445001
नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह
Yavatmal, Maharashtra:नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह अनुभवाला येत आहे. देवीच्या दर्शनासाठी गावोगावचे आणि इतर जिल्ह्यातूनही भक्त दाखल होत असल्याने यवतमाळचे रस्ते रात्रभर गर्दीने फुलून जात आहे, जगराता, भंडारा, डोबरी, गोंधळ, जत्रा यामुळे पहाटेपर्यंत देवींभक्तांची रेलचेल आहे. भव्य देखावे आणि मूर्तिकारांच्या देखण्या हातांनी साकारलेल्या जीवंत मूर्तींसाठी यवतमाळचा दुर्गोत्सव राज्यात प्रसिद्ध आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
एक मां ने तेंदुए से संघर्ष कर बच्चों की जान बचाई
Dhule, Maharashtra:एका आईने बिबट्यासोबत संघर्ष करीत वाचावाले मुलांचे प्रान.0
0
Report
चंद्रपूर के बल्लारपुर में बस के ऊपर पेड़ गिरा; 40 यात्री सुरक्षित
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1607ZT_CHP_TREE_COLLAPSE ( single file sent on 2C) टायटल:--- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात धावत्या बसवर झाड कोसळले, तेलंगणा राज्य परिवहन बसमधील 40 प्रवासी थोडक्यात बचावले, चालकाच्या सतर्कतेमुळे एक मोठा अपघात टळला, मुख्य रस्ता दीर्घकाळ झाला बाधित अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात तेलंगणा राज्य परिवहन प्रवासी बसवर अचानक एक मोठे झाड कोसळले. झाडाच्या मोठ्या फांद्यांनी सुमारे ४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसची समोरची काच फोडली. सुदैवाने, चालक मल्लेश यादवने वेळीच ब्रेक लावल्यामुळे सर्व प्रवाशांचे प्राण वाचले. अपघातानंतर चंद्रपूर-तेलंगणा महामार्ग दीर्घकाळ बंद होता. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जेसीबी, क्रेन आणि कटरच्या मदतीने भलेमोठे झाड युद्धपातळीवर तोडण्याचे काम सुरू करण्यात आले. झाडाच्या मोठ्या फांद्या कापण्यात आल्या आणि तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. बाजूला असलेल्या सरकारी रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठी खोदलेल्या खोल खड्ड्यांमुळे झाडाची मुळ�े एका बाजूने कमकुवत झाली. स्थानिकांनी याबद्दल संबंधित विभागाला आणि कंत्राटदाराला वारंवार कळवले, मात्र कोणीही लक्ष दिले नाही. पावसानंतर, ते कमकुवत झालेले झाड अखेर आज कोसळले. बाईट १) चालक, तेलंगणा परिवहन सेवा आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर0
0
Report
हिंगोली में भारी बारिश, हल्दी किसान परेशान, विक्रय पर असर
Hingoli, Maharashtra:आज पंधरा दिवसाच्या प्रतीक्षानंतर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे या पावसाचा फटका हिंगोलीत हळद उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून हळद मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली हळद भिजली आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निष्काळजीपणामुळे लिलावा पूर्वीच हिंगोलीत शेतकऱ्यांची हळद पावसामुळे भिजली आहे.. बाजार समितीमध्ये बाजार समितीच्या नियोजन शून्य कारभारामुळे बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत यामुळे शेतकऱ्यांची हळद भिजली आहे... पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे0
0
Report
Advertisement
रत्नागिरी में उद्योग मंत्री उदय सामंत का पत्र-विवाद: निधि-घटित आरोपों पर बयान
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी..उद्योग मंत्री उदय सामंत On रवींद्र चव्हाण पत्र फॉर सचिन अहिर बंगला रवींद्र चव्हाण हे अलायन्समधील आहेत... सचिन अहिर यांच्या बाबतीत पत्र देनं ही अड्जस्टमेन्ट आहे.. त्यांनी सात कोटी रुपयांचा निधी रत्नागिरी नगरपरिषदसाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून आणला आहे... अलायन्समधील सहकाऱ्याच्या घरासाठी त्यांनी मागणी केली तर त्यात राजकीय काहीही नाही... रत्नागिरी शहरातील विकास कामाच्या निधीसाठी रवींद्र चव्हाण यांचं पत्र चालतं? तर महायुतीतील सहकाऱ्याच्या घरासाठी त्यांचे पत्र का चालणार नाही? अशी प्रतिक्रिया उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे *On तटकरे, पटेल आणि जयंत पाटील भेट आणि सुनेत्रा पवार अंधारात* याबाबत सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी खुलासा केलेला आहे.. प्रफुल्ल पटेल साहेब आणि तटकरे साहेब हे सुनेत्रा वहिनींना न सांगता मुख्यमंत्री यांना का भेटले हे मी सांगू शकत नाही...