icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

सोयाबीन पिक विमा प्रकरण: बीजेपी-शिवसेना में तीखी बहस, राठोड पर आरोप

Yavatmal, Maharashtra:सोयाबीन पिकाच्या विम्यापासून यवतमाळ जिल्ह्याला वगळल्याप्रकरणी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत चांगलीच जुंपली आहे. भाजपने यासाठी शिवसेनेचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या विरोधात टोकाची भूमिका घेत त्यांच्यावर टिकेची झोड उचलविली आहे. जिल्ह्यातील ३ लाख ६९ हजार ३६२ शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत २७ कोटी रुपये प्रीमियम भरला. यासोबतच केंद्र व राज्य सरकारने मिळून १०७ कोटी रुपयांचा हिस्सा अग्रिकल्चर इंशुरन्स कंपनी ऑफ इंडियााकडे जमा केला. मात्र एवढा मोठा निधी जमा होऊनही शेतकऱ्यांना फुटक्या कवडीचाही विमा लाभ मिळालेला नाही, ही अत्यंत गंभीर व संतापजनक बाब असून यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांच्या अक्षम्य दुर्लक्ष कारणीभूत आहे, ते उगाचच मुख्यमंत्री व केंद्र सरकारवर खापर फोडून शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत असा आरोप भाजप नेते देवानंद पवार यांनी केला आहे. पीक काढणी प्रयोगाच्या वेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी आवश्यक ती दक्षता घेतली नाही. त्यामुळे पालकमंत्री जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकारी हेच विमा न मिळण्यास कारणीभूत आहे. त्यांची भूमिका संशयास्पद असून या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी भाजपाने केली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने भाजपवर पलटवार केला. भाजप मध्ये आलेल्या उपऱ्या नेत्यांनी पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रति द्वेषाचा चष्मा घातला आहे, भाजपला पिक विमा जाहीर होण्याची पद्धत समजत नाही, भाजपचे आरोप बघितले तर ते प्रधानमंत्री मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्र्यां विरोधातले आहे. त्यामुळे जाणून-बुजून पालकमंत्र्यांवर टीका कराल तर शिवसेना स्टाईल उत्तर मिळेल असा इशारा शिवसेनेचे संपर्कप्रमुख हरिहर लिंगनवार यांनी दिला आहे.
0
0
Report

जालना के जिला अस्पताल में MRI सेवा शुरू, मरीजों को मिली राहत

Jalna, Maharashtra:जालना : जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आता एमआरआय सेवा सुरू; रुग्णांना दिलासा. आमदार अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला शुभारंभ. अँकर : जालना जिल्हा रुग्णालयात मंगळवारपासून एमआरआय सेवा सुरू करण्यात आली आहे. शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सेवा सुरू करण्यात आली. या सेंटरचे उद्घाटन आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते संपन्न झाले. काही दिवसांपूर्वी मुंबई येथे आमदार अर्जुन खोतकर यांनी सार्वजनिक आरोग्य तसेच कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेतली होती. या बैठकीदरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथे एमआरआय सेंटर उपलब्ध करून देणे, आधुनिक आरोग्य सुविधा वाढवणे तसेच नागरिकांना तातडीच्या वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली होती. या बैठकीनंतर तातडीने निर्णय घेत जिल्हा सामान्य रुग्णालयात आधुनिक एमआरआय मशीन मंजूर करण्यात आले. मंगळवारी या सेंटरचा शुभारंभ करण्यात आला.
0
0
Report

जालना: बदनापूर के कनारा बैंक में 7 करोड़ 31 लाख के अपहरण जैसा मामला, 17 दिन बाद मुख्य आरोपी समेत 5 गिरफ्तार

