445001
नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह
Yavatmal, Maharashtra:नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह अनुभवाला येत आहे. देवीच्या दर्शनासाठी गावोगावचे आणि इतर जिल्ह्यातूनही भक्त दाखल होत असल्याने यवतमाळचे रस्ते रात्रभर गर्दीने फुलून जात आहे, जगराता, भंडारा, डोबरी, गोंधळ, जत्रा यामुळे पहाटेपर्यंत देवींभक्तांची रेलचेल आहे. भव्य देखावे आणि मूर्तिकारांच्या देखण्या हातांनी साकारलेल्या जीवंत मूर्तींसाठी यवतमाळचा दुर्गोत्सव राज्यात प्रसिद्ध आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
वर्धा-रायपुर बाघ हल्ला मामला: वार्ता विफल, आंदोलनकारियों ने किया आक्रामक प्रदर्शन
Wardha, Maharashtra:वर्ध्याच्या रायपुरातील वाघ हल्ला प्रकरणात तिढा कायम. प्रशासन व आंदोलनकर्त्यातील वाटाघाटी फिस्कटल्यानं आंदोलनकर्ते झाले आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खा. अमर काळे यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांनी मांडलाय ठिय्या. गेल्या सहा दिवसापासून भगवान धुर्वे यांचा मृतदेह शवागारात. पालकमंत्री, जिल्हा प्रशासन, वनमंत्र्यांवर खासदार काळेची टीका. पालकमंत्र्याला पुष्पाचा डान्स घरात करता आला पण रायपूर गावाला भेट दिली नाही-खासदार काळे. आंदोलनस्थळावरून खासदार अमर काळे यांच्याशी बातचीत केलीय आमचे आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी0
0
Report
PVC पाइप से बनी अनोखी गणेश मूर्ति सुरगाणा के बोर्घाव में आकर्षण का केंद्र
Nashik, Maharashtra:गणपती स्पेशल ... सुरगाणा ( नाशिक ) विशाल मोरे - पाईप, फिटिंग्जपासून साकारला अनोखा गणराय; - नाशिकच्या सुरगाण तालुक्यातील बोरगावात गणेशमूर्ती ठरतेय आकर्षण गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या सुरगाण तालुक्यातील बोरगाव येथे पीव्हीसी पाईप व विविध प्लंबिंग साहित्याचा वापर करून साकारण्यात आलेली अनोखी गणेशमूर्ती नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. युवा उद्योजक विशाल पवार यांच्या संकल्पनेतून पारंपरिक साहित्याला फाटा देत उपलब्ध साहित्याचा कल्पकतेने वापर करून गणरायाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.0
0
Report
अँकर-नाशिक के मनमाड के अंकाई किल्ले पर ऋषि पंचमी पर महिलाओं की भारी भीड़
Yeola, Maharashtra:अँकर-नाशिकच्या मनमाड जवळील प्रसिद्ध अशा अंकाई किल्ल्यावर ऋषी पंचमी निमित्ताने महिलांची मोठी गर्दी झाली होती. प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि रामायणात महत्व असलेल्या अंकाई किल्ल्यावर ऋषीपंचमीच्या दिवशी किल्ल्यावरील अगस्ती ऋषींच्या दर्शनाला महिला भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दर्शनापूर्वी किल्ल्यावरील असलेल्या तलावातील कुंडा मध्ये स्नान करत ऋषीपंचमी साजरी केली जाते,0
0
Report
Advertisement
यवल्यात गणेश प्रतिमा के जरिए कांदा उत्पादक किसानों के लिए भाव बढ़ाने की मांग
Yeola, Maharashtra:गणरायाचे आगमन मोठ्या थाटामाटात झाले असून घरगुती गणपतीपुढे वेगवेगळे सामाजिक विषय घेऊन आरास करण्याची परंपरा येवलेकरांनी जपली असून नाशिकच्या येवल्यातील INNERSUL येथील डॉ.तुषार भागवत व डॉ.शितल भागवत या दांपत्याने नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांच्या संदर्भात देखावा सादर करून बळीराजाच्या शेतीमालाला भाव मिळावा असे साकडे गणरायाला केले आहे या देखाव्यात कृषी उत्पन्न बाजार समिती प्रवेशद्वार, कांदा चाळ, रेल्वे रोको आंदोलन असे चलचित्र या देखाव्यातून दाखवण्यात आले आहे या संदर्भात आढावा घेतला आहे0
0
Report
कोल्हापुर के गोकुळ दूध उत्पादक संघ के चुनाव: महायुति के उमेदवारों ने नामांकन दाखिल
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिला दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीचे प्रत्यक्षात रणधुमाळी सुरू झाली आहे. आज पासून नामनिर्देशन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे गोकुळचे सर्वच दिग्गज नेते निवडणूक कार्यालयांमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दाखल झालेत. महायुतीच्या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ यांनी आज पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपस्थित होते मात्र भाजपचा एक ही प्रतिनिधी यावेळी पाहायला मिळाला नाही त्यामुळे गोकुळ बाबत महायुतीमध्ये सर्व काही अलबेल आहे असं सध्याच्या घडीला दिसत नाही.0
