icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

सोलापूर में वर्चस्व की लड़ाई: सड़क पर युवक की हत्या CCTV में कैद

Solapur, Maharashtra:सोलापुर ब्रेकिंग - सोलापुरात एका तरुणाचा कोयत्याने भोसकून, दगडाने ठेचून खून, संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद. सोलापुरात वर्चस्ववादातून भर रस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या. भर रस्त्यात गाडी आडवून कोयता और दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. सुरेश श्रीराम असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. 5 जणांच्या टोळक्याने शहरातील 70 फूट रोडवर ही धक्कादायक प्रकार घडलाय. वराह पालनावरून आरोपी आणि मयतात पूर्वीपासून वाद होता. याशिवाय मृत सुरेश श्रीरामवर एकूण 10 गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. यामध्ये 6 पैकी 5 आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
0
0
Report
Advertisement

नाशिक में बर्ड फ्लू के प्रकोप के बाद कुक्कुटपालक सावधान रहें

Nashik, Maharashtra:नंदुरबारच्या नवापूर भागात बर्ड फ्लू या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे समोर येताच नाशिक जिल्ह्यातील प्रशासन अलर्ट मोडवर. जिल्ह्यातील सर्व कुक्कुटपालक आणि पोल्ट्री फार्म चालकांना सावधनता बाळगण्याचा जिल्हाधिकारीने दिला इशारा. नंदुरबारच्या नवापूर भागात बर्ड फ्ल्यू या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे समोर येताच मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील पोल्ट्री फार्म धारका मध्ये खळबळ उडून भीती निर्माण झाली आहे बर्ड फ्ल्यूचा आपल्याकडे शिरकाव होऊ नये म्हणून पोल्ट्री फार्म धारक सर्व उपाययोजना करताना दिसत असून प्रशासनदेखील अलर्ट मोडवर आले आहे. जिल्ह्यातील सर्व कुक्कुटपालक आणि पोल्ट्री फार्म चालकांना सावधगता बाळगावी अशी सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली असून बर्ड फ्ल्यू रोग कुक्कुट पक्ष्यांमध्ये वेगाने पसरणारा असून त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. त्यामुळे कुक्कुटपालन केंद्रांवर कोणतीही लक्षणे दिसल्यास ती तत्काळ गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. पक्ष्यांमध्ये अचानक मृत्यूचे प्रमाण वाढणे, खाद्य आणि पाण्याचे सेवन कमी होणे, सुस्ती किंवा अशक्तपणा येणे अंडी उत्पादनात अचानक घट होणे ही लक्षणे आढळल्यास त्वरित संबंधित यंत्रणेला कळविण्यात यावे असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
0
0
Report

नाशिक में कुंभ रिंग रोड भू-संवर्धन पर किसानों का उग्र प्रदर्शन; प्रशासन पर आरोप

Nashik, Maharashtra:नाशिक मध्ये आगामी कुंभमेळा अनुषंगाने होणाऱ्या रिंगरोड भूसंपादनावरून वाद चिघळला - मातोरी, मुंगसरा येथे मोजणीदरम्यान झालेल्या तणाव वरून शेतकरी आक्रमक - पोलिसांकडून शेतकऱ्यांना घरात घुसून मारहाणीचा स्थानिकांचा आरोप - प्रशासनाच्या विरोधात उद्या शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालय समोर केले जाणार शेतकरी जन आक्रोस आंदोलन - सिंहस्थ कुंभमेळ्या रिंग रोड भूसंपादनाच्या जमीन मोजणीवरून शेतकरी आणि प्रशासनामधील झाला होता वाद - शेतकऱ्यांचा महिला शेतकऱ्यांवरही पोलीस प्रशासनाकडून लाठीचार्ज करण्यात आल्याचा आरोप त्यानंतर शेतकरी आक्रमक - कुंभमेळा मंत्रांवर गंभीर आरोप करत उद्या शेतकऱ्यांकडून केले जाणार आंदोलन - प्रश्नांना मिटल्यास मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा
0
0
Report
Advertisement