Jalna, Maharashtra:जालना : बदनापूरच्या कॅनरा बॅंकेतील 7 कोटी 31 लाखांचं अपहार प्रकरण, 17 दिवसांनी मुख्य आरोपीसह 5 जणांना अटक जालना : बदनापूरच्या कॅनरा बँक शाखेत ७ कोटी ३१ लाख रुपयांचा अपहार झाला आहे. याप्रकरणी बदनापूर पोलिसांनी मुख्य आरोपी आसाराम डोंगरे याच्यासह पाच जणांना अटक केली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल १७ दिवसांनी मुख्य आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. बँकेचा व्यवस्थापक आणि सुवर्णकार यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. पोलिसांना सुगावा लागू नये म्हणून तो हॉटेलऐवजी किरायाने एक रूम घेऊन तेथे राहत होता, कॅनरा बँकेच्या बदनापूर शाखेत झालेल्या अपहार प्रकरणात २५ एप्रिल रोजी बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याच दिवशी बँकेचा व्यवस्थापक विजेंद्र पाटणकर आणि सुवर्ण मूल्यमापक प्रवीण बुहांडे यांना अटक केली होती. या प्रकरणात थेट बँकेच्या तिजोरीतून सोन्याची पाकिटे चोरल्याचा आरोप असलेला मुख्य संशयित आरोपी संजय आसाराम डोंगरे हा फरार होता. बदनापूर पोलिसांनी संजय डोंगरे याच्यासह सचिन सानप सार्थक जाधव, रघुनाथ शिंदे, आणि शिवाजी दराडे या पाचजणांना अटक केली आहे.
0
0
Report
Advertisement

सिन्नर में फर्जी खातों से वित्तीय गड़बड़ी के आरोप, भोंदू अशोक खरात गिरफ्तार

Nashik, Maharashtra:न्यायालयीन कोठडीतून भोंदू अशोक खरातचा सिन्नर पोलिसांनी ताबा घेतला. जगदंबा पतसंस्थेतील फेक अकाउंट और आर्थिक व्यवहार प्रकरणी मोठी कारवाई. सिन्नरमध्ये दाखल गुन्ह्याच्या तपासासाठी न्यायालयाकडून ताब्याला मंजुरी. उशिरा रात्री पोलिसांनी खरातला अधिकृत ताब्यात घेतले. बनावट खात्यांच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहाराच तपास वेगात. उद्या सिन्नर न्यायालयात हजर करत पोलिस कोठडीची मागणी होणार. एका मागोमाग एक गुन्ह्यांनी खरातच्या अडचणी वाढतच चालल्या. भोंदूगिरीनंतर आता आर्थिक व्यवहारांचाही फास आवळू लागला
0
0
Report

जालना नगरपालिका के भाजप पार्षदों के बीच मारपीट, चेन छीना और जातिवादी गालियां

Jalna, Maharashtra:जालना : महापालिकेतील भाजप नगरसेवकां मधील राडा प्रकरण ,महावीर ढक्का यांच्या बाजूनेही गुन्हा दाखल, चेन हिसकावल्यासह जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार महापालिकेतील मारहाण प्रकरणी कुणालाच अटक नाही, फॉरेन्सिकने घेतले बोटांचे ठसे जालना महानगरपालिकेत स्थायी समितीचे सभापती अशोक पांगारकर आणि महावीर ढक्का यांच्यासह त्यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली। पांगारकर यांच्या बाजूने दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता। दरम्यान ढक्का यांचा भाचा आकाश दुलगज यांच्या फिर्यादीवरून मारहाण करणे, जातिवाचक शिवीगाळ करणे या कलमांखाली प्रतीक पांगारकर, लखन ठाकूर, अशोक अण्णा पांगारकर, विजू पांगारकर यांच्यासह इतर चार ते पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत सीसीटीव्ही घेतले। २४ तास उलटूनही कुणालाच अटक नाही। फॉरेन्सिक पथकाने बोटांचे ठसे व तसेच इतर पुरावे गोळा केले आहेत। आकाश दुलगज हे मनपात आले होते। महापौरांच्या केबिनजवळ प्रतीक पांगारकरसह अन्य मामा महावीर ढक्का यांना शिवीगाळ करीत होते। सोडवण्यासाठी गेलो असता प्रतीक पांगारकरने धारदार शस्त्राने वार करीत जखमी केले। इतरांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली। 12.5 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हिसकावून घेतली। तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या तक्रारीवरून पांगारकर यांच्यासह 8 ते 9 जणांविरुद्ध कदीम जालना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी के कोकण में केरला-जसा जलपर्यटन, हाउसबोट सफारी से महिलाओं को रोजगार

