icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

दानिश शेख मामले में परिवार ने असिफ शेख से संपर्क कर वकील नियुक्ति का दावा

Nashik, Maharashtra:नाशिक के आय टी कंपनी निदा खान प्रकरण अपडेट... आय टी कंपनी प्रकरणातील संशयित आरोपी दानिश शेखच्या परिवाराने केला मालेगावचे माजी आमदार असिफ शेख यांना संपर्क... संपर्क केल्याने मालेगावात उडाली एकच खळबळ.. मालेगावचे इस्लाम पार्टीचे प्रमुख असिफ शेख यांच्या कडून आय टी कंपनी प्रकरणातील संशयित आरोपी दानिश शेखला देण्यात आला वकील? Anc: नाशिकचे आय टी कंपनी धर्मांतरण प्रकरणातील संशयित आरोपी दानिश शेखच्या परिवाराने मालेगावचे माजी आमदार असिफ शेख यांच्याशी संपर्क साधला व नंतर मालेगावातून दानिश शेख साठी वकील पत्र देखण्यात आले असा दावा शेख चे वकील adv फैजी यांनी केला.
0
0
Report

पुणे के किसान आंदोलन में 24-25 रुपये हमी भाव की मांग

Shirur, Maharashtra:नाशिकनंतर पुण्यात आंदोलन घेतोय. या जिल्ह्यात ही मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी आहे, त्यांची तशी मागणी आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली जातायेत. - मुख्यमंत्र्यांनी आधी 12.50 रुपये दर सांगितला. मग निवडणुकीपूर्वी 24 रुपये दर देणार म्हणाले होते. म्हणून आम्ही हा दर देण्याची मागणी केली. - आंदोलन सुरु केलं तेंव्हा 7 ते 8 रुपये दर होता. दुसऱ्या आंदोलनावेळी 12.50 रुपये दर सरकारने केला. मात्र आमची मागणी 24 ते 25 रुपये हमीभाव देण्याची मागणी आहे. - 10 लाख टन कांदा खरेди करावा. - व्यापारी शेतकऱ्यांकडून 4 ते 5 रुपयांनी कांदा खरेदी करतात आणि नाफेडला कांदा विक्री करतात. यातून व्यापाऱ्यांचा फायदा होतोय. त्यामुळं थेट शेतकऱ्यांकडून नाफेडने कांदा खरेदी करावा. दुर्दैवाने अद्याप तशी खरेदी सुरु झालेली नाही. - आजच्या मुंबईत होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत ठोस निर्णय व्हावा. - नाशिकमध्ये नाफेडद्वारे खरेदी करावी, असे आदेश दिलेत. मात्र प्रत्यक्षात नाफेडद्वारे खरेदी सुरु झालेली नाही. दिल्लीत झालेल्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली ही आम्हाला कल्पना नाही. मुळात तसा अद्यादेश आलेला नाही, त्यামुळं ही केवळ घोषणा केली का? - शेतकऱ्यांचे आंदोलन आहे. माझं दिलीप वळसे पाटलांना म्हणणं आहे, शेतकऱ्यांच्या मागणी केल्यानं आम्ही आंदोलन करतोय. एसी मध्ये बसून प्रश्न सुटणार नाहीत. तुम्ही केवळ माध्यमांत बोलू नका. रस्त्यावर येऊन चर्चा करा. - शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी तुम्ही भांडायला हवं. पण तुम्ही विधानपरिषदेच्या तिकिटासाठी भांडताय. घोडेबाजार करताय, मग शेतकऱ्यांसाठी का भांडत नाही? - दिलीप वळसेंनी त्यांचं वजन वापरावं, त्यांचं दिल्लीत ऐकलं जात नसेल पण राज्यात ऐकतायेत का पहावं. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत कांदा प्रश्नाबाबत ठोस निर्णय घ्यावा.
0
0
Report

