icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

नवापूर में बर्ड फ्ल्यू से पोल्ट्री उद्योग की मंदी: हजारों रोजगार खतरे में

Dhule, Maharashtra:पोल्ट्री उद्योगाचे देशातलं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवापूर परिसरामध्ये बर्डफ्लू चा विळखा पडला आहे, या विळख्यामुळे या परिसरात पोल्ट्री उद्योग धोक्यात आला आहे. व्यवसायिकांचे कोट्यावधी रुपये पाण्यात गेले आहेत. त्यासोबतच आता बेरोजगारीच नव संकट या भागामध्ये उभे राहत आहे, तरुणांवर आणि पोल्ट्री व्यवसायिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. बर्ड फ्ल्यूमुळे नवापुरातील कोट्यावधींची उलाढाल अचानक ठप्प झाली आहे. लाखो कोंबड्यांचं कलिंग आणि लाखो अंडी नष्ट करण्यात आली आहेत. मात्र या संकटाने आता बेरोजगारीचेही नवं संकट उभं केलं आहे. हजारो कामगारांवर उपामारीची वेळ बर्डफ्लू मुळे आली आहे. या भागात कधीकाळी 40 पेक्षा अधिक पोल्ट्री उद्योग सक्रीय होते. बर्ड फ्लूच्या माऱ्यामुळे आता ती संख्या 25 च्या खाली आलेली आहे आणि आता पुन्हा बर्ड ठेवणे डोकं वर काढल्यामुळे या भागात पोल्ट्री व्यवसायिक देशोधळीला लागले आहेत तर पोल्ट्री उद्योग बंद पडल्यामुळे हजारो हात हे बेरोजगार झाले आहेत. कामगार चिंकन शॉप मालक यांच्या सांगण्यावरून ही स्थिती स्पष्ट होते. महाराष्ट्रातील पोल्ट्रीहबमुळे ओळखल्या जाणाऱ्या नवापूरात सध्या बर्ड फ्ल्यूचे संकट असून, त्यामुळे येथील रोजची एक कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. हजारावर कामगारांचे हात रिकामे झाले आहेत. दरम्यान, अंग भाजणाऱ्या तापमानात PPE कीट घालून क्लिंग ऑपरेशन राबविणाऱ्या पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांची अक्षरशः लाहीलाही झाली आहे. त्यामुळे व्यवसाय ठप्प होत असून, गेल्या २० वर्षात ११ पोल्ट्रीफार्म बंदही झाले आहेत. रोज जवळपास 10 ते 12 लाख अंड्यांचा पुरवठा महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेस आलेला नवापूर हे पोल्ट्रीहब म्हणून परिचित आहे. केवळ १० किलोमीटर अंतराच्या परिसरात येथे ३८ पोल्ट्री फार्म असून, जवळपास १२ लाखांपेक्षा अधिक पक्षी आहेत. याशिवाय गुजरातची सीमा जवळच असल्याने नवापूरच्या उद्योजकांनी गुजरातमध्येही भव्य पोल्ट्री फार्म सुरू केले आहेत. या भागातून रोज जवळपास १२ ते १४ लाख अंडी महाराष्ट्र व गुजरातमधील विविध भागात पाठविली जातात. मात्र या संकटामुळे पशुसंवर्धन विभागाने कठोर उपाय योजना राबवत बर्ड फ्यूचरसाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या वीस वर्षांमध्ये तीन वेळा बर्ड फ्लूचा संकट या परिसरावर आलेला आहे. बर्ड फ्यूच्या संकटामुळे या भागातले उद्योग हे आता हळूहळू कमी होत चाललेले आहेत. पोल्ट्री उद्योग या भागातून कमी होत असल्याने बेरोजगारीचे प्रमाण हे वाढत आहे. आता नव्याने बर्डफ्लू च्या या संकटामुळे हजारो बेरोजगार झाले असून, येणाऱ्या अनेक महिन्यांपर्यंत या बर्ड फ्लूचा फटका पोल्ट्री उद्योगाला जाणवणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळातही रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील अशी शक्यता नाही.
0
0
Report

