445001
नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह
Yavatmal, Maharashtra:नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह अनुभवाला येत आहे. देवीच्या दर्शनासाठी गावोगावचे आणि इतर जिल्ह्यातूनही भक्त दाखल होत असल्याने यवतमाळचे रस्ते रात्रभर गर्दीने फुलून जात आहे, जगराता, भंडारा, डोबरी, गोंधळ, जत्रा यामुळे पहाटेपर्यंत देवींभक्तांची रेलचेल आहे. भव्य देखावे आणि मूर्तिकारांच्या देखण्या हातांनी साकारलेल्या जीवंत मूर्तींसाठी यवतमाळचा दुर्गोत्सव राज्यात प्रसिद्ध आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
सेनगांव में चार दिन से बिजली आपूर्ति ठप, लोग महावितरण कार्यालय जागरण कर रहे
Hingoli, Maharashtra:slug-hng_msebsengaon अँकर - हिंगोलीच्या सेनगाव शहरातील क्रमांक 17 मध्ये मागील चार दिवसापासून विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांनी महावितरण कार्यालयात जागरण आंदोलन केला आहे सेनगाव शहरात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत महावितरणच्या दुर्लक्षामुळे मागील चार दिवसापासून नागरिकांना अंधारात राहावे लागत है0
0
Report
गोकुळ दूध संघ: 441 इकाइयाँ अपात्र, 235 के निर्णय बाकी, मतदान अधिकार समाप्त
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अवसानातील 644 संस्था पात्र तर 441 संस्था अपात्र करण्यात आले आहेत. उर्वरित 235 संस्थांचा निर्णय प्रलंबित आहेत. अपात्र ठरलेल्या संस्थांमध्ये सर्वाधिक फटका हया राष्ट्रवादी, शिवसेना आणि जनसुराज्य पक्षाशी संबंधित आहेत. तर तालुका निहाय विचार केल्यास भुदरगड मधील अपात्र ठरलेल्या सर्वाधिक संस्था आहेत. अपात्र ठरलेल्या या संस्थांना गोकुळच्या निवडणुकीत आता मतदानाचा अधिकार नसणार आहे, दूध संघाला दूध कमी आल्याने या संस्था अवसानात निघाल्या आहेत.0
0
Report
शालार्थ ID घोटाले में 15–18 हजार पन्नों के आरोपपत्र की संभावना
Nashik, Maharashtra:शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात १५ ते १८ हजार पानांचे दोषारोपपत्र होणार दाखल. बहुचरित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासाला पुन्हा वेग आला असून, सुमारे ९०० संशयितांना पुन्हा चौकशीसाठी सामोरे जावे लागणार आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे बोगस शालार्थ आयडी तयार करून शासनाची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप या प्रकरणात आहे. यापूर्वी या घोटाळ्यात माजी शिक्षण उपसंचालक, काही संस्थाचालक तसेच संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तपासादरम्यान मोठ्या प्रमाणात कागदपत्रे, नियुक्ती नोंदी आणि आर्थिक व्यवहारांची छाननी करण्यात येत आहे. प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता दोषारोपपत्र विक्रमी १५ ते १८ हजार पानांचे असण्याची शक्यता तपास अधिकारीांनी व्यक्त केली आहे. शालार्थ प्रणाली ही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाशी संबंधित असल्याने बनावट आयडींच्या माध्यमातून शासन निधीचा अपहार केल्याचा संशय आहे.0
0
Report
Advertisement
अकोला के रिलायंस गैस प्लांट के पीछे आग, कोई घायल नहीं
Akola, Maharashtra:अकोला शहरातील पातूर रोडवरील चांदूर गावाजवळ असलेल्या रिलायन्स गॅस प्लांटच्या मागील परिसरात आग लागल्याची घटना घडली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासनाच्या पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. प्राथमिक माहितीनुसार, ही आग प्लांटच्या मागील भागात ठेवलेल्या साहित्याला लागली होती. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा मनुष्याhानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही त्यामुळे स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून संबंधित विभागाकडून याबाबत चौकशी सुरू आहे.0
