445001
नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह
Yavatmal, Maharashtra:नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह अनुभवाला येत आहे. देवीच्या दर्शनासाठी गावोगावचे आणि इतर जिल्ह्यातूनही भक्त दाखल होत असल्याने यवतमाळचे रस्ते रात्रभर गर्दीने फुलून जात आहे, जगराता, भंडारा, डोबरी, गोंधळ, जत्रा यामुळे पहाटेपर्यंत देवींभक्तांची रेलचेल आहे. भव्य देखावे आणि मूर्तिकारांच्या देखण्या हातांनी साकारलेल्या जीवंत मूर्तींसाठी यवतमाळचा दुर्गोत्सव राज्यात प्रसिद्ध आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
رات्नاگرى महायुتي ۾ گھمسان: جठار کے دعوے پر چव्हان کی تیز جوابی وار
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी (राजकीय pkg) महायुतीत ठिणगी! २०२९ च्या 'पालकमंत्री' पदावरून रत्नागिरीत भाजप विरुद्ध शिवसेना आमनेसामने! प्रमोद जठारांचा दावा, सदानंद चव्हाणांचा पलटवार.. कोकणात महायुतीत 'ऑल इज नॉट वेल'? ”जनतेच्या मनात शिवसेनाच!” भाजपच्या दाव्याला शिंदे सेनेचे माजी आमदार सदानंद चव्हाणांचे थेट आव्हान.. रत्नागिरीच्या राजकीय आखाड्यातून या घडीची एक सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येतेय. महायुतीमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचं आता उघड होऊ लागलंय. निमित्त ठरलंय ते २०२९ च्या 'पालकमंत्री' पदाचा दावा! भाजप नेते प्रमोद जठार यांनी रत्नागिरीत २०२९ ला भाजपचाच पालकमंत्री होणार असं जाहीर वक्तव्य केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. जठार यांच्या या विधानाला शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी अत्यंत आक्रमकपणे प्रत्युत्तर दिलंय. "जनतेच्या मनात फक्त शिवसेनाच आहे," असं म्हणत चव्हाणांनी थेट भाजपलाच घरचा आहेर दिलाय. या दोन बड्या नेत्यांमधील या खडाजंगीमुळे महायुतीत मोठी फूट पडणार का? पाहूयात आमचा हा खास राजकीय रिपोर्ट...0
0
Report
42 डिग्री तापमान में किसान-नर्सरी मजदूर गर्मी से जूझे, छाया व पानी से सुरक्षा
Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यात तापमानाचा पारा 42 अंशापर्यंत गेला आहे.. वाढलेल्या उन्हात शेतीची कामे करणे जिकिरीचे बनले आहे.. राहाता तालुक्यातील अस्तगाव हे नर्सरीचे गाव म्हणून ओळखले जाते.. सध्या फळबागांसाठी लागणाऱ्या रोप बांधणीचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे.. मात्र कडाक्याच्या उन्हामुळे नर्सरी मालकांना शेतमजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न सतावतो आहे.. काम रखडू नये आणि शेतमजुरांचे उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी छत्र्यांचा सहारा घेतला जातोय.. छत्र्यांच्या सावलीत महिला शेतमजूर सध्या रोपांची बांधीणी करताना दिसताय.. मजुरांना छत्र्यांसह पिण्याचे थंड पाणी उपलब्ध करून दिले जातेय.. शेतमजूर मिळणे कठीण झाल्याने, मजुरांचे उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी विविध उपाययोजन करण्यात येत असल्याचे चित्र बघायला मिळतेय.. शेतातून आढावा घेत शेतमुजर आणि शेतकऱ्यांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...0
0
Report
नाशिक में प्रेम विवाह के चलते विवाहिता के आठवें गर्भपात का मामला
Nashik, Maharashtra:नाशिकमध्ये प्रेमविवाहामुळे विवाहितेचा आठवेळा गर्भपात केल्याची घटना उघड पती, सासू- सासऱ्यांविरुद्ध म्हसरूळ पोलिसांत गुन्हा दाखल “तू आमच्या जातीची नाही” म्हणत मानसिक छळ केल्याची तक्रार वेड ठरवून मानसिक रुग्णालयात दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप पती विजय दशरथ महाजन, सासू निर्मला दशरथ महाजन, सासरे दशरथ तुकाराम महाजन विरुद्ध गुन्हा दाखल पतीने नाशिकमध्ये घर घेण्यासाठी पैसे, सोने-चांदीचे दागिने मोडल्याचा आरोप0
0
Report
Advertisement
वर्धा में भीषण गर्मी: तापमान 47.1°C, दुपार में सन्नाटा, पानी के पगार लगाये गए
Wardha, Maharashtra:वर्ध्यात सूर्य ओकतोय आग! वर्ध्यात पेट्रोल पंप वर पाण्याचे पॉगर कडक उन्हाचा तडाखा, दुपारच्या वेळेत शहरात शुकशुकाट उष्माघाताचा धोका वाढला, हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा0
0
Report
दापोली-फणसू मार्ग के खतरनाक मोड़ पर बाइक-इको भिड़ंत, युवक की मौत
