का आला का भांडण होत आहेत आमच्या शेजारी होते कितीतरी शेजारी गुजराती मारवाडी आहेत आम्ही गुन्हा गोविंदाने राहतो कोण हा ऊद आणत आहे तरुण पोर याच्यात उतरायला लागली आणि त्यांच्यात FIR झाले त्यांच्या पुढच्या आयुष्याचं काय तुम्हाला काय अडाणी पिढी घडवायची आहे का ऑन प्रसाद वेदपाठक याचा अर्थ तुम्ही नेमकं जेव्हा मत घेता आम्ही आजही सांगतो आम्ही कुठल्या समाजाच्या विरोधात नाही जो देशद्रोही आहे जो महाराष्ट्र द्रोही आहे जो मुंबई द्रोही त्याला तर ठोकूच आपल्याकडे कायदे भरपूर आहेत भाजपचे आमदार का असं वागत आहेत प्रवीण छेडा आधी काँग्रेसमध्ये होते ब्रॉड माइंडेड होते आता त्यांना छोट माइंड कसं झालं कशासाठी तुम्ही करत आहात वेद पाठक यांनी काय केलं पट्टा मारायची गरज नाही गुरु येत आहेत ना सोसायटीमध्ये जर आम्ही एकत्र राहतो हे व्हेज आहेत हे नॉनव्हेज आहेत ज्याचं त्याचं खाद्य त्याला खाऊ दे गुरू जर देखील म्हणलं नसेल मी आतापर्यंत अनेक त्यांच्या गुरूंना भेटली त्यांच्या मना असंल आता लहान लहान मुलं देखील गुरु व्हायला लागले आहेत त्या गुरूंना सामाजिक भान द्यायच्या ऐवजी त्यांचा सामाजिक भान तुम्ही हरवून टाकत आहात गुरु असा नसतो गुरु यांना सामाजिक भान असला पाहिजे आणि त्यांनी मी पाहिले आहेत इतके वर्ष आम्ही राजकारणात आहोत हे आताच का असं बिघडायला लागलं जिथे गरज काय कसले पांढरे पट्टे नियमाने जो आपला आरटीओ चा नियम आहे त्याला फुटपातला खाली घेतल्यानंतर मधला जो पट्टा असतो त्याच्यावरती आरटीओ चे काही नियम असतात तुम्ही वेगवेगळे जी हात म्हणत आहात हिंदू मधला जिहाद नाही का मग तो कोणी गुजराती मारवाडी राजस्थानी युपी आपण हिंदू आहोत मग हिंदूंमध्ये परत का जिहात आला वेगवेगळ एकच धर्म आहे आता तरुण पुढे शिकली सावरली आहे नोकऱ्या द्या आई-वडिलांनी आमच्याकडे कष्ट केले आम्हाला त्यांना चांगलं काहीतरी राहणीमान द्यायचा आहे ते करा कुठे नेऊन ठेवतो आहे आपण महाराष्ट्र किंवा देश वाद हा होता कामा नये जे आपण हिंदू आणि मुस्लिम होत आहे आज आपण बघत आहे ज्याने हिंदू मुस्लिम केले ते काही जण उमेदवारी देखील देत आहेत लोकांना भडकवण्यासाठी हिंदू मुस्लिम मग हिंदूंमध्ये देखील जेष्ठ नाही आहेत का हिंदूंमध्ये देखील ज्येष्ठ आहेत आणि मुसलमान असेल किंवा कोणीही असतील जे देशद्रोही आहेत त्यांना ठोकलं पाहिजे महाराष्ट्राकडे अनेक प्रश्न पडले आहेत आठ वर्षाची मुलगी सात वर्षाची मुलगी हांडे खाली उतरून पाणी आणत आहे ते देखील अशुद्ध पाएन तिच्याकडे आपल्या लक्ष दिले पाहिजे महाराष्ट्रात व प्रश्न ज्वलंत आहे पाऊस गेला की आम्ही विसरलो बेरोजगारी आहे आज आमच्या महानगरपालिकेमध्ये किती लोकांच्या पेन्शन मिळत नाही पाच वर्षांचे पेन्शन बंद करून टाकले बेस्ट चे मोठे मोठे प्रश्न आहेत हे सगळं ठेवून कोठे धर्मामध्ये हिंदू धर्मामध्ये हिंदू एकमेकांच्या विरोधात उभे राहिले तो देखील एक जिहाद म्हणावा लागेल ऑन घाटकोपर खंडोबा टेकडी २० कोटी तिथेच एसआयटी लागली पाहिजे