445001
काँग्रेस नेते ठाकरे: मोदींचा भाषण बंजारा समाजाचा अपमान!
Yavatmal, Maharashtra:काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी पोहरादेवी येथे केलेले राजकीय भाषण दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. मोदींचा काँग्रेसवर आरोप आणि बंजारा बांधवांचा अपमान सहन केला जाणार नाही, असे ते म्हणाले. काँग्रेसने वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली होती, ज्यामुळे बंजारा समाजाची प्रगती झाली. मोदींनी त्यांच्या कुटुंबियांना निमंत्रण न देता त्यांचा अपमान केला, यावरून मोदींना बंजारा समाजाबद्दल आस्था नसल्याचे दिसते, असे ठाकरे यांनी म्हटले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
बारामती उपचुनाव के लिए कल 478 मतदान केंद्र, CCTV निगरानी के साथ मतदान
Rui, Maharashtra:बारामती पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान.... 478 मतदान केंद्रावरती होणार मतदान..... ..... मतदान केंद्रावरती असणार सीसीटीव्हीची करडी नजर..... Anchor _बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या गुरुवारी 23 एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे एकूण 478 मतदान केंद्रांवर ती मतदान प्रक्रिया पार पडली जाणार आहे. विशेष म्हणजे ही सर्व मतदान केंद्र सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली असणार आहेत अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी दिली आहे. आज या प्रत्येक मतदान केंद्रावर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन पोहोचवल्या जात आहेत. निवडणूक व्यवस्था, मतदानासाठी ईव्हीएम, व्हीव्हीपॅट व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती,सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग सुविधा,कायदा व सुव्यवस्थेसाठी सीसीटीव्ही व पोलिस बंदोबस्त तसेच आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आलीय... बारामती तालुक्यात एकूण मतदार : ३लाख ८४हजार ५७९ मतदार असून पुरुष १,९३,८७१ आहेत. तर महिला १,९०,६८४,असून तृतीयपंथी २४ मतदार आहेत. तालुक्यात एकूण ४७८ मतदान केंद्रे आहेत.यामध्ये ईव्हीएम ४७८,बॅलेट युनिट्स ९५६, व्हीव्हीपॅट ४७८,यंत्रणा आहेत. तर ईव्हीएम व व्हीव्हीपॅट ६०,बॅलेट युनिट्स १२०राखीव यंत्रे ठेवण्यात आली आहेत.. एकूण वाहने १६५ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी,स्वच्छतागृहे,वैद्यकीय संच उपलब्ध करू. देण्यात आले आहे. मतदान प्रकिया सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिस बंदोबस्ताबरोबरच ८ तपासणी नाके (चेक पोस्ट), १६ स्थिर पथके,८ भरारी पथके अशी एकूण ९६ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. पुढील महिन्या ४ मे २०२६ रोजी याच ठिकाणी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे गोदामात मतमोजणी प्रकिया पार पडणार आहे.0
0
Report
संगमनेर के भोंदू राजेंद्र गडगे पर पुलिस का फिर छापा, लाखों रुपये जब्त
Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील भोंदू राजेंद्र गडगे याच्या दत्तधाम दरबाराची आज उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडून पुन्हा झाडाझडती घेण्यात आली.. गुह्या संदर्भात महत्वाचे पुरावे जमा करण्याचं काम पोलीसांकडून वेगाने सुरू आहे.. मंत्र तंत्राने असाध्य रोग बरे करण्याचा दावा करणारा संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील भोंदू राजेंद्र गडगे गजाआड गेला आहे.. सोमवारी पोलीसांनी दरबाराची झाडाझडती घेत त्याचा दत्तधाम सरकार दरबार सिल केला होता.. आज पुन्हा आरोपीला घेऊन पोलीस गडगेच्या घरी पोहचले आणी महत्वाचे दस्तऐवज, सिसीटिव्हीचे डिव्हीआर यासह लाखो रूपये जप्त केले आहे.. डॉ कुणाल सोनवणे, उपविभागीय पोलिस अधिकारी..0
0
Report
राहुरी विधानसभा पोटनिवड: कल मतदान, 3,33,543 मतदाता, 374 केंद्र, सुरक्षा मजबूत