अतुल लोंढे के पक्ष में गुप्त मतदान से जीत का दावा, कांग्रेस-भाजपा की चर्चा तेज

Nagpur, Maharashtra:नागपूर - अतुल लोंढे आमचे राष्ट्रीय प्रवक्ते असून आंतरराष्ट्रीय प्रश्नावर ते बोलतात याबाबीवर मतदार आकर्षित होऊन मतदार त्यांना निवडून देतील - बलाढ्य नेते आमच्याकडे आहे, नितीन राऊत यांना काँग्रेस पक्षात अनेक वर्षे काम करण्याचा अनुभव असल्याने ते ही जागा निवडून आणतील - भाजपकडे बहुमत असलं तरी 100 मतांनी अतुल लोंढे निवडून येतील गुप्त मतदान आहे, या बाबत अतुल लोंढे यांनी तयारी केली आहे - भाजप ची मत फोडण्याची तयारी देखील लोंढे यांनी केली आहे - मी नाराज नाही, मी मतदार देखील नाही त्यामुळे अतिक्रमण कारवाई सुरू असताना लोकांच्या मदत्तीला मी काल धावून गेलो होतो माझ्या साठी तो प्रश्न महत्वाचा होता
0
0
Report
Advertisement

उर्स अवसर पर गौतमी पाटिल का डांस शो बिसूर में आकर्षण का केंद्र

Sangli, Maharashtra:स्लग - बिसुर येथे उरुसानिमित्त गौतमी पाटीलचा पार पडला डान्स शो. अँकर - सांगलीच्या मिरज तालुक्यातील बिसुर येथे ग्रामदैवत पीर बावरदिन वली दर्गा उरसानिमित्त गौतमी पाटीलचा डान्स शो पार पडला. गौतमी पाटीलच्या डान्स शोला पुरुषांच्या बरोबर महिलांचा देखील चांगला प्रतिसाद मिळाला, उरसा निमित्त यात्रा कमिटी कडून सलग तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने गौतमी पाटीलचा डान्स शो आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये गौतमी पाटीलने हिंदी- मराठी गाण्यावर आपली बहारदार अदा सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली, गौতमीचा डान्स शो पाहण्यासाठी बिसुर सह आसपासच्या गावातील हजेरी गावकऱ्यांनी हजेरी लावली होती.
0
0
Report

अमरावती विधान परिषद चुनाव: काँग्रेस से वंचित उम्मीदवार को समर्थन की मांग, बातचीत तेज

Amravati, Maharashtra:अमरावती विधान परिषद चुनाव के लिए कांग्रेस ने वंचित के उम्मीदवार को समर्थन देने की मांग की है और वंचित के साथ कांग्रेस की चर्चा चल रही है। अमरावती विधान परिषद चुनाव में भाजपा की ओर से प्रवीण पोटे, कांग्रेस की ओर से हर्षजित देशमुख और वंचित के उम्मीदवार के रूप में निलेश विश्वकर्मा ने नामांकन दाखिल किया है। वंचित के उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर ने कहा है कि कांग्रेस से वंचित उम्मीदवार को समर्थन मिल सकता है और अन्य पहलुओं पर भी बातचीत जारी है। इससे विधानसभा चुनाव की राजनीतिक चर्चाओं में उथल-पुथल बढ़ गई है।
0
0
Report