होती 20 कोटी आणले होते पहिले ते काम दाखवा आणि ज्यांनी जे ऑडिट केलं त्यांनी पहिला यावा आणि कसा ऑडिट झालं तेही सांगावं परिवर्तन चांगली गोष्ट आहे घडावी तर घडावी पण जे घडवण्यासाठी जे दिले ते झालं नाही का याची देखील चौकशी झाली पाहिजे गेल्या चार वर्षात त्याच्यामध्ये प्रशासन होतं 15 16 17 18 19 उडाणा झाले आहेत राम कदम यांच्या नावावर आमदार राम कदम जी ऑडिट आपण त्यांना बोलवू काय केलं त्याचे पाणी करू पाणी झाल्यानंतर ज्या मॅडम महापौर ताई यांनी आठवण कोटी आणले ठीक आहे चांगला आहे लो करणार असेल तर ओके त्यांनी पत्रे लावले की आता चांदीचे आणि सोन्याच्या लागणार याची चौकशी व्हायला पाहिजे ऑन सेजल पवार डॉक्टर मला वैयक्तिक विचाराल एकदा ते थर्ड इयरची स्टुडंट आहे बेतालपणा झालेला आहे तो बेतालपणा त्यांनी परत कधीच करू नये याच्यासाठी तिला शिक्षणापासून वंचित न ठेवणे तिला तंबी दिली पाहिजे तिला जर केईएम आवडत नसेल तर संस्था बदला तिला दुसरीकडे शिफ्ट करा तिच्या एज्युशन वर आई-वडील इतके मेसेज घेतात त्या आई-वडिलांच्या स्वप्नाच्या अशा नादान मुलीमुळे स्वप्न तुटलं नाही पाहिजे असं मला वाटतं तिला शिक्षा झाली पाहिजे पुन्हा अशी कुठलीही गोष्ट बोलताना शंभार वेळा देणे विचार केला पाहिजे ती डॉक्टर म्हणून बाहेर पडणार असे बेताल डॉक्टर असेल तर पुढे काय शिक्षण कम्प्लीट करायला द्यावा पण तिला तांबे देऊन तिच्या स्थलांतर करावं तिला केईएम मध्ये राहायचं नाही आहे तिला जिकडे प्रेझेंट वाटते तिकडे तुला परंतु शिक्षण सोडता कामा नये ऑन सिद्धिविनायक मंदिर ५०० कोटी महानगरपालिका शाळा बंद भूखंड म्हणूनच आपण ज्या श्वेतापत्रिका मागितली आम्ही श्वेता पत्रिका मागितली तेव्हा लगेच कोविड काढतात कोविड तुला पण आमची तयारी आहे कोविड पण द्या आणि काम संपला आहे आणि चार वर्षात प्रशासनाने केलेला कारभार प्रशासन जेव्हा कारभार करत असतात तेव्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सगळे आमदार ज्यांनी उड्डाणा घेतली आहेत ते आजही कोणाला आठवत आहे का शिवसेना आणि जे उड्डाण दिली नाही त्यांना फंड दिले गेले नाही जे आता महानगरपालिकेमध्ये झाला आहे फंड दिली जात नाही आहेत हे परंपरा महानगरपालिकेमध्ये आली तर मला असं वाटतं मंदिर चांगली असली पाहिजे तर हो तामिळनाडूचा जर उदाहरण घ्याल केरला तर उदाहरण घ्याल तिकडे मंदिरा चांगली आहेत खूप सुंदर बनवले आहेत पण त्याच्याबरोबर त्यांनी रोजगार मंदिरातला रोजगार नाही कटोरा घेऊन हा रोजगार नाही त्यांनी आयटी उभे केले त्यांना तिकडे जॉब दिली आम्ही केरळ किंवा तामिळनाडूमध्ये महिला बालकल्याण याच्या माध्यमातून गेलो की तिथल्या महिला ज्या घरात बसून गरम मसाला किंवा इतर उद्योग केले ते इथे आहेत का त्यामुळे मंदिरा करा मंदिराचा आता सिद्धिविनायक हे नावाला सिद्धिविण्याचा बाहेरचा पोषण आहे या बाहेरच्या पोषण मध्ये अनेकांना रोजगार मिळणार पण त्या रोजगार कोणाला मिळणार ते बघू आपन नंतर पण ते होणार आहे ते खरंच