कामोठे में सुरक्षा गार्ड ने 3 नाबालिग लड़कियों के साथ दुराचार; स्कूल ने गुड टच

SNSWATI NAIKJust now
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई के कामोठे में 3 नाबालिग लड़कियों का विनयभंग होने की धक्कादायक घटना सामने आई है। सोसाइटी के पार्किंग क्षेत्र में इमारत के सुरक्षा गार्ड ने यह कृत्य किया। एक लड़की की स्कूल में गुड टच-बैड टच के बारे में शिक्षक को जानकारी दी गई। पालकों को जानकारी मिलने पर सोसाइटी के सीसीटीवी फुटेज देखने पर पाया गया कि आरोपी ने 6 वर्ष, 7 वर्ष और 9 वर्ष की तीन नाबालिग लड़कियों के साथ हिंसक क्रिया की। मामले में आरोपी सुरक्षा गार्ड पंकज सिंह के खिलाफ कामोठे पुलिस थाने में पॉक्सो कानून के तहत मामला दर्ज किया गया है। पुलिस ने आरोपी पंकज सिंह को तुरंत गिरफ्तार कर लिया है और आगे जांच जारी है।
0
0
Report

नायब तहसीलदार को जेसीबी से खींचे जाने का वायरल वीडियो: अवैध खनन पर पुलिस एक्शन तेज की

Nagpur, Maharashtra:नागपूर जिले के कुही तालुक के बोरी नाइक शिवार में अवैध मुरूम उत्खनन के लिए कार्रवाई करते समय नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे को जेसीबी पर लटकाकर लगभग तीन से चार किलोमीटर तक खींचे जाने की घटना घटी। नागपूर ग्रामीण पुलिस ने आरोपी को गिरफ्तार किया है और जेसीबी चालक के खिलाफ जीवित मारने का प्रयास और अवैध उत्खनन के मामले दर्ज किए गए हैं। इस बीच महसूल पथक द्वारा दबिश दी जा रही थी पर नागपूर पुलिस को किसी भी मदद की मांग या सूचना नहीं दी गई थी, ऐसी जानकारी भी सामने आई है। इस घटना के बाद अवैध उत्खनन माफियाओं द्वारा सुरक्षा व्यवस्था और पुलिस सहायता पर सवाल उठ रहे हैं।
0
0
Report
Advertisement

कल्याण में तीन जगहों पर हवा शुद्धीकरण प्रणाली स्थापित, प्रदूषण कम होने की उम्मीद

Kalyan, Maharashtra:कल्याण शहरामध्ये होत असलेल्याप्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता सातत्याने ढासळत आहे. ही गुणवत्ता सुधारण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने कल्याण शहरातील तीन प्रमुख ठिकाणी हवा शुद्धीकरण प्रणाली सिस्टम बसवली आहे. दरम्यान ही प्रणाली हवेमधील सगळं प्रदूषण खेचून घेते आणि शुद्ध केलेले हवा पुन्हा वातावरणात सोडते. त्यामुळे हवेच्या गुणवत्तेत एक चांगली सुधारणा पाहायला मिळते. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय हवा गुणवत्ता कार्यक्रमांतर्गत एका तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली बसवण्यात आली आहे. टाटा नाका, १०० फूट रोड आणि वाणी विद्यालयाच्या बाहेर ही उपकरणे बसवण्यात आलेली आहेत. शहरातील महत्त्वाच्या भागातील प्रदूषणाचा धोका कमी करण्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. दरम्यान या प्रकल्पाला केंद्र सरकारकडून निधी पुरवला गेला असून कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने तीन वर्षाच्या कालावधीसाठी या प्रणालीची देखभाल दुरुस्ती कंत्राटदाराकडे सोपवलं आहे. दरम्यान या प्रणालीमुळे कल्याण शहरातील हवेतील गुणवत्ता सुधारण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे.
0
0
Report

परळी के निजी अस्पताल में इलाज की लापरवाही से गर्भस्थ शिशु की मौत, 19 घंटे पोट में भ्रुण रहा