0
Report
लसीकरण के बाद चार महीने की बालिका की मौत, अस्पताल पर लापरवाही के आरोप
Sangli, Maharashtra:सांगली के विटा में ग्रामीण रुग्णालय में लसीकरण के बाद चार महीनों की बालिका की मौत हो गई। सोना राठोड नाम की इस चImplिमरी का नाम है। लसीकरण के लिए विटा ग्रामीण रुग्णालय में माता के साथ आई थी और उसे पेंटा-1, IPV, ROT-1 और पोलियो की खुराक दी गई। इसके बाद उसे बुखार आ गया और उसकी मौत हो गई। मृत बालिका के रिश्तेदारों ने अस्पताल प्रशासन पर लापरवाही का आरोप लगाया है और डॉक्टरों के विरुद्ध कार्यवाही की मांग की है। इस बीच अस्पताल प्रशासन ने आरोपों का खंडन किया है।0
0
Report
चंद्रपूर पुलिस ने प्रशिक्षित कुत्तों की मदद से 700 ग्राम गांजा पकड़ा; 4 आरोपी गिरफ्तार
Chandrapur, Maharashtra:टायटल:---प्रशिक्षित श्वान पथकाच्या मदतीने चंद्रपूर पोलिसांनी गांजा हुडकून काढला गांजा, रामनगर पोलिसांची चंद्रपूर शहरातील बगड खिडकी परिसरात केली कारवाई अँकर:-- प्रशिक्षित श्वान पथकाच्या मदतीने चंद्रपूर पोलिसांनी गांजा हुडकून काढला. रामनगर पोलिसांनी चंद्रपूर शहरातील बगड खिडकी परिसरात ही कारवाई केली. कारवाई दरम्यान आरोपींनी ओसाड भागात लपवून ठेवलेला 700 ग्राम गांजा जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली. आरोपींनी अतिशय शिताफीने जमिनीखाली गांजा लपवून ठेवला होता. मात्र प्रशिक्षित श्वानांनी पुरून ठेवलेला गांजा हुडकून काढला. चंद्रपूर पोलिसांनी जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या वाढत्या तस्करी आणि विक्री वर आळा घालण्यासाठी प्रशिक्षित श्वान पथक सज्ज केले आहे. याच प्रशिक्षित श्वान पथकाने जिल्ह्यातील पहिली यशस्वी कारवाई केली。0
0
Report
Advertisement
एमआयएम की बैठक से एकजूटता का संदेश: विधान परिषद चुनाव के लिए तैयार
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर मध्ये आज विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने एम आय एम पक्षाची बैठक झाली या बैठकीत प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी उपस्थित नगरसेवकांना मार्गदर्शन केले आणि संख्याबळ नसलं तरी विधान परिषद निवडणूक स्वबळावर लढायचं असा निश्चय एमआयएम पक्षाने केला इम्तियाज जलील ON विधान परिषद निवडणूक बैठक - राजकारणात काहीही शक्य आहे, आम्ही जेव्हा ही निवडणूक लढवण्याचा ठरवलं त्यावेळी देखील आम्हाला माहीत होतं की आमच्याकडे आकडे किती आहेत, आणि समोरच्या पक्षाकडे किती मतं आहेत - मात्र तरी देखील आम्हाला एक संदेश द्यायचा होता, की एमआयएमपक्षाची मते ही एकजूट आहेत, कुठल्याही परिस्थितीत ते फुटणार नाही आणि कुणालाही ते मतदान करणार नाही - आमच्यावरही खूप दबाव होता, मात्र तरी आमच्या सर्व सदस्यांनी निर्णय घेतला होता की आम्हालाही निवडणूक लढवायची आहे, आणि आता आम्ही ती निवडणूक लढत आहे - आम्हाला जेवढे मत पाहिजे त्यापेक्षा अधिक मतं आम्हाला मिळतील असा आम्हाला विश्वास आहे ON ऑपरेशन टायगर आणि TMC - 2029 ही देशातील शेवटची निवडणूक असणार आहे, त्यांनतर पुन्हा भाजप जर निवडून आली तर या देशात निवडणूक होणार नाही - कारण ज्या प्रकारे विरोधी पक्ष मुक्त भारत करत आहेत पैशाच्या जोरावर, जसे त्यांनी पश्चिम बंगाल मध्ये केले, आणि आज महाराष्ट्र मध्ये जे सुरू आहे, हा सर्व त्याचाच एक भाग आहे. - हा लोकशाहीचा देश आहे आपण 1947 पासून आपल्याला हेच माहीत होतं की या देश जे आहे ते लोकशाही आहे पण दुर्दैवाने मागच्या काही वर्षात या लोकशाहीला संपवून हुकूमशाही दादागिरी आणण्याचा घातक प्रयत्न सुरू आहे - आम्ही या सर्व गोष्टी ंची थट्टा करतो, जे या पक्षामध्ये जात आहे त्यांच्यावरही कसा दबाव आणला जातो, तुम्ही आमच्या सोबत जर