याबाबत ते दोघं किंवा सुनेत्रा वहिनी सांगू शकतात.... शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका सुप्रिया सुळे यांनी मांडली आहे... शिवाय जयंत पाटील यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली... असं देखील उदय सामंत यावेळी म्हणाले *On श्रीकृष्ण 5 वेळा नमाज पठण करायचा* धर्मामध्ये वाद लागावे यासाठी हे विधान केलं गेलं आहे का? हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये वाद होण्यासाठी हे विधान केलं गेलं आहे... यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांनी केलेल्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो.. - उदय सामंत Byte - उदय सामंत, उद्योगमंत्री0
0
Report
मालाड पूर्व: नकली डॉक्टरों के खिलाफ BMC की कड़ी कार्रवाई
Mumbai, Maharashtra:मुंबईतील मालाड पूर्व येथून मोठी बातमी समोर आली आहे. बनावट डॉक्टरांविरोधात आता बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) मोठी मोहीम सुरू केली आहे. वैध वैद्यकीय नोंदणी नसताना अॅलोपॅथिक उपचार करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. मालाड पूर्व येथील सह्याद्री नगर परिसरातील कृष्णा क्लिनिकला बीएमसीने नोटीस बजावली आहे. बीएमसीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तुलसीदास कान्तिलाल कारपे यांनी जारी केलेल्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे की, कृष्णा क्लिनिकमध्ये वैध नोंदणीशिवाय अॅलोपॅथिक उपचार केले जात असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार करण्यात आलेल्या तपासात संबंधित व्यक्तीकडे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल किंवा इतर कोणत्याही मान्यताप्राप्त वैद्यकीय परिषदेकडील वैध नोंदणी नसल्याचे आढळून आले. बीएमसीच्या म्हणण्यानुसार, वैध एमबीबीएस किंवा एमडी पदवी तसेच अधिकृत वैद्यकीय नोंदणीशिवाय अॅलोपॅथिक उपचार करणे हे महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स ॲक्ट, १९६१ आणि नॅशनल मेडिकल कमिशन ॲक्ट, २०१९ चे उल्लंघन आहे. आरोग्य विभागाने संबंधित व्यक्तीला तात्काळ अॅलोपॅथिक उपचार बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आदेशाचे पालन न केल्यास संबंधिताविरोधात एफआयआर दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आवश्यक असल्यास संबंधित क्लिनिक सील करण्याचाही इशारा देण्यात आला आहे. बीएमसीने स्पष्ट केले आहे की, नागरिकांच्या आरोग्याशी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. वैध नोंदणीशिवाय वैद्यकीय उपचार करणाऱ्यांविरोधातील कारवाई पुढेही सुरू राहणार आहे. आता नोटीस मिळाल्यानंतर संबंधितांकडून काय उत्तर दिले जाते आणि प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मालाड पूर्व परिसरात बीएमसीच्या या कारवाईमुळे वैध नोंदणीशिवाय वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.0
0
Report
जामखेड में संत वामनभाऊ महाराज के पालखी की पहली रिंगण, भक्तों की भारी भीड़
Ahilyanagar, Maharashtra:संत वामनभाऊ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे पहिले रिंगण जामखेड येथे हजारो भाविक वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडले...दोन अश्वांसह वारकऱ्यांनी मोठया उत्साहाने टाळ मृदंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा जयघोष करीत पहिले रिंगण सोहळ्यात सहभाग घेतला...हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते...गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज शास्त्री महाराज लाखो वारकऱ्यांना समवेत घेऊन पंढरीच्या दिशेने दिंडी घेऊन निघाले आहेत...दरम्यान मोठ्या उत्साहात हा रिंगण सोहळा पार पडला.0
0
Report
Advertisement
तापी नदीत आत्महत्या: शिरपूरात मोठे आरोप, कंपनीवर तपास सुरू