Beed, Maharashtra:बीड: गर्भातील बाळाचा मृत्यू, तब्बल 19 तास मृत भ्रुण पोटात ठेवले...! परळीतील धक्कादायक घटना,उपचारात हलगर्जीपणा केल्याचा पतीचा आरोप...!! परळीच्या बीडच्या परळीतील एक खाजगी रुग्णालयात डॉक्टरांच्या उपचारातील हलगर्जीपणामुळे गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक आरोप महिलेच्या पतीकडून करण्यात आलाय. त्याचबरोबर या ह्रदयद्रावक घटनेनंतरही गांभीर्य न घेता या गरोदर मातेच्या पोटात तब्बल 19 तास मृत भ्रुण ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या डाॅक्टरच्या हलगर्जीने बाळ तर दगावलेच पण त्यानंतर या बाळाच्या मातेची प्रचंड हेळसांड करुन तिच्याही जीवाशी खेळ केल्याचा अमानवीय व वैद्यकीय क्षेत्राला डाग लावणारा गंभीर प्रकार या डाॅक्टरांनी केल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे. याप्रकरणी संबंधित डॉक्टरां विरोधात आता जिल्हा शल्य चिकित्सक,परळी शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून कर्तव्यात कसूर, बाळाच्या मरणास कारणीभूत व मातेच्या जीवाशी खेळण्याच्या प्रकाराची सखोल चौकशी करून कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी मागणी महिलेच्या पतीने केली आहे. तर या प्रकरणी चार सदस्यांची चौकशी समिती नेमली असून लवकरच अहवाल मागवला जाईल असा विश्वास शल्य चिकित्सकानी व्यक्त केला आहे.
0
0
Report

उल्हासनगर अस्पताल में मौत के बाद डॉक्टर-स्टाफ का विरोध, तोड़फोड़ से हड़कंप

Ambernath, Maharashtra:उल्हासनगर जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयात डॉक्टरांच कामबंद आंदोलन. रुग्णांच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी केली होती रुग्णालयाची तोडफोड. तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल आणि अटकेची डॉक्टरांची मागणी. Anchor : उल्हासनगर जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयामध्ये बुधवारी रात्री दीडच्या सुमारास रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली होती यामध्ये काही डॉक्टरांना धक्काबुक्की देखील करण्यात आली होती या विरोधात सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केल आहे. Vo : उल्हासनगर जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयामध्ये भगवान निंबोरे हा रुग्ण उपचार घेत असताना त्याचा बुधवारी रात्री एक ते दीड च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर संबंधित नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड करत डॉक्टरांना धक्काबुक्की करत मारहाण केले तसेच रुग्णालयातील काचा देखील फोड़ण्यात आला या विरोधात आज सकाळपासूनच रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे दरम्यान घटनेस्थळी पोलीस आणि महापौर अश्विनी निकम हे दाखल झाले असून संबंधित व्यक्तीवर गुन्हा आणि त्याला अटक करण्याची मागणी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे, यावेळी डॉक्टरांनी संबंधित राजकीय कार्यकर्ते अशा तोडफोड करत असतात त्यामुळे त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी यावी करण्यात आली आहे याबाबत महापौरांनी हे सर्व आरोप फेटाळत ते आमचे कार्यकर्ते नाहीत आम्ही जनतेचे सेवक आहोत संबंधित जो कोणी असेल त्याच्यावर गुन्हा दाखल होणार अशी प्रतिक्रिया महापौर यांनी दिली आहे. Byte : अश्विनी निकम महापौर Byte : शिवाजी रगडे, सामाजिक कार्यकर्ता Byte : डॉक्टर चंद्रशेखर भुयार ,उल्हासनगर
0
0
Report
Advertisement

म्हसळा नगरपंचायती میں शिवसेना کی भगوا لہر، شاہید جانجزیرकर جیتے नगराध्यक्ष

Chendhare, Maharashtra:म्हसळा नगरपंचायतीवर अखेर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. मंत्री अदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेना–काँग्रेस आघाडीने विजय मिळवत राजकीय समीकरणे बदलल्याची चर्चा सुरू झाली आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे शाहिद जंजिरकर यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेडगे यांचा पराभव केला. जंजिरकर यांना 9 मते मिळाली, तर राष्ट्रवादीला 6 मतांवर समाधान मानावे लागले. गेली दहा वर्षे राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या म्हसळा नगरपंचायतीवर आता शिवसेनेचा भगवा फडकला असून, मंत्री भरत गोगावले यांच्या रणनीतीमुळे हा विजय शक्य झाला आहे. निकालानंतर शिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष करत विजय साजरा केला.
0
0
Report