नागपुर: कांदा घोटाले और किसानों के संघर्ष पर कांग्रेस नेता का पक्ष

Nagpur, Maharashtra:नागपूर On विधान परिषद निवडणूक - - अतुल लोंढे हे योग्य उमेदवार,चांगला प्रवक्ता,बहुजन समाजातील चेहरा आम्ही निवडणुकीत उतरवला आहे, आमच्या उमेदवाराला विजयाची संधी आहे आणि आम्ही त्या दिशेने प्रयत्न करू - बेरीज-वजाबाकी झाली आहे,हा सांगण्याचा विषय नाही, आम्ही किती नगरसेवक फोडले हे तुमच्या लक्षात येईलच On कांदा प्रश्न - - या देशातील संपूर्ण शेतकरी हवालदिल झाले आहेत, सरकारवर नाराज आहे,पंतप्रधान येतात आणि म्हणतात की रास्त भाव देऊ,एमएसीपी पेक्षा जास्त देऊ,मात्र शेतमालाला कवडीमोल भाव मिळत आहे,अशात शेतकरी रस्त्यावर नाही तर कुठे उतरणार? - विदर्भाचा शेतकरीही हवालदिल झाला आहे,शेतकऱ्यांचा विस्फोट झाल्याशिवाय राहणार नाही - कर्जमाफी काँग्रेसने नेहमी।दिली आहे,यांची मानसिकता नाही,लाडक्या बहिणीच्या तोंडचा घास हिरावून नेणारे हे सरकार आहे
0
0
Report
Advertisement

यवतमाळ महायुती के उम्मीदवार चयन में नेतृत्व का बड़ा फैसला

Nagpur, Maharashtra:नागपूर बाईट - आशिष जयस्वाल, राज्यमंत्री, शिवसेना नेते on यवतमाळ विधान परिषद महायुतीतील मतभेद - प्रत्येक निवडणुकीत पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व निर्णय घेत असते आणि त्या निर्णयानुसार सर्वजण संबंधित उमेदवाराला विजयी करण्यासाठी प्रयत्न करतात. महाराष्ट्रातील महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येतील, असा आम्हाला विश्वास आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये जनतेने महायुतीला स्पष्ट जनादेश दिला असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही मतदारांनी महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे. आमच्याकडे मोठ्या प्रमाणात मतदारांचे पाठबळ आहे. काँग्रेसमधील अनेक मतदारही महायुतीच्या पाठीशी राहतील आणि महायुतीचे उमेदवार विजयी होतील. On नाशिक व पुणे उमेदवारी मतभेद - अशा प्रकारच्या घटना निवडणुकांमध्ये घडत असतात. पक्षश्रेष्ठींकडून अंतिम निर्णय झाल्यानंतर संबंधित उमेदवार आपले अर्ज मागे घेतात. यवतमाळमध्येही काही उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. मात्र, पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, त्याच्या पाठीशी सर्व उमेदवार ठामपणे उभे राहतील आणि आवश्यक असल्यास उमेदवारी अर्ज मागे घेतील.
0
0
Report

तुळजाभवानी मंदिर में अधिक मास के चलते भक्तों की भीड़, पेड़ दर्शन से दो करोड़ रुपये जुटे

Dharashiv, Maharashtra:तुळजाभवनी मंदीर संस्थानला पेड दर्शनातुन दोन कोटींचे उत्पन्न उन्हाळी सुट्ट्या व अधिक मासामुळे भाविकांची मोठी गर्दी अधिक महीन्यात पेड दर्शनाला भाविकांची पसंती तर १७ दिवसात ७० हजारांहुन अधिक भक्तांनी घेतले देणगी दर्शन Anc: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात अधिकमासामुळे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. अधिकमासाचा फायदा मंदिर संस्थानाला ही चांगलाच होताना दिसून आला असून पेड दर्शनाच्या माध्यमातून मंदिर संस्थानला 15 मे ते 30 मे या कालावधीत जवळपास दोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.पेड देणगी दर्शनास भाविकांनी मोठी पसंती दिली असून या कालावधीत जवळपास 70 हजार भाविकांनी पेड दर्शन घेतल आहे.आगामी काळात ही गर्दी कायम राहिल्यास मंदिर संस्थांच्या तिजोरीत आणखी मोठी भर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान दोनशे रुपयांच्या देणगी पास मधून एक कोटी तीन लाखाहून अधिक उत्पन्न मंदिर संस्थांना मिळाला आहे.तर पाचशे रुपयांच्या दर्शन पास मधून 94 लाखाहून अधिक महसूल मंदीर संस्थानला जमा झाला आहे.
0
0
Report