Dhule, Maharashtra:शिरपूर तालुक्यात तापी नदीत आत्महत्या करणाऱ्या तरुणांमुळे वातावरण तापले. संदीप गिरासे या 28 वर्षीय तरुणाने कंपनीतील अन्यायामुळे आत्महत्या केली. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी तापी पुलावरून आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ तयार केला आणि ते व्हायरल झाले. शिरपूर जवळील गिधाडे तापी नदी पुलावर उडी घेऊन तरुणाने आत्महत्या केली. अहिल्यापूर गावातील संदीप उदेसिंग गिरासे वय 28. व्हिडिओ कंपनी मालकासह पाच जण त्रास देत असल्याचा आरोप; आत्महत्येस प्रवृत्त करणारे गुन्हा दाखल करण्याची मागणी. दोन दिवसांपूर्वी त्याने तापी नदीपात्रात उडी घेतली होती; आज मृतदेह आढळला. गावकऱ्यांचा शिरपूर शहर पोलीस स्टेशन बाहेर आंदोलने.0
0
Report
अकोला महापालिका में अवैध जात प्रमाणपत्र मामले में तीन नगरसेवक निलंबित
Akola, Maharashtra:अकोला महापालिकेतून मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. अवैध जात प्रमाणपत्र प्रकरणात अकोला महापालिकेतील तीन नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या निर्णयामुळे महापालिकेच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. निलंबित करण्यात आलेल्या नगरसेवकांमध्ये प्रभाग क्रमांक १६ (ब) येथील अमरीन सदफ सय्यद नाझीम (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट), प्रभाग क्रमांक २ (अ) येथील सीमा अंजुम शेख अनिस (एमआयएम) आणि प्रभाग क्रमांक १ (अ) येथील शेख अब्दुल्ला शेख सलीम (काँग्रेस) यांचा समावेश आहे. या तिन्ही नगरसेवकांचे जात पडताळणी प्रमाणपत्र अवैध ठरल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. तिन्ही नगरसेवक आरक्षित जागांवरून निवडून आले होते. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे संबंधित नगरसेवकांकडून सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी हा आदेश जारी केला आहे. या कारवाईमुळे अकोला महापालिकेतील सत्ताधारी भाजप प्रणीत शहर विकास आघाडीच्या संख्याबळावरही परिणाम झाला आहे. कारण निलंबित सदस्यांमध्ये एमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या आघाडीतील दोन सदस्यांचा समावेश आहे. दरम्यान, भाजपच्या आणखी एका नगरसेवकावरही अशाच प्रकारच्या कारवाईची टांगती तलवार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.0
0
Report
अयोध्या राम मंदिर चोरी के विरोध में रत्नागिरी में शिवसेना की महाआर्ति
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी अयोध्येतील श्रीराम मंदिरातील चोरट्यांचा सर्वनाश कर चोरीप्रकरणी रत्नागिरीत ठाकरे गटाकडून निषेध; महाआरतीद्वारे व्यक्त केला संताप.. अयोध्या येथील श्रीराम मंदिरात झालेल्या कथित चोरीच्या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रत्नागिरी शहरात आंदोलन करण्यात आलं.राम आळी परिसरातील श्रीराम मंदिरात महाआरती करून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक प्रमोद शेरे यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाची मुख्य महाआरती करण्यात आली. ही महाआरती शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील आणि शहरप्रमुख प्रशांत साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. चोरट्यांचा सर्वनाश कर अशी प्रार्थना प्रभू श्री रामाच्या चरणी केल्याचं प्रमोद शेरे यांनी सांगितलं.. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाआरतीनंतर उपस्थितांनी चोरीच्या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. महिला आघाडी आणि युवासेनेच्या कार्यकर्त्यांचाही या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग होता.0
0
Report
Advertisement
जालना में बरसात की कमी से कपाशी-सोयाबीन फसलें खराब, किसान चिंतित
Jalna, Maharashtra:जालना : पावसाची उघडीप, सोयाबीन पिवळी पडून करपण्याचं प्रमाण वाढलं,कापशीही पावसाअभावी करपायला सुरुवात,पावसाअभावी पिकांनी मानाही टाकल्या(पॅकेज) जालना जिल्ह्यात पावसानं गेल्या 8 दिवसांपासून उघडीप दिलीय.त्यामुळे कपाशी पीक करपतंय तर सोयाबीन पीक देखील पिवळं पडून करपायला लागल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झालीय. जालना जिल्ह्यात गेल्या आठवडा भरापासून पाऊस गायब झाल्यानं खरीप हंगाम संकटात सापडलाय.यंदा जिल्ह्यातील बऱ्याच भागातील शेतकऱ्यांनी कपाशी लागवडी बरोबरच सोयाबीनच्या पेरणावर जास्त जोर दिलाय.रिमझिम पावसावर लागवड केलेलं कपाशी पीक उगवून जमिनीबाहेर डोकं काढताच पावसाअभावी ही पिकं करपायला सुरुवात झालीय.