मंदिर माझा छानच आहे सिद्धिविनायक मंदिर छोट्यातून कसा मोठा झाला हे आम्ही देखील पाहिलं आमचे पण तीन-चार वर्ष असताना सुरू झाला 55 56 वर्ष तरी आम्ही हे मंदिर पाहिला आहे त्यामुळे मंदिराचा बाहेरचा पोषण आहे त्याच्यासाठी एवढी उड्डाण भाजपच्या एकाच नगरसेवकाने कडाडून विरोध केला आणि त्याचा विरोध आम्ही देखील म्हटलं तुम्ही द्या द्यायला हरकत नाही पण सगळं बांधून घ्या महानगरपालिकेला रेवेन्यू वर्षाला चांगला जनरेट झाला पाहिजे बऱ्याच वेळेला महानगरपालिकेची तयारी नसते एवढ्या बांधून आम्ही चालवावा त्याचा पण त्याच्यावर सोल्यूशन आहे जनरेट करा आणि तो रेल्वे जास्तीत जास्त कसा मिळेल त्याच्याकडे लक्ष असला पाहिजे ऑन पार्कसाईट 28 बिल्डिंग प्रोजेक्ट त्याच्यावरती महापौर मॅडम यांनी पाहणी केली आणि त्यांनी चालू करण्यास सांगितला आहे पण त्याच्यावर मला असं कळत आहे तिथे मॅनपावर लागेल बाकी सगळे लागेल आपण त्यांची सेपरेट पाहणी करू याच्यामध्ये एकच गोष्ट नसते याच्यामध्ये सुई पासून वरच्या सगळ्या महानगरपालिकेत कसं तुम्ही एक परत पत्र द्या आपण आयुक्तांकडे महापौरांच्या दालनात मिटींग लावू ऑन पाणी नियोजन आणि नालेसफाई सत्ताधारी आंदोलन नाले सफाई 100% महानगरपालिका फेल आहे आणि महानगरपालिकेची बाजू उचलणारे डोळे दिसू नये आंधळेपणाचे सोंग घेणारे सत्ताधारी एकमेकांना फसवत आहे उपमहापौर यांनी चक्क सांगितलं नालेसफाई झालेली नाही मग कुठून त्यांच्यावर प्रेशर आला मला माहिती नाही आता टक्केवारी लावत आहेत हरकत नाही जेणेकरून मुंबईकरांना त्रास होता कामा नये येणाऱ्या पावसात हाच आपला सगळ्यांचा उद्देश आहे त्याच्यामुळे आले सफाई झाले नाही पाण्याचा म्हणाल डी सेलिटीशन जे काम आहे त्याचा पहिला काम घेणं जरुरी होतं आपल्याला गार गाई आम्ही गार गाईला का विरोध केला आमचा त्याला विरोध नाही आम्हा त्यांच्या मान्य आहे गार गाई व्हायला पाहिजे पण ते दहा वर्षाने होणार पण हे आता दहा महिन्यात वर्षभरात होईल जे 425 डीएमएलटी आता मिळते आणि आपल्याला गरज 500ते 550 ची गरज आहे ते उपलब्ध होईल ऑन सुनील प्रभू पत्र मुख्यमंत्री बस शून्य अपघात दोन एप्रिल 2026 रोजी शिवसेना उद्या बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बेस्ट प्रशासनाला परिवहन विभागातील तांत्रिक त्रुटी आणि नियम भंग व प्रवासी संरक्षणाची सूचना आणि हरगाईचा पत्र देण्यात आल्यामुळे मुळात दिला आहे आणि ह्याच्यावरून आमच्या आमदार ज्याने महापौर म्हणून चांगलं काम केलं त्यांनी सगळ्या गोष्टी सुनील प्रभू हे अतिशय सक्षम अस्ले आमदार आहेत आणि त्यांनी आज येथे आमचे बेस्टचे सदस्य आहेत त्यांच्या माध्यमातून पत्र दिलेली आहेत आणि शून्य बी इ सुरक्षा अभियान सुरू करण्यात या एआय च्या चालक रिक्षा प्रणाली स्वयंचलित ब्रेकिंग ब्रेक बेकालाचा करण्यासाठी ब्लॅक बॉक्स डेटा रेकॉर्डिंग विमानात असत तसा इथे पण असलं पाहिजे कारण हे केंद्रकृत सुरक्षा नियंत्रण कक्ष याच्यामध्ये हे अंमलबजावणी करण्यात आली