ओबीसी जनगणना में स्वतंत्र कॉलम के लिए घर-घर स्टिकर के साथ विरोध तेज़

Bhandara, Maharashtra:ओबीसी जनगणनेत स्वतंत्र कॉलमच्या मागणीसाठी जनजागृती....घरोघरी स्टिकर लावत निषेध अभियान.... होऊ घातलेल्या जनगणनेमध्ये ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलम नसल्याने समाजबांधवांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर विविध संघटनांचे पदाधिकारी घरोघरी जाऊन नागरिकांना याबाबत माहिती देत जनजागृती करत आहेत. जनगणना प्रक्रियेवर निषेध नोंदवत जनगणनेसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना सहकार्य करू नये, असे आवाहनही करण्यात येत आहे. यासाठी तशा आशयाचे स्टिकर घरांवर लावून आंदोलन अधिक तीव्र करण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे. ओबीसी समाजाची अचूक नोंद व्हावी, यासाठी स्वतंत्र कॉलमची मागणी करण्यात येत असून येत्या काही दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला आहे。
0
0
Report
Advertisement

अकोला के पातूर-नंदापूर में आंधी-बारिश ने किसानों की परेशानी बढ़ा दी

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील पातूर नंदापूर येथे आज 12 च्या sुमारास अचानक हवामानात मोठा बदल झाला. चक्रीवादळासह जोरदार वारे, गारपीट आणि मुसळधार पावसाने परिसराला अक्षरशः झोडपून काढले. अवकाळी पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पातूर नंदापूर परिसरात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्याची माहिती समोर आली आहे. काही भागात विजांचा कडकडाट आणि गारपीटही झाली. अचानक झालेल्या या बदलामुळे रस्त्यांवर पाणी साचले होते. विशेषतः उन्हाळी पिकांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांनी काढणीसाठी तयार ठेवलेले पीक आणि भाजीपाला पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे. दरम्यान, प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0
0
Report

विरार के वात्सल्य कॉम्प्लेक्स के बाहर आग, नागरिकों ने आग पर नियंत्रण पाया

Vasai-Virar, Maharashtra: विरारपूर्वीच्या मनवेल पाडा रोड येथील वात्सल्य कॉम्प्लेक्स इमारती बाहेर मध्यरात्रीच्या सुमारास ट्रान्सफॉर्मरला मोठी आग लागल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले होते. आग लागल्याचे कळताच स्थानिक रहिवाशांनी तात्काळ अग्निशमन दल आणि महावितरण च्या तक्रार निवारण नंबर वर फोन करून माहिती देण्याचा प्रयत्न केला मात्र महावितरणच्या नंबर वर कोणताच प्रतिसाद मिळत नसल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. यावेळी स्थानिक नागरिकांनी स्वतः joखीम पत्करून fire extinguisher च्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले. त्याचवेळी अग्निशमन दलाची एक गाडी देखील घटनास्थळी दाखल होऊन आग पूर्णपणे विझवली.
0
0
Report
Advertisement

अकोला में बारात के दौरान गाड़ी में फटाकों से आग, कोई हताहत नहीं

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील कोथळी बुद्रुक गावात एका वरातीत अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. वरातीत सहभागी असलेल्या एका चारचाकी गाडीत ठेवण्यात आलेल्या फटाक्यांनी अचानक पेट घेतल्याने गाडीला भीषण आग लागली. वरातीत डीजेच्या तालावर आनंदात नाच सुरू असतानाच गाडीतून धूर आणि आगीच्या ज्वाळा बाहेर येऊ लागल्या. गाडीत मोठ्या प्रमाणात फटाके ठेवण्यात आले होते. अचानक फटाक्यांनी पेट घेतल्याने काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले. ही घटना लक्षात येताच वरातीत एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिक आणि वरातीत सहभागी झालेल्या युवकांनी तत्काळ पाण्याच्या बकेटच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या सतर्कतेमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, चारचाकी गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
0
0
Report

अहिल्या नगर में महायुती की ताकद बढ़ी: शिवसेना शिंदे गट सक्रिय, उदय सामंत का जिल्हा दौरा शुरू

