445001
नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह
Yavatmal, Maharashtra:नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह अनुभवाला येत आहे. देवीच्या दर्शनासाठी गावोगावचे आणि इतर जिल्ह्यातूनही भक्त दाखल होत असल्याने यवतमाळचे रस्ते रात्रभर गर्दीने फुलून जात आहे, जगराता, भंडारा, डोबरी, गोंधळ, जत्रा यामुळे पहाटेपर्यंत देवींभक्तांची रेलचेल आहे. भव्य देखावे आणि मूर्तिकारांच्या देखण्या हातांनी साकारलेल्या जीवंत मूर्तींसाठी यवतमाळचा दुर्गोत्सव राज्यात प्रसिद्ध आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
पारनेर तालुक्य में असमय बरसात से फसलें भारी नुकसान, किसानों के सामने संकट
Ahilyanagar, Maharashtra:अवकाळी पावसामुळे अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यात दुपारच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली...पारनेर तालुक्यातील वासुंदे ,वनकुटे, पळशी, खडकवाडी ,वानरवाडी सह आजूबाजूला पाऊस झाला... काही ठिकाणी हलक्या स्वरूपात तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला...अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल आहे... काढणीला आलेला गहू, कांदा, टोमॅटो या पिकांना याचा फटका बसला असून काही ठिकाणी राहत्या घरांचे देखील किरकोळ स्वरूपात नुकसान झाले आहे...अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याचेही पाहायला मिळाले.0
0
Report
अंजनगाव खेळोबा में शिवाजी महाराज की मूर्ति विवाद जारी, प्रशासन समाधान नहीं पा सका
Pandharpur, Maharashtra:माढा तालुक्यातील अंजनगाव खेळोबा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा प्रकरणाचा वाद आज दुसऱ्या दिवशीही प्रशासनाला सोडवता आला नाही. खेळोबा देवस्थानच्या प्रवेशद्वारातील पुतळा सन्मानाने प्रशासनाने स्थलांतरित करावा. जोपर्यंत हे काम होत नाही तोपर्यंत आपण अन्न त्याग करू आणि आपले रस्त्यावरचे आंदोलन सुरू राहील. अशी भूमिका पट्टणकोडोली यात्रेचे भाकणूक करणारे नाना देव महाराज फरांडे यांनी मांडली आहे. त्यामुळे आता प्रशासनासमोर पेज निर्माण झाला आहे. धनगर समाजाने नानदेव महाराज फरांडे यांना चर्चेचे सर्व अधिकार दिले होते.0
0
Report
राजू शेट्टी ने आंबा किसानों से बैठक में उचित दामों की मांग की
Navi Mumbai, Maharashtra:शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात आंबा उत्पादकशेतकऱ्यांसोबत बैठक पार पडली. यावेळी त्यांनी आंब्याच्या घटलेले उत्पादनावर चिंता व्यक्त करताना आंब्याला योग्य दर मिळत नसल्याचे सांगितले. पर्यावरणात सतत होणारे बदल यामुळे आंबा उत्पादनावर खूप मोठा परिणाम झाला आणि आंबे खराब झाले त्यामुळे आंब्याचे उत्पादन घटले, मात्र दरही घटले यामुळे आंबा उत्पादक संकटात सापडला आहे. तर इतर ठिकाणचे आंबे कोकणातले हापूस आंबे सांगून बाजारात विकले जात आहेत यावर एपीएमसी प्रशासनाने कारवाई करावी. शेवताऱ्यांना मदत मिळावी म्हणून आम्ही शासनाकडे याबाबत मागणी करणार आहोत, जर शासनाने चांगला प्रतिसाद दिला नाही तर, कशा मान्य करायचे हे माहित आहेत. Navi Mumbai0
0
Report
Advertisement
डोंबिवली MIDC में जेसीबी से गैस पाइपलाइन फटना, लीक से दहशत
Kalyan, Maharashtra:डोंबिवली फेज टू MIDC में हलगर्जीपणाचा स्फोट, जेसीबीच्या धक्क्याने महानगर गॅस पाइपलाईन फुटली, लिकेजमुळे रहिवासी जीव वाचवण्यासाठी घराबाहेर, मोठा अनर्थ टळला, Gutter की नवीन काम शुरू असताना जमिनीखाली असलेली महानगर गॅसचे पाईपलाइन स्पोर्ट झाला, डोंबिवली फेज टू MIDC के मिलापनगर परिसरातील प्लॉट RL-25 के पास यह घटना घडीली. यहाँ नया गटार काम शुरू होने के दौरान ठेकेदार द्वारा जेसीबी का इस्तेमाल किया जा रहा था। लेकिन योजना की कमी और बेरुखी के कारण जेसीबी सीधे महानगर गैस पाइपलाईन को धक्का लगा और गैस पाइपलाइन फट कर बड़ा विस्फोट हुआ। इस विस्फोट के बाद गैस लीक बड़े पैमाने पर चारों ओर फैल गया और डर का माहौल बन गया। अनेक नागरिकों ने अपनी जान बचाने के लिए घर छोड़कर मैदान की दिशा में दौड़ लगाई।