पाहिजे आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने केल्या four वर्षात 958 अपघात घडले त्याच्यामध्ये 77 मृत्यू झाले मुळात 77 जे मृत्यू झाले त्यांच्यावरती बेस्ट ने काय मृत्यू झालेल्या लाभ काय दिला याचा आता उत्तर आलं पाहिजे आणि या आलेल्या आकडेवारी बघता याचा गांभीर्य स्पष्ट होत आहे 2023 डिसेंबर ते 25 कालावधीमध्ये या संबंधित सगळे 958 रस्ते अपघातात नोंद केली गेली आहे त्याच्यामध्ये 77 मृत्यू झाले आहेत याच्यामध्ये 217 जखमे आणि 85 टक्के अनेक घटनांमध्ये सुमारे आठशे पंधरा अपघात कंत्राटी तत्वावर झाली आहेत भाड्याने घेतलेल्या आमचा विरोध त्यालाच होता आमचा विरोध मोडून काढला खाजगी करणाला दिलं एलेक्ट्रो कंपनी आहे आणि माताराणी अशा दोन कंपनीच्या काल मी अध्यक्ष यांचे भाषण ऐकलं त्या ठिकाणी तर झालं नाही म्हटलं तर त्यांनी जी वाचवले अरे काय तुम्ही कसे बेताल बोलत आहात जो ड्रायव्हर आहे तो दादर सारख्या ठिकाणी इतक्या स्पीडने चालला आहे त्याचा ब्रेक मी तेव्हाच उलट अध्यक्ष ड्रायव्हिंग करतात मी ड्रायव्हिंग करत नाही मला येत नाही पण जो ड्रायव्हर बसायच्या आधी सगळं चेक करणे केला होता का तुम्हाला स्पीड मारायला असाल तर मुलांना आतापर्यंत ज्या प्रकारे अपघात झाले ते पाहिले पाहिजे त्यांनी दिलेला ठोकर म्हणजे रस्त्यावर प्रवासी सुरक्षा असून काळजी घेण्याची गरज आहे. ट्रेनिंग दिले जात नाही काही सोडून जातात कोणी येऊन बसतं मुंबई आता चालण्यासाठी सुरक्षित नाही गाडी तर नाहीत पण चाललेल्या रस्त्यावर माणसांच्या अपघात या बेस्ट कडून होत आहेत त्यामुळे मला वाटतं हे चिंताजनक बाब आहे कॉन्ट्रॅक्टर वर कारवाई होत नाही आणि मृत्युमुखी पडलेल्या लाभ नाही तुम्हाला आठवतं का मागची एक आठवण देते ज्या बीएसटी च्या इलेक्शन होतं पतपेढी यांचं त्या पतपेढीमध्ये किती आमदार प्रत्येकाच्या घरपर्यंत पोहोचले तिथे कुठलं कारण झालं आपण अर्थकारण म्हणत आहोत ते पोहोचून ताब्यात घेतले जान नेत्यांनी प्रतिनिधित्व केलं वेगळा संस्थेतून मग ते बीजेपी जाऊन बसले काय चाललं आहे कोणाकडे बीएसटीच्या नागरिकांनी बघावा आम्हाला तुम्ही नापास केलं मग जे पास झाले ते पास आहेत का ते नापास आहेत तेव्हा त्या अर्थकारण करायला घर बंद जातात मला बीएसटी कामगारांना विचारायचा आहे जेव्हा ते तुमच्या घरपर्यंत आले तेव्हा काय नाही विचारलं आमचं हजार कोटीचा बजेट आम्ही जे दिला आहे ते अडवून ठेवलं आहे आम्ही म्हणजे मी नाही आहे स्थायी समितीने अडकवून ठेवला आहे बीएसटी च्या लोकांनी तुम्हाला सपोर्ट केला आई जेऊ देना आणि बाप भीक मागू देणार असे हालत केली आहे 77 मृत्यू पडलेल्या लोकांना तुम्ही त्यांच्या फॅमिलीला कसं सेटल केलं त्याचं उत्तर अध्यक्ष म्हणून आणि ज्या जीएम आहेत त्यांनी सुनील प्रभू आमच्याच आहेत आमच्या सदस्य लोकांना देखील मागणी केली आहे शून्य मृत्यू हे जे कळेल ते मागितला आहे AI प्रणाली मध्ये ऑन 600 कोटीचा प्रोजेक्ट अकराशे कोटी काल तुम्ही महापौर यांचा भाषण ऐकलं का? कुठलीच उड्डाण कोटी कोटी ची उडाना मे हौस देणार नाही दिव्याखाली अंधार म्हणायचा का राणा भीमादेवी सारखा आव होता होऊच देणार नाही तुम्ही पहिला दिव्या खालचा बघा अनि आमचा आवाज जोरात आहे0