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. दापोली-साखळोली मार्गावरील देवाचा खळगा परिसरातील धोकादायक वळणावर इको वाहन आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात होऊन दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फणसू येथील शुभम फडकले आणि त्याचा मित्र अमन खांबे हे दापोलीहून फणसूच्या दिशेने दुचाकीवरून जात असताना समोरून येणाऱ्या इको वाहनासोबत त्यांची जोरदार धडक झाली. अपघाताची तीव्रता इतकी bhiषण होती की शुभम फडकले गंभीर जखमी झाला. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत जखमींना उपचारासाठी हलवलं. शुभम याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे नेण्यात येत होतं; मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे फणसू परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, अपघातग्रस्त वळणावर वारंवार दुर्घटना घडत असल्याने या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.0
0
Report
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्ग पर अम्बा घाट में एसटी बस और एर्टिका कार की भिड़ंत, 5 घायल
Ratnagiri, Maharashtra:साखरपा - रत्नागिरी.. आंबा घाटात एसटी आणि एर्टिकाची समोरासमोर धडक.. ५ जण जखमी.. रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात आज सकाळी एक भीषण अपघात झाला.. खडीकोळवणहून साखरप्याकडे जाणाऱ्या एसटी बसला आणि समोरून येणाऱ्या एर्टिका कारला दक्खन बस थांब्याजवळ समोरासमोर जोरदार धडक बसली.. या अपघातात एसटी चालकासह एकूण ५ जण जखमी झाले आहेत.. सर्व जखमींना तातडीने साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.. घटनेची माहिती मिळताच साखरपा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली असून पुढील कारवाई सुरू आहे..0
0
Report
Advertisement
सोलापूर के करमाळा में पेट्रोल-डिझेल के लिए लोगों की ड्रम लेकर पंक्तियाँ, ईंधन की किल्लत से पसरा डर
Pandharpur, Maharashtra:पाण्यासाठी भांड्यांच्या रांगा लागलेल्या पाहिल्यास मात्र हा पेट्रोल डिझेल न मिळण्याच्या भीतीने पेट्रोल पंपाच्या समोर ड्रमच्या रांगा लावल्याचे चित्र दिसत आहे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा शहरातील एका पेट्रोल पंपावर काल रात्री पेट्रोल डिझेल साठवण्यासाठी नागरिकांची मोठी धावपळ सुरू झाल्याचे पाहायला मिळते अनेक नागरिक आपल्या वाहनांसह छोटे ड्रम घेऊन इंधनाचा साठा करण्यासाठी रांगेत उभं असल्याचे दिसते इंधन संपणार असल्याच्या भेटीमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झालेली है0
0
Report
पिंपरी-चिंचवड कांग्रेस में नया शहराध्यक्ष नियुक्त: नरेंद्र बनसोडे
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसला अखेर पाच महिन्यांनंतर नवा शहराध्यक्ष मिळाला असून काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव खासदार के. सी. वेणूगोपाल यांनी याबाबतचे अधिकृत पत्र जाहीर केले. माजी शहराध्यक्ष कैलास कदमांनी डिसेंबर २०२५ मध्ये राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बनसोडे यांच्या नियुक्तीमुळे काँग्रेस संघटनेला बळ मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.0
0
Report
आषाढ़ी वारी: ज्ञानेश्वर महाराज रथ के लिए रानवडे परिवार के बैल जोड़ी चुने गए
Pimpri-Chinchwad, Maharashtra:आषाढी वारीत ज्ञानेश्वर महाराजांच्या रथासाठी रानवडे कुटुंबीयांच्या बैलजोडीची निवड झाली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढी पायी पालखी सोहळ्यात रथ ओढण्याचा मान यंदा आळंदीतील शेतकरी हर्षवर्धन रानवडे आणि तुळशीराम रानवडे यांच्या बैलजोडीला देण्यात आला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पायी पालखी सोहळा आणि बैलजोड समितीची बैठक समाधी मंदिरातील सभागृहात पार पडली. बैठकीत हा निर्णय घेण्यात आला; आषाढी वारीतील या मानाच्या निवडीमुळे रानवडे कुटुंबीयांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.0
0
Report
Advertisement
नाशिक में शिवसेना की शिवसंवाद बैठक, चुनावी रणनीति तय होगी