0
Report
तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर सरकारी पद का दुरुपयोग, वीडियो वायरल; रोहित पवार ने बर्खास्तगी की मांग
Washim, Maharashtra:वाशिम: वाशिमच्या रिसोड तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी शासकीय पद आणि कार्यालयाचा वैयक्तिक प्रसिद्धीसाठी वापरल्याचा आरोप होत आहे. तहसील कार्यालयात ‘प्रोफेशनल सिनेमॅटिक रील’ शूट केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त होत आहे.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावरून तहसीलदारां वर जोरदार टीका केली आहे. एकीकडे शेतकरी दुष्काळामुळे होरपळत असताना तहसीलदारांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करण्याऐवजी रील बनवण्यात वेळ घालवला,असा आरोप पवार यांनी केला.या प्रकरणात केवळ निलंबन न करता संबंधित तहसीलदारांना बडतर्फ करण्याची मागणी रोहित पवार यांनी केली आहे.0
0
Report
Advertisement
गोकुळ महायुति में नामांकन शुरू, दिग्गज संचालक उमेदवारी दाखल करने पहुंचे
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीचे प्रत्यक्षात रणधुमाळी सुरू झाली आहे. आजपासून नामनिर्देशन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे गोकुळचे सर्वच दिग्गज संचालक निवडणूक कार्यालयांमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दाखल झालेत. त्याच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. नावेद मुश्रीफ , गोकुळचे माजी चेअरमन; शशिकांत चुयेकर, संचालक गोकुळ; विश्वास पाटील, ज्येष्ठ संचालक गोकुळ0
0
Report
गणपतीपुळे में ऋषीपंचमी के पावन अवसर पर श्री के चरणों में फूलों की आरास
Ratnagiri, Maharashtra:गणपतीपुळे: ऋषीपंचमी निमित्त श्रींच्या चरणी मनमोहक फुलांची आरास!.. भाद्रपद गणेशोत्सवातील ऋषीपंचमीच्या पावन पर्वावर श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील स्वयंभू गणपतीच्या मंदिरात विविधरंगी आणि सुगंधी फुलांची विलोभनीय आरास साकारण्यात आली आहे. बाप्पाचे हे देखणे रूप डोळ्यांत साठवण्यासाठी आणि दर्शनाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली आहे.0
0
Report
खेड के बोरज में भक्ती-पर्यावरण का संगम; सनगरे परिवार ने वटवृक्ष प्रतिकृति साकार की
Ratnagiri, Maharashtra:कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असताना खेड तालुक्यातील बोरज येथील सनगरे परिवाराने घरगुती गणेशोत्सवातून पर्यावरण रक्षणाचा अनोखा संदेश दिला आहे. सनगरे परिवाराने अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिर आणि पवित्र वटवृक्षाची हुबेहूब प्रतिकृती साकारली असून, यातून 'झाडे लावा, पर्यावरण वाचवा' हा संदेश देण्यात आला आहे..धार्मिक महत्त्व आणि निसर्ग संवर्धनाचा सुंदर मिलाफ साधणारा हा देखावा पाहण्यासाठी सध्या गणेशभक्तांची मोठी गर्दी होत आहे..0
0
Report
Advertisement
रत्नागिरी के स्टोन आर्टिस्ट अजय पारकर ने पर्यावरण-पूरक गणेश सजावट से बना नया रिकॉर्ड
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी..दगडांवर फुलली चित्रकला! रत्नागिरीत स्टोन आर्टिस्ट अजय पारकर यांची अनोखी पर्यावरणपूरक गणेश सजावट.. या दगडी चित्रकलेमध्ये कशेळी पॉईंट,लोटेश्वर यांसारखी पर्यटन स्थळे तसेच ग्रामदैवत श्री भैरी देवासह विविध देवदेवतांच्या प्रतिमा जिवंत करण्यात आल्या आहेत.. याशिवाय चाफा, हापूस आंबा, काजू आणि मोदक यांसारखी हुबेहूब थ्री-डी (3D) स्टोन पेंटिंग्ज सध्या भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत असून ही कलाकृती पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे..0
0
Report
वाशिम: रोहित पवार ने किसानों से मुलाकात कर 50 हजार/हेक्टेयर मदद की मांग
Washim, Maharashtra:वाशिमच्या कारंजा तालुक्यातील पसरणी आणि धामणी परिसरातील शेतीपिकांची आमदार रोहित पवार यांनी पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. दुबार पेरणी करूनही पावसा अभावी सोयाबीन पीक वाया गेल्याने शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत. वर्षभराची भिस्त असलेलं पीक हातातून गेल्याने पुढे काय करायचं,असा प्रश्न शेतकऱ्यां समोर उभा ठाकला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये,तर मजूर कुटुंबांना २५ हजार रुपयांची तात्काळ मदत देण्यात यावी,अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.0
0
Report