0
Report
लासलगाव बाजार में गर्मी प्याज की कीमतों में भारी गिरावट, औसतन 1451 रु./क्विंटल
Lasalgaon, Maharashtra:आशिया खंडातील कांद्याची प्रमुख बाजारपेठ म्हणून असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळी कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण झाली आहे शुक्रवारी झालेल्या लिलावाच्या तुलनेत शनिवारी कांद्याच्या कमाल बाजारभावात तब्बल 256 रुपयांची घसरण झाली असून जास्तीतजास्त बाजार भाव 1851 रुपयांपर्यंत खाली आला आहे कांद्याची मागणी कमी होणे तसेच आवक होणाऱ्या कांद्याच्या प्रतवारीत झालेली घसरण ही बाजारभाव कमी होण्यामागील प्रमुख कारणे असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली त्यामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे आज बाजार समितीत 390 वाहनांमधून 5 हजार 828 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली या लिलावात कांद्याला जास्तीतजास्त 1851 रुपये, कमीतकमी 600 रुपये तर सरासरी 1451 रुपये प्रतिक्विंटलला बाजारभाव मिळाला आहे0
0
Report
यवतमाल में नकली खाद बनाने वाले गिरोह का पर्दाफाश, 24 लाख के साठे बरामद
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ मध्ये ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या माथी बोगस खते मारणाऱ्या टोळीचा कृषी व पोलीस विभागाने पर्दाफाश केला आहे. एमआयडीसी परिसरामध्ये हा बोगस खतांचा कारखाना सुरू होता. या ठिकाणी पोटॅश व इतर बनावट खतांचा साठा आढळून आला आहे. जवळपास दोन हजार पोते खतांचा हा साठा असून त्याची अंदाजीत किंमत ही 24 लाख रुपये आहे. जवळपास 107 मॅट्रिक टन हे खत असून 50 किलोची प्रतिबॅग तयार करून ती बाजारामध्ये विक्री करण्यात येत होती. भूमिधन आणि कृषी उद्योग नावाने हे माती मिश्रित खत विक्री करण्यात होते. या प्रकरणी तिघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला असून, जप्त केलेल्या साठ्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. पुढील तपास लोहारा पोलीस ठाणे करीत आहे.0
0
Report
Advertisement
वाशीम के रिसोड में आंधी-तूफान से घर-तोड़ नुकसान, किसानों ने तत्काल मदद की मांग
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील कोयाळी बु.कोयाळी खुर्द, आसेगाव, वरूड तोफा व परिसरात काल रात्री आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही घरांवरील पत्रे उडून गेली, काही घरांची पडझड झाली तर शेतकऱ्यांच्या सौर पॅनलचेही नुकसान झाले आहे. कोयाळी बु. येथील शेतकरी राजू महाडू वानखडे यांचे घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून घरावरील टिन पत्रे उडून गेली आहेत. तसेच घरात साठवून ठेवलेले 20 पोते गहू पावसात भिजल्याने नुकसान झाले आहे. वादळामुळे काही झाडे उन्मळून पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून वीजवाहिन्यांवर झाडे पडल्याने अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देऊन पंचनामे करावेत, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केली आहे.0