अकोला में हिंदू राष्ट्र प्रचार से सियासत गरम; बैनर पर नेताओं के नाम चर्चा

Akola, Maharashtra:Anchor : अकोला शहरात “हिंदू राष्ट्र जनजागृती सभा”च्या प्रचारावरून राजकीय वातावरण तापले आहे. गोरक्षण मार्गावरील एकवीरा मैदानात आज (3 मे) सायंकाळी होणाऱ्या या सभेत तेलंगणातील आमदार टी. राजा सहभागी होणार आहेत. मात्र या सभेच्या प्रचारासाठी लावण्यात आलेल्या होर्डिंग्सवर वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी निलेश देव आणि नगरसेवक सुनील इज्रानी यांची नावे झळकल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.संघ परिवाराशी संबंधित संस्थांकडून आयोजित या कार्यक्रमाला वंचित आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याची चर्चा रंगत आहे. वंचित बहुजन आघाडीच्या विचारधारेशी या प्रचारातील विसंगतीमुळे स्थानिक पातळीवर अंतर्गत कलह सुरू असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दरम्यान, या बॅनर प्रकरणामुळे अकोल्यात वंचित आघाडीमध्ये हालचालींना वेग आला असून, आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर संबंधित बॅनर काढण्यात आले आहेत. मात्र काही ठिकाणी अजूनही असे बॅनर दिसत असल्याने संभ्रमाचे वातावरण कायम आहे. वंचित बहुजन आघाडीने आता सायंकाळी होणाऱ्या या सभेत काळे झेंडे दाखवणार असल्याचा इशारा दिला आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement

हिरामण खोसकर ने कुंभमेळे के دوران सरकार के खिलाफ तीखा सवाल उठाया

Nashik, Maharashtra:नाशिक - - सत्ताधारी आमदारांचा सरकारला घरचा आहेर - राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर यांनी शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याच म्हणत कुंभमेळ्यावरून सरकारविरोधात व्यक्त केली नाराजी - स्थानिक शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधींना ही विश्वासात घेत नसल्याची व्यक्त केली खंत - यापूर्वी कुंभमेळे झाले नाहीका ? याच कुंभमेळ्यात असा काय बदल होणार आमदार खोसकर यांचा सरकारलाच संतप्त सवाल - शेतकऱ्यांना उघड पाडून कुंभमेळा करणार का ? - काल भूसंपादनावेळी शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्ज वरून आमदार हिरामण खोसकर संतप्त
0
0
Report

यवतमाल के आजंती पारधी गांव में पानी की कमी से छह वर्षीय बालिका की मौत, उष्माघात की संभावना

Yavatmal, Maharashtra:यवतमाळ के नेर तालुक्यातील आजंती पारधी बेड्यावर एका सहा वर्षीय मुलीचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या गावात पाण्याची टंचाई असल्यामुळे अनवी अनाडी भोसले ही मुलगी पाण्यासाठी अर्धा किलोमीटर पायपीट करायची, पाणी आणण्यासाठी गेलेली अनवी रस्त्यात चक्कर येऊन कोसळली, ज्यात तिचा मृत्यू झाला. अनवीचा मृत्यू हा उष्माघाताचा बळी असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आजंती पारधी बेड्यावर 56 कुटुंब, व 350 लोकवस्ती आहे. गावातील प्रत्येक घरासमोर नळ कनेक्शन आहे मात्र या नळाला पाणी येत नाही. 8 दिवस आड पाणी पुरवठा केला जात असल्याने, इतर दिवस गावकऱ्यांना पाण्यासाठी अर्धा किलोमीटर पायपीट करावी लागते. अनवी हिला कुठलाही आजार नव्हता, शिवाय तिला मळमळ उलटी झाली नाही त्यामुळे तिचा नेमका मृत्यू कसा झाला याचा शोध आरोग्य यंत्रणा घेत आहे. सध्या हा उष्माघाताचा बळी म्हणता येणार नसला तरी अनवीच्या शवविच्छेदनानंतर तिच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे आरोग्य विभागाने सांगितले.
0
0
Report

नाशिक का आरोप: सरकार के खिलाफ आमदार खोसकर ने किसान-प्रतिनिधियों से नाराजगी

Nashik, Maharashtra:नाशिक - सत्ताधारी आमदारांचा सरकारला घरचा आहेर - राष्ट्रवादीचे आमदार हिरामण्य खोसकर यांनी शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याच म्हणत कुंभमेळ्यावरून सरकारविरोधात व्यक्त केली नाराजी - स्थानिक शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधींना ही विश्वासात घेत नसल्याची व्यक्त केली खंत - यापूर्वी कुंभमेळे झाले नाही का ? याच कुंभमेळ्यात असा काय बदल होणार आमदार खोसकर यांचा सरकारलाच संतप्त सवाल - शेतकऱ्यांना उघड पाडून कुंभमेळा करणार का ? - काल भूसंपादनावेळी शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्ज वरून आमदार हिरामण खोसकर संतप्त बाईट - हिरामण खोसकर ,आमदार
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top