445001
काँग्रेस नेते ठाकरे: मोदींचा भाषण बंजारा समाजाचा अपमान!
Yavatmal, Maharashtra:काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी पोहरादेवी येथे केलेले राजकीय भाषण दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. मोदींचा काँग्रेसवर आरोप आणि बंजारा बांधवांचा अपमान सहन केला जाणार नाही, असे ते म्हणाले. काँग्रेसने वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली होती, ज्यामुळे बंजारा समाजाची प्रगती झाली. मोदींनी त्यांच्या कुटुंबियांना निमंत्रण न देता त्यांचा अपमान केला, यावरून मोदींना बंजारा समाजाबद्दल आस्था नसल्याचे दिसते, असे ठाकरे यांनी म्हटले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नागपुर के लक्ष्मी नगर चौक में अचानक कार में आग लगने से चालक-यात्री सुरक्षित बाहर
Nagpur, Maharashtra:नागपूर लक्ष्मी नगर चौकात बर्निंग कार शहरात उन्हाचा तडाखा वाढला असताना लक्ष्मी नगर चौकात एका कारने अचानक पेट घेतला चालकाला गाडीनेpet घेतल्याच्या वेळीच लक्षात आल्याने गाडीतील चालक आणि एक प्रवासी लगेच गाडीतून बाहेर पडले त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली अग्निशामन दलाच्या जवानानी लगेच घटनास्थळी पोहचले व त्यांनी गाडीला लागलेली आग नियंत्रणात आणली मात्र यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले गेल्या काही दिवसांपासून नागपुरात उन्हाची दाहकता वाढत असताना दुचाकी आणि चारचाकी वाहनांना आग लागल्याचे किंवा पेट घेतल्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत.0
0
Report
नवी मुंबई मनपा को आधुनिक स्वास्थ्य सेवाओं के लिए कैथ लैब और MRI मंजूरी मिली
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई महानगरपालिका आता शहरातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सेवा देण्याकडे भर देत आहे. नवी मुंबई मनपाच्या वाशी येथील रुग्णालयात द्विस्तरीय कॅथलॅब, ऐरोली येथील मनपा रुग्णालयात सिंगल प्लॅन कॅथलॅब उभारणी तसेच वाशी येथे एमआरआय सेंटर परिचलन करण्याच्या कामाला स्थायी समिती सभेने मंजुरी दिलेय. यामुळे मनपा रुग्णालयात हृदय विकारावर ऐजिओग्राफी, ऐजिओप्लास्टि याच्यासह मेंदू आणि हृदयात झालेल्या गुठळ्या काढण्याच्या शस्त्रक्रिया देखिल करणे शक्य होणार आहेत. तसेच मनपा रुग्णालयात एमआरआय कार्यान्वित होणार असल्याने शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.0
0
Report
निफाड़ कोर्ट के सामने भोंदू महेश गिरी पर गंभीर लैंगिक शोषण का केस
Niphad, Maharashtra:लासलगाव (नाशिक) : भोंदू महेश गिरी उर्फ महेश दिलीप काकडे याला निफाड न्यायालयात हजर करण्यासाठी लासलगाव पोलीसांचा ताफा निघाला निफाड कडे. साडेतीन वाजेच्या दरम्यान केले जाणार निफाड न्यायालयात जाणार हजर. लैंगिक शोषण व जादू टोणा संदर्भात बुधवारी उशिरा रात्री भोंदू महेश गिरी विरोधात लासलगाव पत्तात झाला गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल. या गुन्ह्यात लासलगाव पोलिसांनी केली होती गुरुवारी मध्य रात्री दीड वाजता अटक. पुढील तपास कामी लासलगाव पोलिसांकडून सात ते नऊ दिवसांची केली जाणार पोलीस कोठडची मागणी. निफाड तालुका धरणगाव खडक येथे आहे भोंदू महेश गिरीचे मठ0
0
Report
Advertisement
मानोरा घाट पर कार दुर्घटना, कठडे टूटे, चालक नियंत्रण खोया
Washim, Maharashtra:मानोरा घाटात एका कारचा अपघात झाला. रस्त्याच्या कडेला असलेले कठडे तुटलेल्या अवस्थेत असल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार दरीत कोसळली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे. या मार्गावरील कठडेचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.0