अनाधिकृत होर्डिंग गिरने से 24 वर्षीय युवक की मौत; पुलिस ने मामला दर्ज किया

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर के राशीन में अनधिकृत होर्डिंग के कारण जोरदार बारिश और तेज हवा के बीच लोहे के होर्डिंग के ढह जाने से 24 वर्षीय युवक अमित मोहन सुकाळे की मौके पर ही मौत हो गई। इस घटनाक्रम में विकास लहू सायकर के खिलाफ कर्जत पुलिस स्टेशन में मामला दर्ज किया गया है। रात्री कर्जत तालुक्यात तेज हवाओं के साथ जोरदार पाऊस हुआ। राशीन के महात्मा फुले चौक क्षेत्र में स्थापित बड़े लोहे के होर्डिंग पर चोंडी स्थित कार्यक्रम का बैनर लगाया गया था। बारिश और हवाओं के दबाव से banners फटने की संभावना बढ़ गई थी, इसलिए छिद्र पाए जाने के लिए अमित को होर्डिंग पर चढ़ने को कहा गया। उसके बावजूद हवा की तीव्रता अचानक बढ़ गई और पूर्ण होर्डिंग गिर गया, जिससे अमित सुकाळे की मौत हो गई।
0
0
Report
Advertisement

भंडारा एसटी विभाग ने सात पुरस्कार जीते, तिरोडा बस स्टेशन ने प्रथम स्थान पाया

Bhandara, Maharashtra:भंडारा एसटी विभागाची गगनभरारी.... तब्बल ७ पुरस्कारांवर कोरले नाव! स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान 'ब' वर्गात भंडारा विभागाची 'क्लिन स्वीप' महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने राबविण्यात आलेल्या हिंदુहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान अंतर्गत राज्य परिवहन भंडारा विभागाने ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. २९ मे रोजी घोषित झालेल्या निकालात भंडारा विभागाने महाराष्ट्र स्तरावरील एक आणि प्रादेशिक स्तरावरील सहा अशा एकूण तब्बल सात पुरस्कारांवर आपले नाव कोरत नेत्रदीपक गगनभरारी घेतली आहे. यामध्ये तिरोडा बसस्थानकाने राज्यपातळीवर 'ब' वर्गात प्रथम क्रमांक पटकावून भंडारा विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
0
0
Report