0
Report
दिनदहाड़े सोलापुर में ज्वेलर्स लूट: सीसीटीवी फुटेज में तीन चोर, पुलिस खोज में
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूरमध्ये भरदिवसा बंदुकीचा धाक दाखवून ज्वेलर्स दुकान लुटल्याचा धक्काादायक प्रकार समोर, सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद. सोलापुरातील 70 फूट रोड परिसरात असलेल्या शिवकुमार ज्वेलर्स सराफ दुकान तिघा व्यक्तींनी बंदुकीचा धाक दाखवत सोन्याचे दागिने पळून नेण्याचा प्रकार समोर आहे. या धाडसी प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला है. सराफ दुकानात अज्ञात तीन चोरट्यांनी बंदुक घेऊन दुकानात प्रवेश केला. मात्र दुकानाचे मालक यांनी बंदूक बघताच आरडाओरडा करत दुकानाच्या मागच्या साईडला पळत गेले. मात्र त्याचवेळी तोंडाला बांधून आलेल्या अज्ञात दरोडेखोरांनी दुकानात समोर असलेले दागिने चोरट्याने फरार झालं आहेत. हा सर्व प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे सोलापूर शहरात खळबळ उडाली आहे.0
0
Report
दत्ता मगर का दावा: शिंदे के बारे में भी वही खतरा?
Pandharpur, Maharashtra:उप मुख्यमंत्री अजित पवार यांचा घात झाला तसाच घात उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा होण्याची भीती शिवसेनेचे माळशिरस तालुका पंचायत समिती सभापती दत्ता मगर यांच्या वक्तव्य आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनास्थळी माळशिरस तालुका पंचायत समिती सभापती दत्ता मगर यांनी उपस्थित राहुन पाठींबा दिला. यावेळी त्यांनी भविष्यात जे अजित पवार यांच्या सोबत झालं तेच एकनाथ शिंदे यांच्या सोबत होण्याची भीती व्यक्त केली.0
0
Report
Advertisement
गोकुळ चुनाव: महायुती की एकता ने बदला राजनीतिक समीकरण
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ की चुनावी रणधूमधाम दिनों दिन बढ़ती जा रही है। शुरू में महायुती के नेताओं के बीच गो��ुळ की चुनाव पर तीव्र मतभेद दिखते थे। मगर अब परिस्थिति बदली है और गोकुळ की चुनाव महायुती के रूप में लड़ने के संकेत स्पष्ट रूप से दिए गए हैं। भाजपा के वरिष्ठ नेता चंद्रकांत दादा पाटील के मध्यस्थता के बाद महायुती के विचलित सूर एक हुए दिख रहे हैं। गोकुळ चुनाव में जगह-वितरन करते समय ठरावधारक संख्या महत्त्वपूर्ण मानदंड होगी—यह संकेत चंद्रकांत दादा पाटील ने दिए हैं। जिससे जिसका जितने ठरावधारक अधिक, उसका उम्मीदवार अधिक। अभी से सभी गट ठरावधारकों पर विशेष ध्यान दे रहे हैं। दूसरी तरफ गोकुळ के नेता मंत्री हसन मुश्रीफ भी ठरावधारक को शक्ति प्रदर्शन करने की तैयारी कर रहे हैं। सुरुवाती तौर पर