幸虧 कोई जानԽानी नहीं हई, लेकिन बड़ा नुकसान टलने की भावना व्यक्त की जा रही है। घटना की सूचना मिलते ही महानगर गैस कंपनियों के कर्मचारी और MIDC अधिकारी घटनास्थल पर पहुंच गए। उन्होंने तुरंत गैस सप्लाई बंद कर परिस्थिती को नियंत्रण में लाया। पाइपलाइन मरम्मत का काम जारी है और गैस सप्लाई कब सामान्य होगी, इस बारे में अभी स्पष्टता नहीं है। इस बीच नागरिकों ने प्रशासन पर कठोर रोष व्यक्त किया है। सिलेंट कॉंक्रिट सड़कें पहले बनाई जाती हैं और फिर गटर के लिए फिर से खोदने का आरोप है। खोदकाम के दौरान बिजली, पानी और गैस पाइपलाइन के नुकसान होने से Residents को बड़ी परेशानी सहन करनी पड़ रही है। अगर समय पर खबरदारी नहीं ली गई होती और कोई चिंगारी पड़ जाती, तो बड़ा विस्फोट हो सकता था, ऐसी डर भी व्यक्त की जा रही है। इसलिए भविष्य में ऐसे कामों के दौरान संबंधित इंजीनियरों और अधिकारियों के मौजूदगी में ही काम करना चाहिए, अन्यथा निलक नगर के residents की तरफ से आंदोलन शुरू करने की चेतावनी स्थानीय नागरिकों ने दी है।0
0
Report
वाशीम में अनियमित बरसात से फसलों को नुकसान, किसान चिंतित
Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसाने सलग दुसऱ्या दिवशीही हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळत आहे. सध्या हळद, बिजवाई कांदा आणि ज्वारी ही पिके काढणीच्या टप्प्यावर असून, या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय आंबा बागांनाही या पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. हवामानातील अचानक झाल्या बदलामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, पुढील काही दिवस परिस्थिती कशी राहील याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
KDMC treasury under Shiv Sena, will Mallesh Shetty become permanent committee chair?
Kalyan, Maharashtra:केडीएमसी तिजोरीच्या चाव्या शिवसेनेकडेच, स्थायी समिती सभापतीसाठी शिवसेनेचे मल्लेश शेट्टी यांचा अर्ज दाखल, तर महिला बालकल्याण समितीसाठी सारिका जाधव, शिक्षण मंडळासाठी भाजपाचे अभिजित थरवळ यांचा अर्ज, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या या शिवसेनेकडेच राहणार असून स्थायी समिती सभापती पदासाठी शिवसेनेचे नगरसेवक मल्लеш शेट्टी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर महिला बाल कल्याण समिती सभापती पदासाठी शिवसेनेच्याच नगरसेविका सारिका जाधव आणि शिक्षण मंडळ सभापती पदासाठी भाजपचे नगरसेवक अभिजीत थरवळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. केडीएमसी मुख्यालयात सचिव कार्यलयात हे अर्ज भरण्यात आले. या तिन्ही पदांसाठी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने या तिघांचीही निवड बिनविरोध मानली जात असून, याबाबत सोमवारी पार पडणार्या निवडणूक प्रक्रियेत अधिकृत घोषणा केली जाईल. यावेळी महापौर हर्षाली चौधरी, आमदार राजेश मोरे, यांच्यासह शिवसेना भाजपाचे अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.0
0
Report
Advertisement
यवतमाल जिला परिषद कार्यालय के सामने ASHA सेविकाओं के हड़ताल, वेतन मांगों पर प्रदर्शन
Yavatmal, Maharashtra:जिल्हा कर्मचारी आशा-गटप्रवर्तक युनियनच्या वतीने यवतमाळ जिल्हा परिषद कार्यालयासमोर काळे कपडे घालून निदर्शन झाले. प्रलंबित मोबदला आणि शासनाच्या उदासीन धोरणांच्या निषेधार्थ शासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या आशा स्वयंसेविका और गटप्रवर्तकांच्या न्याय्य मागण्यांकडे शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. गेल्या तीन वर्षांपासून केलेल्या सर्वेक्षणाचा मोबदला अद्याप मिळालेला नाही. तसेच केंद्र शासनाचा मागील सहा महिन्याचा आणि राज्य शासनाचा दोन महिन्यांचा वाढीव मोबदला खात्यात जमा झाला नसल्याने महिलांमध्ये तीव्र संताप आहे.0