Shirdi, Maharashtra:क्षेत्रफळाने सर्वात मोठा असलेल्या आणि 12 विधानसभा मतदारसंघ असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपाची ताकद वाढली असून आता महायुतीतील शिवसेना शिंदे गट देखील अहिल्या नगर जिल्ह्यात ऍक्टिव्ह मोडवर आला आहे.. अहिल्यानगर जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख पदी मंत्री उदय सामंत यांची निवड झाल्यानंतर आज ते जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत... गटप्रमुखांपासून ते जिल्हाप्रमुख अशा सर्व कार्यकर्त्यांशी ते संवाद साधत पक्ष वाढीचे धोरण ठरवणार आहे... चिल्ला नियोजन मंडळासो अथवा महामंडळ यात शिवसेनेला वाटा देण्याचं समन्वय समितीत ठरला असून त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणार असल्याचं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं... काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव करणारे अमोल खताळ यांच्या मतदारसंघातून त्यांनी आज आपल्या दौऱ्याला प्रारंभ केला..\n\nमंत्री उदय सामंत बाईट पॉइंटर\n\nऑन अहिल्यानगर जिल्हा दौरा\n\nगट प्रमुख ते जिल्हा प्रमुख पर्यंत रिक्त पदे भरणार..\nपालकंत्र्यांना भेटून शासकीय समित्यांमध्ये शिवसेनेला स्थान देणार..\nमहायुतीच्या समन्वय समितीत ठरलेल्या गोष्टींची अंमलबजावणी करणार..\n\nऑन संगमनेर MIDC निधी\n\nउद्योग विभागाला निधीची जास्त गरज पडत नाही..महामंडळातून आम्ही निधी उभा करतो..\nदोन ते तीन महिन्यात संगमनेर सह जिल्ह्यात अनेक ठिकाणी MIDC उभी करणार...\n\nऑन पुणे जिल्हा पोक्सो गुन्हे वाढती आकडेवारी\n\nही नीच विकृती.. पोलिसांनी ही ठेचून काढली पाहिजे..\nभविष्यात अशा विकृतीचे धाडस होणार नाही अशी कारवाई झाली पाहिजे..\nपोलिस काम करताय मात्र अधिक कडक पद्धतीने कारवाई केली पाहिजे..\n\nशक्ती कायद्याला विधानसभेने एकमताने मंजुरी दिलेली आहे. आम्ही देखील याबाबत पाठपुरावा करतोय..\nशक्ती कायदा लागू झालाच पाहिजे अस आमचे मत..\n\nऑन अपक्ष आमदार तांबे व खताळ श्रेयवाद लढाई\nअशा गोष्टींसाठीच मला संपर्कमंत्री केलं आहे..\nआता अशा बाबतीत मी मध्यस्थी करणार..\nमी यासाठीच बैठका लावल्या आहेत..\nशिर्डी संस्थान विश्वस्त मंडळाबाबत समन्वय समितीत चर्चा झालीं आहे\nलवकरात लवकर विश्वस्त मंडळ अस्तित्वात येईल अशी आम्हाला अपेक्षा..\n\nऑन हिंदी भाषा पेपर व मराठी सक्ती\n\nप्रधान सचिवांना न विचारता मंत्रालयातून पत्र काढण्यात आले..\nते समोर येताच ती परीक्षा मी रद्द केलीय..\n1976 मधील परिस्थिती वेगळी होती..\nहिंदीची परीक्षा कशासाठी घेतली जात होती याचा आढावा घेऊ..\nआवश्यकता नसेल तर ही परीक्षा पूर्णपणे रद्द करणार..\n\nमराठी भाषा प्रत्येकाला आलीच पाहिजे..\nही सक्ती नाही तर मराठी माणसाची भावना..\nपार राज्यातून आलेले अधिकारी मराठी शिकत असतील तर उद्योगासाठी आलेल्यांनी शिकली पाहिजे..\nअमराठी लोकांनी देखील मराठी शिकून घेतली पाहिजे..\nमराठी भाषा App तयार होत असून त्या माध्यमातून मराठी भाषा शिकण्यासाठी आम्ही प्राधान्य देणार
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top