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्या नगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान पार पडणार आहे... राहुरी मतदारसंघात 3 लाख 33 हजार 543 मतदार आहेत... मतदान प्रक्रियेसाठी एकूण 374 मतदान केंद्र आहेत तर मतदान प्रक्रियेसाठी 1745 कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहेत. या मतदान प्रक्रियेची संपूर्ण तयारी प्रशासनाकडून करण्यात आलीये... केंद्रासाठी लागणारे ईव्हीएम व्हीव्हीपॅट आणि इतर लागणारे साहित्य मतदान कर्मचाऱ्यांना थेट मतदान केंद्रावर उपलब्ध होणार आहे...उन्हाचा कडाका लक्षात घेता मतदान केंद्रावर विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.0
0
Report
Advertisement
कोवाड गाँव के फलक पर नागर समस्या से शादी तय में अड़चनें, कोल्हापुर चर्चा
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील कोवाड बाजारपेठेतील फलक चर्चेत नागरी समस्यांमुळे मुलांची लग्न ठरविण्यात अडचणी?? कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यातील कोवाड गावातील फलक लेखक स्वामीकार रणजीत देसाई यांचं गाव अशी कोवाडची ओळख ताम्रपर्णी नदी काठावरील कोवाड हे गाव रस्ते पाणी कचरा या समस्यांमुळे कोणी मुली देईनात... अज्ञातांनी लावलेला फलक जोरदार चर्चेत....0
0
Report
नागठाणे नदी के दूषित पानी से हजारों मछलियाँ मर गईं, स्थानीय लोग आक्रोशित
Sangli, Maharashtra:नागठाणे ओढ्यात दूषित पाण्यामुळे हजारो माशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सांगलीतल्या पलूस तालुक्यातील नागठाणे येथे ओढ्यात दूषित पाण्यामुळे मासे मृत्युमुखी पडत असल्याचा आरोप स्थानीय नागरिकांकडून करण्यात येत आहे. यामुळे हजारो मृत माशांचा खच ओढया पात्रात पडल्याचं पाहायला मिळत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे याबाबत नागरिकांकडून तक्रार करूनदेखील दुर्लक्ष होत असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारभारावर नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.0
0
Report
सिंधुदुर्ग में टोल वसूली फिर शुरू, विपक्ष का तीखा हमला—गडकरी पर आरोप
Oras Bk., Maharashtra:मुंबई गोवा महामार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिलेल्या ओसरगाव येथील टोल नाक्याच्या शुभारंभाचे संकेत मिळाले आहेत. केंद्र शासनाने याबाबत निविदा प्रक्रिया सुरू केली असून 23 तारीख पर्यंत निविदा स्वीकारल्या जाणार असून 24 तारीख रोजी टोल वसुली साठी ठेकेदार नेमण्यात येणार आहे. 2023 साली टोल वसुली सुरू करण्यात आली होती मात्र स्थानिक पदाधिकारी आणि प्रवासी संघटनांनी विरोध केल्यामुळे टोल वसुली थांबली होती. मात्र आता पुन्हा एकदा टोल वसुली केली जाणार असल्याने विरोधक आक्रमक झाले असून नितीन गडकरी हे सिंधुदुर्गात टोल सुरू करण्यासाठीच आले होते असा आरोप करत टोल वसुलीला आपला विरोधच राहील अशी भूमिका ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी घेतलीय.. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू होणाऱ्या टोल वसुली नंतर राजकीय नेते व स्थानिक काय भूमिका घेतात या कडे आता सर्वांच लक्ष लागलेय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी0
0
Report
Advertisement
वाशीम में सीड बैंक प्रदर्शन से पर्यावरण जागरूकता बढ़ी
Washim, Maharashtra:वाशीम: वाढते प्रदूषण,वृक्षतोड, पाण्याची टंचाई आणि ग्लोबल वॉर्मिंग यांसारख्या समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहेत.या पार्श्वभूमीवर पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी २२ एप्रिल रोजी जागतिक“वसुंधरा दिन” साजरा केला जातो.याच निमित्ताने वाशिम येथील एस.एम.सी.शाळेत निसर्ग इको क्लब,राष्ट्रीय हरित सेना आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सीड बँक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या बियांची माहिती सादर केली.तसेच या बियांचा उपयोग शाळेच्या परिसरातील बॉटनिकल गार्डन विकसित करण्यासाठी आणि सामाजिक वनीकरणाच्या उपक्रमांसाठी करण्यात येणार आहे.0
0
Report
वाशीम के NH पर सर्विस रोड के काम से ट्रैफिक जाम; एक एम्बुलेंस भी फंसी