नाही आले तर तुमच्यावर कशाप्रकारे गुन्हे दाखल करतो, हे सर्व दमदाटी करून सुरू आहे हे देशासाठी चांगले नाही. ON कलीम कुरेशी - मी जेव्हा आमदार होतो त्यानंतर मी खासदार होतो, तेव्हापासून मी सतत बोलतोय की हा राशन दुकानाचा जो कारभार आहे, ते सरकारच्या आणि मंत्र्यांच्या देखरेख मध्ये सुरू आहे सर्वच शहरांमध्ये असं सुरू आहे. - आमच्या शहरातील देखील पुरवठा अधिकारी या सर्व गोष्टींमध्ये सामील आहे, फक्त पोलिसांना हे माहीत नव्हतं. - हा फक्त आपल्या शहरापुरतं मर्यादित विषय नाही तर हा संपूर्ण राज्यभरात जाळे पसरलेला विषय आहे - महाराष्ट्रातून हे धान्य कशाप्रकारे गुजरातला जाते, गुजरात मध्ये यात भेसळ कशी होते, आणि हेच धान्य एक्सपोर्ट कसे होते, आणि पुन्हा बाजारात कसे येते, यामागे खूप मोठे रॅकेट आहे - यात अनेक शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक हे सहभागी आहेत. - एका शाळेला खिचडी तयार करण्यासाठी किती तांदूळ देण्यात येतो, आणि त्यातील अर्धा तांदूळ त्यांच्याकडे पोहोचतो आणि अर्धा तांदूळ विकून त्याचं कमिशन मुख्याध्यापकांना मिळते, हे सर्वात मोठे रॅकेट आहे - मी मागे देखील सांगितले होते की यामध्ये भारतीय जनता पार्टीचा मोठा नेता आणि आता छगन भुजबळ साहेब आणि त्यांचे समीर भुजबळ ते सर्व ठरवतात की या शहराचं काम एका माणसाला द्यायचा आहे, प्रामाणिकपणे यांच कमिशन त्यांच्यापर्यंत जातं आता जेव्हा मी यांच्यावर bोट ठेवला तर त्यांना मी एक विनंती करतो तुम्ही एक पत्र सीबीआयला पाठवा, जे काही औरंगाबाद मध्ये घडलं आहे, ते चुकीचं झालेला आहे लोक आमच्यावर बोट ठेवत आहेत. - याची जर चौकशी झाली तर अनेक राशन दुकानदार हे जेलमध्ये असतील, अनेक शाळांचे मुख्याध्यापक हे जेलमध्ये असतील. - आमची विनंती आहे पोलीस आयुक्तांना की यासाठी एक विशेष एसआयटी स्थापन करून त्याची चौकशी करा तेव्हा तुम्हाला कळेल की किती मोठे रॅकेट आहे ON निदा खान - जेव्हा सविस्तर बोलावसं वाटेल तेव्हा यावर सविस्तर बोलू. (बोलणे टाळले)0
0
Report
धुळे ग्रामसभा में वारस हक रद्द प्रस्ताव पर भारी तनाव, पुलिस ने हस्तक्षेप कर स्थिति शांत की
Dhule, Maharashtra:धुळे ग्रामसभा में वारस हक रद्द प्रस्ताव पर भारी तनाव, पुलिस ने हस्तक्षेप कर स्थिति शांत की। जिसके बाद ग्रामसभा फिर से शांतिपूर्ण ढंग से चली और बाकी विषयों पर चर्चा के साथ ठराव मंजूर किया गया।0
0
Report
डोंबिवली की कचरा गाड़ी में महिला शव; हत्या या आकस्मिक मौत की जांच जारी
Kalyan, Maharashtra:कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ डोंबिवली खांबालपाडा भागात कचरा उचलणाऱ्या घंट्या गाड्यांची पार्किंग केली जाते. त्यातील अडगळीत असलेल्या एका बंद घंटागाडीत हा मृतदेह होता. स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर या महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन मृत महिलेच्या नातेवाईकांचा शोध पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. मात्र या महिलेचा मृतदेह इथे कसा आला? हा आकस्मात मृत्यू आहे की हत्या याचा देखील पोलीस तपास करत आहेत.0
0
Report
Advertisement
गुहागर किनारपट्टी सफाई अभियान पर प्रमोद जठार के बोल से राजनीतिक उबाल
Ratnagiri, Maharashtra:गुहागर - रत्नागिरी.. भास्करराव तुम्ही आमचे मित्र आहात, तुम्ही गुहागरमध्ये कितीही कचरा केलात तरी साफ कारण्याचे काम भाजपचे कार्यकर्ते करतील..... प्रमोद जठार देखील तुम्हाच्या तालमीत वाढलाय लवकरात लवकर भेटू..... भाजप आमदार प्रमोद जठार यांच्या वक्तव्यामुळे चर्चाना उधाण. गुहागर किनारपट्टी स्वच्छता मोहीम करताना भाजपचे विधानपरिषद आमदार प्रमोद जठार यांची गुहागरचे आमदार भास्कर जाधवांबद्दल बोलताना आमदार जठार यांचे विधान. लवकरात लवकर भेटू या जठार यांच्या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण0