बचावात्मक भूमिका दिखने वाले मुश्रीफ अब मैदान में अधिक आत्मविश्वासी दिख रहे हैं। महायुती के रूप में चुनाव लड़ने की भूमिका स्पष्ट होते ही प्रत्येक ठरावधारक को अपनी तरफ मोड़ने के लिए नेता जोरदार मोर्चाबंदी कर रहे हैं। गोकुळ की सत्ता के लिए महायुती के सभी घटक एक साथ आ रहे हैं, पर शिवाजी पाटील इस संघर्ष में कुछ हद तक अकेले पड़ रहे हैं—क्योंकि उन्होंने चंद्रकांत दादा पाटील पर कठोर टीका किया है। फिर भी चंद्रकांत दादा पाटील ने नरम शब्दों में उनकी बात सुनवाईं की। कोल्हापुर की राजनीति में मतों की गणित और संघटनशक्ति अहम रहती है। इसी सूत्र पर विश्वास रखते हुए चंद्रकांत दादा पाटील ने महायुती के नेताओं को एक साथ लाने का प्रयास सफल दिख रहा है। गोकरोल पर महायुती की सत्ता फिर आ सकेगी और चेयरमैन भी महायुती का ही होने का भरोसा नेताओं ने व्यक्त किया है। पर गोकुळ की चुनावी सिक्रमण तेजी से बदल रही है; आख़िर किसका पाला heavy पड़ेगा, महायुती की एकजुटता कितनी टिकेगी—ये स्पष्ट होगा।0
0
Report
गोगावले ने मुंबई-गोवा एक्सप्रेसवे का निरीक्षण किया, बायपास जल्द शुरू करने का आश्वासन
Chendhare, Maharashtra:मंत्री भरत गोगावले यांच्याकडून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची पहाणी गणपती पूर्वी बायपास सुरू करण्याचे प्रयत्न पावसाळ्यात प्रवाशांची गैरसोय होणार नाही मंत्री भरत गोगावले यांचे आश्वासन काही ठिकाणी कामात राहिलेल्या त्रुटींबाबत संबंधित ठेकेदार यांना गोगावले यांनी चांगलेच सुनावले इंदापूर आणि माणगाव बायपास बाततीत दिरंगाई होत असल्याचे मान्य करत निसर्गाची साथ मिळाली तर गणपतीपूर्वी बायपास वरून एकेरी वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट करून पावसाळ्यात आता प्रवाशांना अडथळा निर्माण होणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला0
0
Report
ऑपरेशन टाइगर पर अंबादास दानवे का स्पष्ट बयान: संपर्क से पार्टी नहीं बदलेगी
Latur, Maharashtra:ऑपरेशन टायगर'च्या चर्चेवर अंबादास दानवेंचे स्पष्टीकरण; 'भेट म्हणजे पक्षप्रवेश नाही...संपर्कात असणे म्हणजे पक्षांतर नाही'; सात खासदारांच्या चर्चेवर दानवेंचे प्रत्युत्तर...उद्या शिंदेंना भेटलो, म्हणजे त्यांच्या पक्षात जातो असा अर्थ नाही... अंबादास दानवेंचा टोला... ठाकरे गटातील सात खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या आणि 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संपर्कात असणे म्हणजे पक्षांतर नव्हे, असे स्पष्ट करत उद्या माझी आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली, तर त्याचा अर्थ मी त्यांच्या पक्षात जात आहे असा होत नाही, असे दानवे म्हणाले. तसेच, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या मुलाची प्रक्रीती बिघडल्यामुळे ते कालच्या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत, असेही त्यांनी सांगितले.0
0
Report
Advertisement