जमिनीत ओलावा नसल्यानं कपाशी बियाण्यावर असलेलं आवरण देखील जमिनीत निर्माण झालेल्या कोरडाव्यामुळे खाली पडायला तयार नाही.अनेक शेतकऱ्यांचं कपाशी पीक दोन पानावर असतानाच करपायला सुरुवात झालीय. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावण्याची शक्यता वाटू लागलीय.पावसाने दिलेल्या उघाडीपामुळे पेरणीवर केलेला खर्च देखील वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागलीय. सोयाबीन पिक देखील पावसाअभावी पिवळं पडू लागल्याचं. पानं पावसाअभावी पिवळी झालीयत. जमिनीत ओलावाच नसल्यानं सोयाबीन पीक माना टाकतंय. उन्हामुळे सोयाबीन जळत असल्यानं शेतकरी चिंतेच्या गर्तेत सापडलेत.पाऊसच नसल्यानं आता ही पिकं वाचवायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय जिल्ल्ह्यात पावसाअभावी पेरलेली पिकं संकटात सापडलीच मात्र 40 टक्के क्षेत्रावरील पेरण्या रखडल्या आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना पेरलेली पिकं जगवण्याबरोबरच राहिलेली पेरणी करण्यासाठी मोठ्या पावसाची अपेक्षा.मात्र लवकर पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची तलवार कायम राहणार हे नक्की.0
0
Report
एकबुर्जी जलप्रवाह परियोजना में सिर्फ 8% जल शेष, तात्कालिक पानी आपूर्ति की मांग
Washim, Maharashtra:वाशीम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात सध्या केवळ ८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन १२ कोटी रुपये खर्चून उभारलेली 'वाशिम शहर तातडीची पाणीपुरवठा योजना' तात्काळ सुरू करावी, अशी मागणी नगरसेवक पुरण बदलानी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. २०१८ मध्ये कोकलगाव बॅरेज ते एकबुर्जी धरण अशी सुमारे १२ किलोमीटर जलवाहिनी उभारण्यात आली असून, या योजनेद्वारे पैनगंगा नदीतील पाणी एकबुर्जी धरणात सोडता येते. सध्या नदीत पाणी उपलब्ध असूनही या योजनेचा प्रभावी वापर होत नसल्याचा आरोप बदलानी यांनी केला आहे. एल निनोची शक्यता आणि धरणातील कमी जलसाठा लक्षात घेता प्रशासनाने तातडीने पैनगंगा नदीतून पाणी उपसा करून एकबुर्जी प्रकल्पात सोडावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.0
0
Report
वाशिम में मतदाता सूची मॅपिंग 84% पूरी; 29 जुलाई तक पूरा करें काम
Washim, Maharashtra:निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार यादीतील नावाची मॅपिंग करन्याचे काम हे विशेष सखोल पुनरीक्षण अंतर्गत वाशीम जिल्हाभरात सुरू असून याकरिता ११०० बी एल ओ ची नेमणूक करण्यात आली आहे हे बी एल ओ नागरिकांच्या घरो घरी जाऊन गणना पत्रक भरून घेण्याचे काम करत आहेत, आतापर्यंत वाशिम जिल्ह्यात ८४ टक्के मॅपिंगचे काम पूर्ण झाले आहे,ज्या नागरिकांचे एस आय आर अंतर्गत मॅपिंग झाले नसेल त्यांनी येत्या २९ जुलै पर्यंत हे काम पूर्ण करावे अशे वाशिम जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.0
0
Report
Advertisement
जमीन के विवाद से रक्तरंजित अंत: लातूर में रिश्तों के बीच खून, आरोपी ने किया कबूल
Latur, Maharashtra:जमीन के विवाद से रक्तरंजित अंत... सावत्र पुतने ने ही अपने सावत्र चाचा की हत्या कर दी। पुलिस स्टेशन में ही आरोपी ने कबूल किया कि उसने कासार शिरसी के पास स्थित खेत के सांडवे पर डंफर पत्थर उठाकर चाचा राजेंद्र शामराव चव्हाण के सिर पर वार किया। घटना Nilanga तालुका के हरीजवगा गांव में घटी, जहाँ पुराने जमीन-वास विवाद के कारण दोनों के बीच तनाव बना रहा। पुलिस ने प्रथम परीक्षण में बताया कि मृतक और आरोपी के बीच जमीन के मालिकाना हक को लेकर लंबे समय से विवाद था। आरोपी मोरली चनप्पा चव्हाण ने पढ़ाई-परदेशी मजदूरी के बाद गाँव लौटने के कुछ महीनों बाद ही घटना को अंजाम दिया। हत्या के बाद उसने घटनास्थल से भागने की बजाय पोलीस स्टेशन जाकर कबूलनामा दिया, और शव का पोस्टमार्टम कराकर मामले की तहकीकात शुरू कर दी गई है। इस घटना ने मामले की व्यापक जाँच की존 आवश्यकता पर भी प्रकाश डाला है कि जमीन के लिए रिश्तों को क्यों नुकसान पहुंचाया जाता है, और नातों की मर्यादा बनाये रखने के लिए कानून-व्यवस्था का सहारा कब लिया जाए।0
0
Report
CBI की टीम अब लातूर में, NEET पेपरफुटी के नए खुलासे सामने?