Chandvad, Maharashtra:चांदवड, नाशिक ब्रेकिंग. शिवसेनेचे नेते खासदार श्रीकांत शिंदे आज नाशिक ग्रामीण दौऱ्यावर शिवसंवाद दौऱ्याच्या अनुषंगाने, मंत्री दादा भुसे, आनंद परांजपे, आ.सुहास कांदे, भाऊसाहेब चौधरी आणि स्थानिक नेते उपस्थित. शिवसंवाद दौऱ्यानिमित्त आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी मेळावा. आगामी काळातील नाशिकच्या शिवसेना पदाधिकारी यांच्यासोबत बैठक आणि चर्चा करून निवडणुकीची रणनीती ठरणार.0
0
Report
नालासोपारा के सेंट्रल पार्क में गुटखा विक्रेताओं द्वारा महिला पर हमला, वीडियो वायरल
Vasai-Virar, Maharashtra:नालासोपाराच्या तुळींज पोलीस ठाण्याच्या जवळ असलेल्या सेंट्रल पार्क परिसरात बुधवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास गुटखा विक्रेत्यांकडून महिलेला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल परिसरातील एका जागरूक नागरिकाने हा सर्व प्रकार आपल्या मोबाईल कॅमेरा मध्ये केला आहे. तुळींज पोलीस ठाण्याच्या जवळ असलेल्या सेंट्रल पार्क परिसरात रात्री उशिराप्रयंत गुटखा विक्रेत्यांचा वावर असतो. तरीही पोलिसांकडून कोणती कारवाई केली जात नाही. त्यामुळे वारंवार वाद आणि गोंधळाच्या घटना घडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. महिलेसोबत झालेल्या मारहाणीमुळे कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या प्रकरणी संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी तसेच परिसरात रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.0
0
Report
जालना में कांदे खरीदी नहीं, किसानों का हजारों टन बर्बाद, सरकार पर आक्रोश
Jalna, Maharashtra:जालना | ब्रेकिंग जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांचा हजारो मेट्रीक टन कांदा खरेदीविना पडून आदेश नसल्यानं नाफेडकडून अद्याप कांदा खरेदी सुरु नाही कांदा जागेवर सडत असल्यानं शेतकऱ्यांचा संताप0
0
Report
Advertisement
गडचिरोली में एसटी बस दुर्घटना: 40 घायल, 2 की मौत
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली एसटी आगाराच्या बसला मुरखळा गावाजवळ , 40 प्रवासी जखमी, दोघांचा मृत्यू गडचिरोलीहून उमरखेडला जाणारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) बस आज सकाळी मुरखळा गावाजवळ रस्त्यावरून घसरून कोसळली. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक रहिवासी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचाव व मदतकार्य सुरू केले. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, बस अचानक नियंत्रणाबाहेर गेली आणि रस्त्यावरून घसरली. अपघाताच्या वेळी बसमध्ये मोठ्या संख्येने प्रवाशी होते. अपघातामुळे घटनास्थळी घबराट पसरली. जखमी प्रवाशांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील दोघांचा मृत्यू झालाय. अपघातामुळे मार्गावरील वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली होती. स्थानिकांनी तात्काळ प्रतिसाद देत प्रवाशांना मदत केली आणि जखमींना बसमधून बाहेर काढले.0
0
Report
विदर्भ में अगले पांच दिन ऊष्णता का कहर, नागपुर समेत जिलों पर रेड-ऑरेंज अलर्ट
Nagpur, Maharashtra:नागपुर के अनुसार अगले पांच दिनों में विदर्भ को ऊष्णता से राहत नहीं मिलेगी। नागपूर प्रादेशिक हवामान विभाग के अनुसार अनुमान है। अमरावती, वर्धा और अकोला के लिए अगले 24 घंटे के लिए रेड अलर्ट जारी है। नागपूर, चंद्रपूर और यवतमाळ के लिए ऑरेंज अलर्ट है। पिछले दस वर्षों में नागपूर और वर्धा में सबसे ऊष्ण दिन बुधवार को दर्ज हुए। विदर्भ में ऊष्णते के प्रकोप और आगे कुछ दिनों के तापमान के बारे में नागपूर प्रादेशिक हवामान विभाग के विशेषज्ञ प्रवीण कुमार से जानकारी ली गई।0
0
Report
नीट पेपरफुटी मामले में वीडियो से नया मोड़, सीबीआई जांच शुरू
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज नीट पेपरफुटी प्रकरण में अब चौंकाने वाली जानकारी सामने आई है। नीट परीक्षा के दो दिनों पहले कुछ विद्यार्थियों को प्रश्नपत्रिका देने का दावा करने वाला एक वीडियो CBI के हाथ लगा है। इस वीडियो में प्राचार्य शिवराज मोटेगावकर मध्यरात्री विद्यार्थियों से रिवीजन कराते दिख रहे हैं, यह दावा किया जा रहा है। खास बात यह है कि यह वीडियो कुछ दिनों पहले स्वयं शिवराज मोटेगावकर ने सोशल मीडिया पर शेयर किया था। पूरे प्रकरण से नीट पेपरफुटी की जांच को नया मोड़ मिलने की संभावना जताई जा रही है। साउंड बाईट: विद्यार्थी (चेहरा ब्लर करें)0
0
Report
Advertisement