Washim, Maharashtra:वाशीम शहरातून जाणाऱ्या अकोला–नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रस्त्याच्या कामामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. आज शहरातील पुसद नाका या वर्दळीच्या चौकात चारों बाजूंनी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती, ज्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. दुपारच्या उन्हात वाहनचालक, प्रवासी व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. विशेष म्हणजे, एका Ambulanceलाही या कोंडीत अडकावे लागल्याने रुग्णसेवेवर परिणाम झाला. सर्व्हिस रस्त्याच्या कामा दरम्यान योग्य पर्यायी व्यवस्था नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांनी केला है.0
0
Report
धुळे में कुलर शॉक से दो युवकों की मौत, गाँव में सनसनी
Dhule, Maharashtra:धुळे जिल्ह्यात कुलरचा शॉक लागल्याने दोन युवकांचा जागीची मृत्यू झाला आहे. शिरपूर तालुक्यातील दोन वेगवेगळ्या या धक्कादायक घटना घडल्या आहेत. शिरपूर तालुक्यातील होळनांथे आणि भामपूर गावातील या घटना असून, होळनांथे येथील हर्षल विनोद मराठे तर भामपूर येथील महेश भरवाड असे मृत मुलांचे नाव आहे. हर्षल मराठे घरात अभ्यास करत असतांनाच हात कुलरला स्पर्श झाल्याने शॉक लागला. तर महेश भरवाड हा कुलर सुरू करत असताना शॉक लागून त्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.0
0
Report
Advertisement
माँ ने प्रेमी के लिए बेटे का अपहरण कराने की साजिश रची, पुलिस ने पर्दाफाश किया
Nashik, Maharashtra:प्रियकरासाठी आईनेच रचला आपल्या मुलाचा अपहरणाचा कट... - नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यातील घटनेने उडाली खळबळ... - CCTV फुटेज आणि तपासाची चक्रे फिरवीत वडनेर खाकुर्डी पोलिसांनी केला या प्रकरणाचा पर्दाफाश.. ANC: विवाह झालेला असताना प्रियकराकडे आकर्षित झालेल्या मालेगाव पंचशीलनगरातील मनीषा मयूर मोंडल (वय ३५) या महिलेचा प्रियकर मोहन साईनाथ मोरे (३२, रा. अजंग) हा तिच्याबरोबर राहत नव्हता, तो सोबत राहावा यासाठी तिनेच तिच्या साडेपाचवर्षीय मुलाच्या अपहरणाचा कट रचला आणि स्वतःहून वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेली... *बाइट1 : API पुरुषोत्तम शिरसाठ, वडनेर खाकुर्डी पोलिस स्टेशन ( 00.59 सेकंद )* VO 1: यानंतर पोलिसांनी मोहनला ताब्यात घेतले, मात्र त्याने मुलगा लपविला नसल्याचे पोलिसांना पुनः पुन्हा सांगितले. पोलिसांनी मनीषाला वेळोवेळी माहिती विचारली, मात्र ती सहकार्य करीत नसल्याने पोलिसांना तिच्यावर संशय आला. वडनेर खाकुर्डीचे सहायक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने तपासाची चक्रे फिरवली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले Национल एकात्मता चौक, मोसम पुल, शिवतीर्थ, नवा बस स्टँड तसेच मनिषा ही स्वतः रिक्षा चालवते म्हणून पेट्रोल पंप येथील CCTV चेक केले. असता मनीषा ही तिचा चिखलओहोळ येथील मित्र विष्णू श्रीराम सोनवणे हिच्या ताब्यात मुलगा जितेशला देत असल्याचे दिसून आले. *CCTV मुलाला घेऊन जात असताना... रिक्षात पेट्रोल भरत असताना मनिषा* VO 2 : यानंतर Api शिरसाठ व पोलिस उपनिरीक्षक अंकुश नवले यांच्या पथकाने चिखल ओहोळ येथे जाऊन मुलाला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलाला त्याची आई मनिषा हिच्या ताब्यात दिले. आणि मनीषाने प्रियकर आपल्या सोबत रहावा म्हणून खोटा बनाव रचल्याने तिच्यावर वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. *बाइट 2: API पुरुषोत्तम शिरसाठ, वडनेर खाकुर्डी पोलिस स्टेशन (1:46 सेकंद )* VO 3: दरम्यान अशा प्रकारचे खोटे गुन्हे कोणी दाखल करू नये. जेणे करून असे प्रकार हे अंगळट येऊन स्वतःवरच गुन्हे दाखल होतात. तेव्हा अस कोणी करु नये असे पोलिसांनी देखील आवाहन केले असले तरी प्रियकरासाठी मुलाचे अपहरण करणे म्हणजे आईच्या वात्सल्यावर बोट ठेवण्यासारखे झाले.... विशाल मोरे, झी मिडिया मालेगाव0
0
Report
औरंगाबाद नामांतरणानंतर निधी विभाजन: भाजपा 80 लाख, AIMIM 30 लाख