Latur, Maharashtra:लातूरमध्ये पुन्हा CBI ची एन्ट्री होणार...? देशभर गाजलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता पुन्हा लातूरच्या दिशेने वळतोय का? आरोपी शिवराज मोटेगावकर यांच्या मोबाईलमधून मिळालेली माहिती... पाच लाखांच्या व्यवहाराचे धागेदोरे... आणि आर्थिक व्यवहारांचा तपास... या सर्व पार्श्वभूमीवर CBIची टीम पुन्हा लातूरमध्ये दाखल होणार आहे. नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहुयात स्पेशल रिपोर्ट मधून... देशभरात खळबळ उडालेल्या NEET पेपरफुटी प्रकरणाचा तपास CBIकडे आला. लातूरमधील खाजगी क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्यासह अनेक आरोपींना अटक झाली. CBIने लातूरमध्ये अनेक दिवस तळ ठोकून चौकशी केली. विद्यार्थी, पालक, डॉक्टर आणि क्लासेसशी संबंधित अनेकांची चौकशी करण्यात आली. आता या तपासात नवे पुरावे समोर येत असल्याने तपास पुन्हा लातूरकडे वळल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, CBIने जप्त केलेल्या आरोपी शिवराज मोटेगावकर यांच्या मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिकेचे 36 फोटो आणि केमिस्ट्री विषयाचे 132 प्रश्न आढळले आहेत. यापैकी 111 प्रश्न प्रत्यक्ष NEET परीक्षेत विचारण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तसेच केमिस्ट्रीच्या प्रश्नांसाठी तब्बल पाच लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचाही संशय तपास यंत्रणेला आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, पैशांचा प्रवाह आणि त्यामागील नेटवर्कचा शोध घेण्यावर CBI चा भर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर CBIची टीम पुन्हा लातूरमध्ये दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तपासाचा पुढचा टप्पा अधिक महत्त्वाचा मानला जात असून, आणखी काही संशयितांची चौकशी, आर्थिक व्यवहारांची पडताळणी आणि डिजिटल पुराव्यांचा तपास होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे देशभर गाजलेल्या या NEET पेपरफुटी प्रकरणात आता आणखी कोणते धक्कादायक खुलासे होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे....0
0
Report
चंद्रपुर पुलिस ने पान टपरी पर ड्रग तस्करी के आरोप पर सील कर दिया
Chandrapur, Maharashtra:ड्रग विकाल तर संपूर्ण मालमत्ता होईल सील, चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षकांनी ड्रग तस्करीत थेट सहभाग असलेल्या पान टपरीला ठोकले सील, महानगरपालिका और अन्न औषध प्रशासनाकडे पाठपुरावा करत कायदेशीर मार्गाने बंद व्हावी यासाठी आदेश प्राप्त झाले आहेत. आज पोलिसांनी हा मालमत्ता प्रक्रिया पूर्ण कर सील केली. ड्रग तस्करीत सहभागी व्हाल तर अशाच पद्धतीने मालमत्ता सील केली जाईल असा वचक निर्माण व्हावा यासाठी ही कारवाई जाणीवपूर्वक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. कायदा आपले काम करेल असेही त्यांनी स्पष्ट केले.0
0
Report
Advertisement