78 साल बाद भी सड़क नहीं, सालईटोला में शव खाट पर लाया गया
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिले के धानोरा तालुक़े के सालईटोला गाँव से एक हृदयद्रावक वीडियो सामने आया है। स्वतंत्रता के 78 वर्ष बाद भी इस गाँव को सड़क नहीं मिली है। इसलिए मृत व्यक्ति का शव खाट पर बांधकर बांबू पर लाकर चिखल भरे रास्ते से मुख्य रास्ते तक लाना पड़ा। चार युवक शव खाट पर रखकर दो बाँसों के सहारे कंधे पर ले जाते दिखते हैं। रास्ते में पानी और चिखल था। अर्ध-किलोमीटर चलने के बाद शव मुख्य रस्ते के ट्रैक पर रखा गया। ग्रामीणों के अनुसार रुग्णवाहिका गाँव तक नहीं आ पाती। ग्राम पंचायत और प्रशासन से बार-बार माँग के बावजूद सड़क नहीं बन सकी।0
0
Report
Advertisement
बुलढाणा में किसानों के राजा की धूम; रविकांत तुपकार ने बैलगाड़ी से गणेश उत्सव सजाया
Buldhana, Maharashtra:बुलढाण्यात शेतकऱ्यांच्या ‘क्रांतिकारी राजा’चे दणक्यात आगमन... डफड्याचा ताल, सजवलेली बैलगाडी आणि बैलगाडीचं सारथ्य करताना दिसले रविकांत तुपकर! श्री गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर बुलढाण्यात ‘शेतकऱ्यांच्या क्रांतिकारी राजा’ची यंदा पाचव्या वर्षी उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली. विशेष म्हणजे गणरायाची मूर्ती सजवलेल्या बैलगाडीतून आणण्यात आली आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकरांनी स्वतः बैलगाडी हाकत गणरायाला मंडपात आणलं. यावेळी गणरायाच्या चरणी तुपकरांनी शेतकऱ्यांसाठी साकडं घातलं. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्या, बुलढाण्याला दुष्काळाच्या यादीत घ्या आणि सरकारला शेतकऱ्यांसाठी काम करण्याची सद्बुद्धी द्या, अशी मागणी त्यांनी केली. सत्ताधारी नेत्यांनी आपापसातील भांडणं बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढावं, असं आवाहनही तुपकरांनी केलं. दरम्यान, ‘क्रांतिकारी राजा’समोरचा आकर्षक देखावाही नागरिकांचं लक्ष वेधून घेतोय.0
0
Report
बुलढाणा के किसान टॉवर पर चढ़े, दुष्काळ घोषित कराने की मांग तेज
Buldhana, Maharashtra:बुलढाणा ब्रेक कोरडा दुष्काळ जाहीर करा! शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी टॉवरवर चढून आंदोलन! बुलढाण्यात शेतकरी प्रश्न पेटला; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक अटाळी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांचे टॉवरवर चढून आंदोलन शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या, अशी मागणी पिकांची अवस्था बिकट असताना प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी टोकाचे आंदोलन कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन अमोल पाटील टॉवरवर चढल्याने प्रशासनाची धावपळ मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा0
0
Report
सरकार ने 15 मांगों को पूरा कहा, आंदोलन जारी रहेगा—अब क्या होगा?
Nagpur, Maharashtra:नागपूर - डॉ. बबनराव तायवाडे,अध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी महासंघ - जांरांगे पाटील आंदोलन - गेल्या 5-6 दिनोंांपासून आंदोलनकर्त्यांची मागणी आणि सरकारची भूमिका संदर्भात विचार केला तर असे दिसून येते की आंदोलनकर्त्यांनी ज्या काही 15 मागण्या सरकारपुढे मांडण्यात आल्या होत्या... त्या 15 मांगण्यांच्या संदर्भात 15 मुद्द्यांचा मसुदा सरकारने आंदोलनकर्त्यांना दिलेल्या दिवसापासून काल पर्यंत सरकार त्याच्यावर ठाम आहे. पहिल्या बारीक बातम्या: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री आणि सरकारमधील आमदार बोलायला लागले आहेत की सरकारने यांच्या मागण्या पूर्ण केल्या आहेत...ज्या दोन मागण्या आहेत... कोल्हापूर आणि सातारा ची गझेटीयरची मागणी आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट आहेत, विधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे सुरू आहे दुसरं प्रकरण चार लोकांची कास्ट व्हॅलिडिटी चे प्रकरण आहे,त्यावर सरकारने सांगितले आहे की एकदा जात पडताळणी समितीने नाकारलेले प्रमाणपत्र देता येत नाही,त्यासाठी कोर्टात जावे लागते उर्वरित मागण्या सरकारने मान्य-पूर्ण केल्या आहेत,वारंवार मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सांगत आहेत,त्यामुळे समाजातील विविध स्तरावर काम करणारेही चिंतन करून विचारात आहेत की सरकारने जर मागण्या पूर्ण केल्या आहेत तर हे आंदोलन कशासाठी आहे0
0
Report
Advertisement