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजपची निर्विवाद सत्ता आहे. या महापालिका सत्ताधार्यांनी नगरसेवकांना देण्यात येणाऱ्या निधीत भेदभाव केल्याचे चित्र आहे. भाजपच्या नगरसेवकांना 80 लाख रुपये निधी मिळणार आहे तर एमआयएम नगरसेवकांना 35 लाख रुपये मिळणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे ‘छत्रपती संभाजीनगर’ म्हटलं जातं आणि शहराचं औरंगाबाद म्हणणं कायम असल्यामुळे एमआयएमची ही शिक्षा असेल असा दावा भाजपचा आहे. आणि काय काय आहे ते पाहूयात. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजप विरुद्ध एमआयएमचा वाद दिवसेंदिवस रंगत चालला आहे. औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर झालं असलं तरी एमआयएम अजूनही शहराला औरंगाबाद म्हणतात, त्यामुळे स्थायी समितीकडून नगरसेवकांना देण्यात आलेल्या निधीत खासकरून एमआयएम नगरसेवकांच्या निधीत कपात करण्यात आली आहे. एमआयएम नगरसेवकांना स्थायी समितीकडून अवघे 5 लाख तर प्रशासनाकडून 25 लाख असे 30 लाख देण्यात येणार आहेत; भाजपच्या नगरसेवकांना स्थायी समितीकडून 55 लाख तर प्रशासनाकडून 25 लाख असे 80 लाख रुपये प्रत्येकी मिळणार आहेत. एमआयएमचे नगरसेवक अजूनही औरंगाबाद म्हणतात, जनरल बॉडी मिटिंगमध्ये गोंधळ करतात त्यामुळे त्यांना निधी कमी देण्यात आल्याचं स्थायी समिती सभापतीचे म्हणणं आहे. "औरंगाबाद म्हणण्याची शिक्षा" असं समजलं तरी चालेल असाही सभापतींचा मत आहे. अन्यथा, आयुक्तांना या निर्णयाबद्दल विचारलं जाणार आणि येत्या सभेतही सत्ताधाऱ्यांना उत्तर द्यावं लागेल अशी इशारा एमआयएमने दिला आहे. गेली काही दिवस भाजप विरुद्ध एमआयएम अशी चर्चा सुरू आहे. मंगळवारी झालेल्या सभेत पण दोन्ही पक्षांनी निधीबद्दल संताप व्यक्त केला.0
0
Report
मानोरा में मंदिर दानपेटी चोरी: CCTV फुटेज से चोरों की तलाश जारी
Washim, Maharashtra:मानोरा शहर, वाशिम जिले में मंदिर चोरी की घटना घटी है. अरुणावती नदी के तट पर स्थित श्री गणेश मंदिर और शिव मंदिर की दानपेटी फोड़कर चोरों ने नकद राशि चुरा ली. यह पूरी घटना CCTV कैमरों में कैद हुई है. मानोरा पुलिस CCTV फुटेज के आधार पर चोरों की खोज कर रही है. शहर में बढ़ते चोरी के घटनाओं के कारण नागरिकों में भय का माहौल बन रहा है और पुलिस से रात्री गश्त बढ़ाने की मांग की जा रही है.0
0
Report
Advertisement
राज्य सरकारी कर्मचारियों की हड़ताल से सरकारी कामकाज थमा, 17 लाख प्रभावित
Khed, Maharashtra:राज्य के सरकारी कर्मचारियों के प्रलम्बित मांगों का पेच अब अधिक गहरे हो रहे हैं. पुरानी पेंशन योजना और अन्य प्रमुख मांगों के लिए बुलाए गए राज्य सरकारी कर्मचारी और शिक्षकों के अनिश्चितकालीन हड़ताल चल रही है. राज्यभर के 17 लाख कर्मचारियों ने हड़ताल में भाग लिया है, जिससे मंत्रालय से लेकर स्थानीय प्रशासनिक कार्यालयों तक सभी कामकाज पूरी तरह ठप हो गया है. खेड तहसील कार्यालय से इसका आकलन हमारे प्रतिनिधि Hemant Chapude ने किया.0
0
Report
रायगढ़ में जल संकट गहरा; 162 गाँव और 131 वार्डों में पानी पहुँचाने के लिए टैंकर बढ़े
Chendhare, Maharashtra:स्लग शासनाच्या टंचाई निवारणार्थ उपाययोजनांचा फज्जा रायगडात टंचाईग्रस्त लोकसंख्येत 10 हजारांनी वाढ 162 गावे वाडयांची भिस्त टँकरवर गतवर्षीच्या तुलनेत टंचाईचे संकट गडद जलजीवन मिशन योजनांची कामे ठप्प0
0
Report
संभाजीनगर में भाजपा महिला कार्यकर्ताओं ने कांग्रेस के विरोध में प्रदर्शन किया
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:नारीशक्ती विधेयकाला काँग्रेसने विरोध केला Yमुळे संभाजीनगर मध्ये भाजपच्या महिला कार्यकर्त्यांकडून काँग्रेस विरोधात आंदोलन करण्यात आला, यावेळी राहुल गांधीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काँग्रेस हा महिला विरोधी पक्ष आहे जनता यांना धडा शिकवेल असं भाजप महिला कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं. यावेळी निराला बाजार परिसरात त्यांनी काही वेळ रस्ता रोखून धरण्याचा हा प्रयत्न केला.0
0
Report
Advertisement