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कोकणात आता ‘केरळ पॅटर्न’ जलपर्यटन! वाशिष्ठी खाडीत हाऊसबोट सफारी; महिलांना रोजगाराची संधी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये पर्यटनाला नवी दिशा देण्यासाठी वाशिष्ठी खाडीत हाऊसबोट सफारी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता पर्यटकांना कोकणातही केरळप्रमाणे जलपर्यटनाचा आनंद घेता येणार आहे. स्थानिक अग्निपंख प्रभाग महिला बचत गटाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात येत असून ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराची नवी संधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा परिषद आणि स्थानिक प्रशासनाच्या सिंधुरत्न योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेली ही वातानुकूलित आणि अत्याधुनिक हाऊसबोट भोजन व्यवस्था, तसेच मनोरंजनासाठी डेकसह सज्ज आहे. काही तासांपासून दिवसभरासाठी उपलब्ध असलेल्या या सफारीतून पर्यटकांना कोकणचं निसर्गसौंदर्य, कांदळवन, पक्षीवैभव आणि जलपर्यटनाचा अनोखा अनुभव मिळत आहे. त्यामुळे चिपळूणच्या पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
0
0
Report

योगेश कदम से राज ठाकरे पर सवाल: सोना घेराबंदी और मोदी आह्वान

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी..मंत्री योगेश कदम मंत्री म्हणून आमचा प्रवास वाढलाय... भविष्यात जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनिक वाहने वापरण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी लागणाऱ्या सोयी सुविधा तयार करू......योगेश कदम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून पुढील वर्षभर आम्ही सोने खरेदी करणार नाही..... योगेश कदम. राज ठाकरे सगळी बाजू समजून घेऊन भूमिका मांडणे गरजेचे.... सगळ्या बाजू समजून न घेता टीका करणे अयोग्य. जागतिक स्थिती पाहून आपण पुढची तयारी केली पाहिजे....योगेश कदम कोणतेही जागतिक युद्ध सुरू नसताना देखील तत्कालीन सरकारने सोने खरेदी न करण्याचे आवाहन केले होते. मग त्यावर राज ठाकरे यांची काय भूमिका?? योगेश कदम यांचा राज ठाकरेंना सवाल. पंतप्रधानांनी आवाहन केल्यावर देश आर्थिक संकटात असल्याचा अंदाज लावणे चुकीचे....योगेश कदम भारत सोडून इतर देशात सध्या इंधन तुटवडा. त्यांच्या तुलनेत आपली परिस्थिती अतिशय चांगली. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया
0
0
Report
Advertisement

राज ठाकरे पर रामदास कदम का तंज, कोकण किसानों के लिए सरकार से मदद मांगी

Ratnagiri, Maharashtra:हत्या... राहुल? (Note: The content has been cleaned for gibberish; original meaning preserved where applicable.) रत्नागिरी..रामदास कदम on राज ठाकरे..एखाद्या झोपलेल्या माणसाला जागा करता येतो आता राज ठाकरेन्नी झोपलेले असलेल्याच सोंग घेतलेले असेल तर त्याला जागा करता येणार नाही..भविष्यात एखादी गोष्ट होणार असेल तर उद्या अडचण होण्यापेक्षा आज आपण काटकसर प्रमाणे वागलं पाहिजे..On शरद पवार..पवार साहेबांची उंची खूप मोठी आहे..ते या वयात देखील पुन्हा खासदार होऊन दिल्लीला गेलेत..त्यांच्यावरती मी काय बोलावं..असे मिश्किल टिका रामदास कदम यांनी केली आहे..Government मधल्या मंत्र्यांनी सुद्धा याचा तंतो नंतर पालन केलं पाहिजे..On नुकसान ग्रस्त (पाऊस) माझी हात जोडून सगळ्या सरकार मधल्या मंत्र्यांना विनंती आहे कोकणातल्या आंबा,काजू बागायतदार तसेच शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक मदत केली पाहिजे..कोकणातला शेतकरी हा स्वाभिमानी आहे..कधीही प्रशासनापुढे हात जोडलेले नाहीत..अशा संकटकाळी कोकणातल्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे सरकारने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे
0
0
Report