0
Report
अकोला जिले में मानसून की तेज शुरुआत, सातपुड़ा क्षेत्र में नदी-नाले उफान पर
Akola, Maharashtra:अकोला जिले में गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विविध ठिकाणी हजेरी लावण्यास सुरुवात केली असून आज अकोट तालुक्यातील सातपुडा परिसरात जोरदार पाऊस बरसला. या पावसामुळे परिसरातील नद्या-नाले वाहू लागले असून खिरखुड येथील नदीही पहिल्याच पाण्यात दुथडी भरून वाहताना दिसली. नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सातपुडा परिसरात यावर्षीच्या मान्सूनचा जोरदार प्रारंभ झाल्याने शेतकऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे दिलासा मिळाला असून खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, खिरखुड येथील नदीला आलेले पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पहिल्याच पावसात नदी वाहू लागल्याने गावकऱ्यांनी आनंद व्यक्त करत मान्सूनचे स्वागत केले आहे.0
0
Report
संचिता हत्या केस: उज्ज्वल शर्मा की एंट्री ने बढ़ाया तहलका
Vasai-Virar, Maharashtra:संचिता मृत्यू प्रकरणात आता ‘उज्ज्वल शर्मा’ची एंट्री उज्ज्वल शर्मा संचिता हिचा छळ करत होता पैसे घेत होता आणि परत करताना अपमानास्पद बोलत होता हे मेसेज उज्ज्वल शर्माने संचिता हिला पाठवले होते. ‘साजन घर’ या मालिकेच्या सेटवर तो संचिता हिचा सहकलाकार होता. जर उज्ज्वल चॅटमध्ये संचिता हिच्याशी अशा प्रकारे बोलत असेल, तर सेटवर त्याचे वर्तन कसे असेल याचा अंदाज लावता येतो. संचिता हिने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता, त्यामागे उज्ज्वलच कारणीभूत होता... अस पोलिस तपासात समोर आले आहे.0
0
Report
Advertisement
मुंबई में चाय पावडर में भेसळ: 900 किलोग्राम पावडर व 17 किलोग्राम रंग जब्त
Mumbai, Maharashtra:मुंबईत अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई समोर आली आहे. अंधेरी पश्चिम येथील गिल्बर्ट हिल रोड परिसरात चहा पावडरमध्ये भेसळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. छाप्यामध्ये तब्बल २ लाख १८ हजार रुपयांहून अधिक किमतीचा भेसळयुक्त माल जप्त करण्यात आला आहे. चहा पावडरमध्ये रंग आणि पाणी मिसळून भेसळ केली जात असल्याचे तपासात आढळून आले असून सुमारे ९०० किलो चहा पावडर आणि १७ किलो संशयित रंग जप्त करण्यात आला आहे. संबंधित आस्थापनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.0
0
Report
नांदेड विधान परिषद चुनाव रद्द कर पारदर्शी प्रक्रिया शुरू करने की मांग प्रशांत इंगोलें ने की
Nanded-Waghala, Maharashtra:नांदेड विधान परिषदेची निवडणूक रद्द करण्याची मागणी उमेदवाराने केलीये. मतदार असलेले बहुंत् नगरसेवक हे गायब आहेत. त्यांना कुणी ओलीस धरून ठेवले आहे किंवा पैश्यांच्या अमिषाने te सहलीला गेले आहेत. हा आचार संहितेचा भंग असल्याने नांदेडची निवडणूक रद्द करून पुन्हा पारदर्शकपणे निवडणूक प्रक्रिया राबवावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रशांत इंगोले यांनी केलीये. याबाबत त्यांनी निवडणूक निरीक्षकांना निवेदन दिले आहे.0
0
Report
पानी कटौती: कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालय को टैंकर से पानी पहुँचाने की तैयारी
Kalyan, Maharashtra:पानी की आपूर्ति में कमी का बड़ा असर KDMC क्षेत्र पर पड़ा है. मुख्यालय को टँकर से पानी पहुँचाने की आवश्यकता है. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्र में पानी की कटौती का निर्णय किया गया है और मुख्यालय में पानी की टंकी खाली हो चुकी है, जिन्हें भरने के लिए टँकर मंगवाने पड़ रहे हैं. आने वाले कुछ दिनों में बारिश नहीं होती तो स्थिति और भी भयावह हो सकती है.0
0
Report
Advertisement