0
Report
बारामती में विपक्षी एकता की मांग: भोंदू बाबा पर कार्रवाई की मांग
Rui, Maharashtra:लोकशाहीमध्ये कोणालाही अधिकार आहे कोणीही निवडणुकीसाठी उभे राहू शकतो. काही लोकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत ते बारामती तालुक्या बाहेरचे उमेदवार आहेत ते बारामती मधील नाहीत. सर्व अपक्ष उमेदवार आहेत कुठलाही मोठा राजकीय पक्ष यात नाही. बारामतीकरांची इच्छा है की ही निवडणूक बिनविरोध व्हावी. ऑन_खेड मधील भोंदू बाबा समोर आम्ही कधीच भोंदू बाबांवर विश्वास ठेवलेला नाही. आम्ही सर्व पुरोगामी विचाराचे लोक आहोत. हा तालुका पुरोगामी विचाराचा राहिला आहे आणि पुढे देखील राहील. हे सर्व जे भोंदू बाबा आहेत आणि चुकीच्या गोष्टी पसरवत आहेत जे काही करत आहेत ताबडतोब त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. लवकरात लवकर त्यांना शिक्षा झाली पाहिजे मगच कुठेतरी हे प्रकरण थांबेल. जर त्यांनीवर कडक कारवाई होऊ शकली तरच महाराष्ट्रातील भोंदू बाबा त्यांची कामे थांबवतील. ऑन_राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 25 आमदार भाजपात विलीन होतील संजय राऊत, मी त्यांचे प्रतिक्रिया ऐकलीली नाही."0
0
Report
आंबेगाव तालुका में फसलों को भारी नुकसान, दिलीप वळसे पाटील ने निरीक्षण किया
Manchar, Maharashtra:पुणे जिले के आंबेगाव तालुका में आंधी-बारिश के कारण फसलों को बड़े पैमाने पर नुकसान हुआ है। नुकसानग्रस्त किसानों के बांधों पर जाकर राज्य के पूर्व मंत्री और विधायक दिलीप वळसे पाटील ने निरीक्षण किया। उन्होंने अधिकारियों से तात्कालिक पंचनामा करने के निर्देश दिए और शासन स्तर से किसानों की पूरी मदद दिलाने का भरोसा दिया।0
0
Report
Advertisement
मालेगांव महापालिका महासभा में SIR मुद्दे पर हंगामा, इस्लाम पार्टी- MIM के बीच तीखी बहस
Malegaon, Maharashtra:Maalem? The content is already clean Marathi content about the Malégaon municipal general assembly, with no gibberish or metadata. The core news lines describe a ruckus over the SIR issue between the Islam Party and MIM, with scuffles and a halt in proceedings.0
0
Report
सांगली के कुरळप में सोन्ये के पालने में हनुमान जन्मोत्सव, भक्तों की भारी भीड़ जुटी
Sangli, Maharashtra:अँकर - सांगलीच्या कुरळप मध्ये हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.हनुमान जयंती निमित्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी सोन्याच्या पाळण्यातून जन्मोत्सव साजरा करण्यात आला.हनुमान यात्रा कमिटीच्या दीड किलो सोन्याच्या पाळण्यात यावेळी हनुमान जन्मकाळ सोहळा पार पडला. सोन्याच्या पाण्यातून साजरा होणारया जन्मकाळ सोहळ्यासाठी कुरळपसह पंचक्रोशीतून हजारो भाविकांनी हनुमान मंदिरात उपस्थिती लावली होती.0
0
Report
यवला में बड़ा हादसा: मुखेड फाटा पर बसों की भिड़ंत, 15–20 घायल
Yeola, Maharashtra:येवला बिग ब्रेक येवल्यात मुखेड फाटा येथे हिरकणी बस व एसटी बसची समोर समोर धडक.... दोन्ही एसटी बस मधील 15 ते 20 जण गंभीर जखमी ....जखमीची संख्या आणखी वाढण्याची भीती.... जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय येवला येथे पाठवण्यात आले.... साई जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांना पुढील उपचारासाठी नासिक येथे रुग्णालयात पाठवण्यात आल्याची पोलीस सूत्रांची माहिती.... अपघातामुळे नाशिक संभाजीनगर महामार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत.....0
0
Report
Advertisement
धानगर समुदाय की मांग: शिवाजी महाराज के पुतले का सुरक्षित स्थानांतरण प्रशासन से आह्वान