कांद्य के भाव गिरने से किसानों को हुए नुकसान, केंद्र-राज्य मिलकर सुधार पर जोर

Shirur, Maharashtra:दिलीप वळसे पाटील कांद्याचे भाव पडले आहेत हे खरे आहे यामुळे शेतकऱ्याच्या मोठे नुकसान होत आहे केंद्रात कांद्याच्या बाबत बैठक झाली यात महाराष्ट्रातील अनेक मंत्री होते देशात अनेक राज्यांत कांद्याचे उत्पादन घेतले जाते यावर्षी 307 लाख मेट्रिक टन उत्पादन झाले आहे 46.15 टक्के उत्पादन महाराष्ट्रात झाले आहे 5157400 क्विंटल कांद्याची आवक आलेली आहे 904 इतका दर मिळाला आहे यात 900 ते 1500 प्रतिक्विंटक बाजारभाव मिळत आहे कांदा भिजल्याने त्याची गुणवत्ता घटली असून बाजारभावमध्ये घसरण झाली आहे निर्यात धोरणात सुसूत्रता पाहिजे ती होत नाही कांदा खरेदी केली जातोय त्या केंद्रातून शेतकऱ्याला थेट खात्यात पैसे जावे निर्यात शुल्क लावू नये अशी आमची केंद्र सरकार कडे मागणी केली आहे जो पर्यंत कांद्याला 45 रुपये बाजारभाव मिळत नाही तेपर्यंत श्रीलंकेच्या कांदा मिळतीच्या दुपट दराने निर्यात शुल्क आहे 68 टक्के कांदा हा महाराष्ट्रातून निर्यात झालाय केंद्र सरकारने निर्यात बाबत अनुदान 4 टाक्यापर्यंत वाढवावे अशी मागणी करण्यात आली आहे शेतकऱ्यांचा कांदा थेट खरेदी करण्यात यावा कांदा खरेदीचा दर ठरविण्यासाठी जे सूत्र आहे त्यासाठी काढण्यात यावे मी माझे काम करत आहे मी स्वतःला शेतकरी पुत्र न म्हणता काम करतोय दुष्काळी सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी नियोजन करणे गरजेचे आहे युद्धाचा परिणाम हा जगण्याच्या आर्थिक टंचाईवर होऊ शकतो यांची उपाययोजना राज्याने आणि केंद्राने करायला पाहिजे सरकार कडून पावले टाकण्यात येत आहेत यात काही सुधारणा करायची असेल तर माझ्यासोबत बैठक करून त्यातून मार्ग काढता येईल त्याताही मी आंदोलनाच्या ठिकाणी सुद्धा यायला तयार आहे कोणताही राजकीय स्वार्थ नाही या प्रश्नात पंतप्रधान आणि गृहमंत्री कृष्णीनंत्र अर्थमंत्री यांनी लक्ष घातले आहे ami सातत्याने याचा पाठपुरावा करत आहे मी पवार साहेबांना भेटून कल्पना देईन मार्गदर्शन घेईल सरकारी यंत्रांच्या माध्यमातून कांदा खरेदी केला गेलाय आणि त्याची व्यापाऱ्यांनी साठवणूक केली असेल यासाठी शेताऱ्यांना याचा लाभ मिळवा यासाठी आमचे प्रयत्न आहेत
0
0
Report
Advertisement

रायगड विधानसभा चुनाव में घमासान, थोरवे की भूमिका पर शिवसेना में बिगाड़े हालात

Chendhare, Maharashtra:रायगड ब्रेकिंग कोकण विधान परिषद निवडणुकीतील घडामोडींचे रायगडात पडसाद आमदार महेंद्र थोरवे यांच्या भूमिकेवर शिवसैनिक नाराज थोरवे यांनी अनिकेत तटकरे यांचं समर्थन केल्यानं शिवसैनिकांमध्ये रोष अनिकेत तटकरे यांचा अर्ज भरताना आमदार थोरवे यांची उपस्थिती सुनील तटकरे यांचे कट्टर विरोधक अशी आमदार थोरवे यांची ओळख शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख संदेश पाटील यांची नाराजी थोरवे यांची भूमिका निष्ठावंत कार्यकर्त्यांना न पटणारी नैतिकतेला धरून राजीनामा देत असल्याचा सोशल मीडियावर उल्लेख संदेश पाटील यांची सोशल मिडियावरील पोस्ट चर्चेत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला दोन बक्षिसे हमखास मिळतात एक म्हणजे विरोध आणि दुसरे म्हणजे टीका
0
0
Report

रत्नागिरी पुलिस ने पांच महीनों में अवैध नशे के आरोपियों में 27 गिरफ्तार

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. अमली पदार्थ विरोधात कारवाईत 5 महिन्यात 27 जणांना अटक.. रत्नागिरी पोलिसांचे मिशन फिनिक्स..6 लाख 64 हजारांचा मुद्देमाल हस्तगत.. रत्नागिरी पोलिसांकडून 2026 मध्ये आतापर्यंत अमली पदार्थ विरोधातील कारवाईत एकूण 27 संशयितांना अटक केली आहे.अमली पदार्थ विरोधात जिल्हाभरात 17 गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत..त्यामध्ये 8 अमली पदार्थ सेवनाची तर 9 अमली पदार्थ बेकायदेशीर ताब्यात बाळगल्याची प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत..त्यामध्ये पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये 6 लाख 64 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top