0
Report
शेकाप ने गायकवाड की अभद्र भाषा के खिलाफ कार्रवाई की मांग
Chendhare, Maharashtra:प्रकाशक आंबी शिवीगाळ प्रकरणी शेकाप आक्रमक. आ. संजय गायकवाड यांचा शेकापने केला निषेध. आमदार गायकवाड यांच्यावर कारवाईची मागणी. शिवसेना च्या आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात शेतकरी कामगार पक्ष देखील आक्रमक झालाय. शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी आमदार गायकवाड यांचा निषेध केलाय. लोकप्रतिनिधींच्या तोंडात ही भाषा शोभत नाही. मुख्यमंत्री आणि गृह विभागाने याची गंभीर दखल घेऊन आमदार गायकवाड यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शेकापने केलीय.0
0
Report
वाशीम में सरकारी कर्मचारियों की हड़ताल से सेवाएं ठप, आंदोलन जारी
Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:राज्य शासकीय कर्मचारी संघटनेच्या संपाचा आज चौथा दिवस असून,वाशीम जिल्ह्यातील महसूल, कृषी, सार्वजनिक बांधकाम व तहसीল कार्यालयांचे कामकाज ठप्प झाले आहे.जुनी पेन्शन योजना व इतर १७ मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने हा संप पुकारण्यात आला आहे.संपकारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु आहे. आता शासकीय रुग्णालयातील परिचारिकाही संपात सहभागी झाल्याने आरोग्यसेवेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले。0
0
Report
Advertisement
उरण में 58 लाख जमीन: गिरफ्तारी के दिन भी निबंधन, SIT जांच की मांग
Navi Mumbai, Maharashtra:भोंदू अशोक खरातच्या पत्नीच्या नावावर उरणमध्ये 58 लाखांची जमीन, अटकेच्या दिवशीच नोंदणी करार झाल्याने अधिकारी संशयाच्या फेऱ्यात. भोंदूबाबा अशोक खरातने उरण येथील चाणजे गावात देखील जमीन खरेदी केल्याचे उघड झालेले आहे. ज्या दिवशी अशोक खरात याला अटक केली गेली त्याच दिवशी त्याची फरार पत्नी कल्पना अशोक खरात हिच्या नावावर जमिनीच्या नोंदीची प्रक्रिया सुरू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या जमीन व्यवहाराने केवळ महसूलच नव्हे, तर निबंधक यंत्रणेच्या पारदर्शकतेवरही मोठे प्रश्नचिन्ह उभे झाले आहेत. 12 मार्च रोजी अस्मिता अविनाश म्हात्रे व कैलास मिश्रीमल शहा यांच्याकडून जमीन नोंदणीकृत खरेदीखताद्वारे कल्पना खरात यांच्या नावावर घेण्यात आली असून हा व्यवहार सुमारे 58 लाख 50 हजार रुपयांचा झाला असल्याचे समोर आलेय. अटकेच्या दिवशीच नोंदीची प्रक्रिया झाली आणि यानंतरही व्यवहाराचा वेग थांबला नसून 13 एप्रिल 2026 रोजी फेरफार क्रमांक 8351 मंजूर करण्यात आला. म्हणजे, संपूर्ण व्यवहाराची महसूल नोंद प्रक्रिया अवघ्या एका महिन्याच्या आत पूर्ण करण्यात आलेय. या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत सखोल चौकशी करावी, दुय्यम निबंधक व महसूल अधिकाऱ्यांची भूमिका तपासून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.0
0
Report
पनवेल में मराठी बचाव हेतु मनसे का आंदोलन, रिक्षा-टैक्सी चालकों पर असर
Navi Mumbai, Maharashtra:पनवेल मद्ये मनसे चे आंदोलन पनवेल रेल्वे परिसरात रिक्षा वर बॅनर लावत आंदोलन केले असून , मराठी बोलत नसलेल्या रिक्षाचालक आणि टॅक्सी चालक बाबत मनसे ने आंदोलन केले। वाहतुक सेना उपाध्यक्ष सचिन जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले。0
0
Report
हिंगोली में संप के कारण दुल्हा-दुल्हन की शादी दस्तावेजी कार्य रोक गए