Pandharpur, Maharashtra:छत्रपती शिवाजी महाराज यांचा अंजनगाव मधील खेलोबा देवस्थान द्वारातील पुतळा अत्यंत आदराने शासनाने सुंदर ठिकाणी स्थलांतरित करावा अशी मागणी धनगर समाजाचे नेते पांडूरंग मिरगळ यांनी सोलापूर जिल्हा प्रशासनाला केली आहे. आज सकाळ पासून धनगर समाजाचे गुरू फरांडे बाबा यांनी अन्नत्याग केला आहे. गावात धनगर समाजाच्या चुली पेटल्या नाहीत. महिला पुरुष यांनी आज जेवण केलं नाही. प्रशासनाला विनंती आहे उद्या सकाळी लाखो धनगर बांधव अंजनगाव मध्ये दाखल होतील. प्रशासनाने याचा विचार करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आदराने दुसऱ्या सुंदर ठिकाणी स्थलांतरित करावा अशी मागणी केली आहे0
0
Report
खेड के आश्रम में महाराज बन गवळी ने महिलाओं के साथ शोषण; मामला दर्ज
Khed, Maharashtra:पुणे जिल्ह्याला संतांची भूमी म्हटलं जातं, पण याच भूमीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना खेड तालुक्यातून समोर आली आहे. अध्यात्माच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या एका वासनांध भोंदू बाबाचा खरा चेहरा आता चव्हाट्यावर आलाय. 'अंगातील दोष काढतो' असं सांगून महिलांच्या अगतिकतेचा फायदा घेणाऱ्या अस नराधमाचा छळ अखेर जगासमोर आलाय. पाहूया यावरचा आमचा विशेष रिपोर्ट... पुणे जिल्ह्यातलं खेड तालुक्यातलं चांडोली गाव इथल्या शिवदत्त आश्रमात श्रद्धेच्या नावाखालून वासनेचा बाजार मांडला गेला होता. स्वतःला 'महाराज' म्हणवून घेणारा नवनाथ गवळी, हा प्रत्यक्षात देवाच्या नावाखालून महिलांची शिकार करत होता. एका ३४ वर्षीय महिलेने दाखवलेल्या धैर्यामुळे या भोंदूचं काळं कृत्य आता पोलीस दप्तरी नोंदवलं गेलं आहे. पीडित महिला मे २०२५ पासून आपल्या कुटुंबासह या आश्रमात दर्शनासाठी येत होती. मात्र, १७ जुलै २०२५ च्या त्या पहाटेने सर्वच बदलून टाकलं. जेव्हा ही महिला जप करत होती, तेव्हा या नराधम गवळीने तिचा विनयभंग केला. इतकंच नाही, तर "तुझ्या अंगात दोष आहेत, ते काढण्यासाठी शारीरिक संबंध ठेवावे लागतील," असं सांगून त्याने आपलं कुटील डावपेच रचले. धक्कादायक बाब म्हणजे, सामाजिक प्रतिष्ठेपोटी पीडितेने सुरुवातीला केवळ विनयभंगाची तक्रार दिली होती. मात्र, आरोपीने फोनवर त्रास देणं सुरूच ठेवलं. अखेर 'खरात' प्रकरणातून प्रेरणा घेत आणि स्वतःला सावरत या पीडितेने आता आपल्यावर झालेल्या लैंगिक शोषणाची सत्य कबुली दिली आहे. बाईट : पीडित महिला ..."माझ्यावर हे सर्व आरोप खोटे आहेत. हे षडयंत्र आहे आणि मी न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जाण्यास तयार आहे." बाईट- नवनाथ गवळी, आरोपी आरोपी जरी स्वतःला निर्दोष म्हणत असला, तरी खेड पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास अधिक तीव्र केला आहे. पोलिसांनी महिलांना आवाहन केलंय की, अशा कोणत्याही भोंदूच्या जाळ्यात अडकू नका आणि कोणी त्रास देत असेल तर न घाबरता समोर या. आम्ही संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. जर इतर कोणत्याही महिला अशा पद्धतीने त्रासात असतील किंवाभीतीच्या छायेखाली असतील, तर त्यांनी थेट खेड पोलिसांशी संपर्क साधावा. आम्ही त्यांना पूर्ण संरक्षण देऊ आणि अशा भोंदू बाबांची गय केली जाणार नाही. बाईट- सुभाष चव्हान, पोलीस निरीक्षक, खेड श्रद्धा असावी पण ती अंधश्रद्धा नसावी. देवाच्या नावाखाळे आपल्य वासना शमवणाऱ्या भोंदूंना आता समाजात जागा नाही. पीडितेने दाखवलेल्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक होतंय, पण आता गरज आहे ती या भोंदूला कठोर शिक्षा होण्याची. ब्यरो रिपोर्ट झी मिडीया खेड पुणे...0
0
Report
आहिल्यानगर में जोरदार गारपीट से किसानों को भारी नुकसान
Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यात जोरदार गारपीट. अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस. कोपरगाव, संगमनेर आनि राहुरी तालुक्यात जोरदार गारपीट. शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान. गहू, कांदा पिकासह फळबांगाचे मोठे नुकसान. अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल.0
0
Report
Advertisement