मोतेवाड़ी में दीवार गिरने से छह की मौत, 15 घायल; विधायक पडळकर ने श्रद्धांजलि

Sangli, Maharashtra:सांगलीच्या जत तालुक्यातल्या मोटेवाडी येथे भिंत अंगावर कोसळून सहा जण ठार झाले आहेत तर 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची आमदार गोपीचंद पडळकरांकडुन दखल घेण्यात आली आहे. पडळकरांच्या मतदार संघातील हे गाव असून या घटनेनंतर आमदार गोपीचंद पडळकरंकडून दुःख व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे, त्याचबरोबर दुर्घटनेनंतर सर्व प्रशासकीय अधिकारी मदत करत आहेत. मृतांमध्ये बारा आणि तेरा वर्षाच्या दोन मुलांचा देखील समावेश असून चार हे जत तालुक्यातील आहेत, तर दोन जण हे कर्नाटक मधले आहेत. पंधरा जखमी असून त्यापैकी काहीजणांना विजापूर संख्या आणि मिरज येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे पडळकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
0
0
Report
Advertisement

भिंत ढहने से छह भक्त मरे, दस घायल: जत क्षेत्र में दर्दनाक दुर्घटना

Sangli, Maharashtra:हवा की तेज़ आंधी से चिरवीट की दीवार गिरने से छह भाविकों की मौत हो गई है और दस से बारह भाविक घायल हो गए हैं। जत तालुक़े के मोटेवाड़ी में murugubai देवी के कार्यक्रम के लिए बड़ी संख्या में भक्त आए थे। शाम पांच बजे के आसपास भारी आंधी और बारिश शुरू हुई, जिसके कारण भक्त आसरा के लिए पास के निर्माण क्षेत्र की तरफ चले गए। इसी समय तेज़ हवा से शेड/पत्री की दीवारें गिरकर भक्तों पर आ गिरीं, जिससे छह लोगों की मौके पर मौत हो गई। घायलों को जत ग्रामीण अस्पताल में भर्ती किया गया है। निर्माण कार्य को घटिया दर्जे का बताकर स्थानीय लोग दावे कर रहे हैं। घटना पर जत तालुक में शोक व्यक्त किया गया है।
0
0
Report

Solapur MD drug crackdown: 950 grams seized, Mumbai link suspected

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच एमडी ड्रगच्या विरोधात मोठी कारवाई, सोलापूर शहर पोलिसांनी जप्त केला तब्बल 950 ग्रॅम एमडी ड्रग - सोलापूरच्या इतिहासात प्रथमच सोलापूर शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखेची एमडी ट्रकच्या विरोधात मोठी कारवाई - सदर एमडी ड्रग बाळगल्या प्रकरणी रिजवान खान, साहिल पिरजादे या दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या - तब्बल 1 कोटी 90 लाख रुपयांचे 950 ग्रॅम एमडी ड्रग पोलिसांकडून जप्त - सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या धडक मोहिमेत दोन आरोपी अटकेत - एमडी ड्रगच्या संदर्भात आरोपींचा मुंबई कनेक्शन असण्याचा पोलिसांना दाट संशय - सदर प्रकरणातील आरोपींना न्यायालयात हजर केले असता मिळाली चार दिवसांची पोलीस कोठडी
0
0
Report

कल्याण स्टेशन परिसर में संयुक्त कार्रवाई, फेरीवालों हटाने से यात्रियों में राहत

Kalyan, Maharashtra:KDM C, रेलवे पुलिस, स्थानीय पुलिस ने स्टेशन परिसर में संयुक्त कार्रवाई की. फेरीवालों की पळापळ स्कायवॉक पर रोकी गई. Anchor: कल्याण रेलवे स्टेशन परिसर फेरीवालों के कारण अस्वस्थ स्थिति थी. स्टेशन परिसर में वारांघन, गर्द-गर्दी के बढ़ने से महिलाओं में असुरक्षा की भावना पैदा हो रही थी. इस पृष्ठभूमि में कल्याण के ACP अशोक होनमाने के नेतृत्व में स्टेशन परिसर में पुलिस के पथक ने धड़ाक कारवाई शुरू की. आज शाम को महात्मा फुले पुलिस, कल्याण डोंबिवली महापालिका के पथक तथा रेलवे पुलिस ने स्टेशन परिसर के साथ स्कायवॉक पर संयुक्त कार्रवाई कर फेरीवालों की हकालपट्टी की. इस कार्रवाई से फेरीवालों की पळापळ काफी बढ़ी. दो दिनों तक लगातार कार्रवाई जारी रहने के बावजूद नागरिकों और यात्रियों ने इसे जारी रखने की मांग की.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top