Hingoli, Maharashtra:अँकर - एकीकडे जुनी पेन्शन आणि आपल्या न्याय्य मागण्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारलाय, तर दुसरीकडे या संपाची झळ आता सर्वसामान्यांच्या थेट आयुष्याशी निगडित असलेल्या आनंदाच्या क्षणांना बसू लागली आहे. हिंगोलीत असाच एक धक्कादायक आणि भावूक प्रकार समोर आलाय. लग्नाचं बाशिंग बांधून नवरदेव आणि हिरवा चुडा भरून नवरी नोंदणी कार्यालयात पोहोचली पण तिथे स्वागत झालं ते एका जड कुलपाने पाहुयात यावर खास रिपोर्ट...0
0
Report
Advertisement
बारामती में अजित पवार विमान हादसे की जांच फास्ट ट्रैक से कराने की मांग
Rui, Maharashtra:बारामती अमोल मेटकरे बाइट पॉईंटर ... अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास जलद गतीने व्हावा अमोल मेटकरे.. ईशानेश्वर मंदिर आणि बारामतीतील अघोरी पूजा काही संबंध आहे का याचा तपास व्हावा... Anchor : बारामतीत सुनेत्रा वहिनींचा प्रचारासाठी फिरत असताना अनेक गावांमध्ये तेवढे केले त्यावेळी गावकऱ्यांनी अजित पवारांचे विमान अपघाताचा तपास लागावा अशी मागणी केली... मुख्यमंत्र्यांनी तसे बोलून दाखवले सुनेत्रा पवार देखील बोलल्या. हा विषय फास्टट्रॅक वर आला पाहिजे.. काही अंधश्रद्धेचे प्रकार देखील काही लोकांनी माझ्यासमोर निदर्शनात आणून दिले .. {0
0
Report
ठाणे में भ्रष्टाचार के खिलाफ मजबूत कदम: मंत्री अदिती तटकरे ने क्या कहा?
Pimpri-Chinchwad, Maharashtra:ठाणे जिले में महिला बाल विकास विभाग के अंतर्गत 19 से 25 तारीख के बीच विभिन्न योजनाओं के नाम पर भ्रष्टाचार का आरोप Zee 24 Taas ने उजागर किया। महिला और बाल विकास मंत्री अदिती तटकरे ने मामले की गंभीर दखल लेते हुए कहा कि दोषियों पर कार्रवाई की जाएगी। पूरे प्रकरण की जांच के लिए एक जांच समिति गठित की गई है और अन्य जिलों में भी ऐसी स्थिति न Pike हो इसके लिए उपाय बताए गए हैं। हमारे प्रतिनिधि कैलास पुरी ने इस मुद्दे पर उनसे बात की।0
0
Report
ठाणे में 73 करोड़ रुपये के घोटाले की चर्चा; CM से कार्रवाई की मांग
Akola, Maharashtra:ठाणे जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागातील मोठा घोळ उघडकीस आल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. झी 24 तासच्या चौकशीत कागदोपत्री राबविण्यात आलेल्या योजनांमध्ये तब्बल 73 कोटी रुपयांच्या निधीचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकारामुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या तथा माजी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. कागदोपत्री योजना राबवून इतक्या मोठ्या प्रमाणात निधीचा घोळ होणे अत्यंत धक्कादायक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.तसेच या गंभीर प्रकरणाकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि जबाबदारांना तंबी द्यावी, अशी मागणीही यशोमती ठाकूर यांनी केली आहे.0
0
Report
Advertisement
पलूस तालुक़े में पानी संकट, दक्षिण आरफळ कैनॉल एक माह से सूना
Sangli, Maharashtra:सांगलीच्या पलूस तालुक्यातील अनेक गावांत आता पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत.आंधळी येथील दक्षिण आरफळ कॅनॉल गेल्या एक महिन्यापासून पाणी नसल्याने कोरडा ठणठणीत पडला आहे.त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांमधून आता संताप व्यक्त होऊ लागलाय.कॅनॉलच्या पाण्या अभावी आंधळी,मोराळे,राजापूर, बांबवडे, पलूस आणि सांडगेवाडी या पाच गावांच्या पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.पाण्या अभावी पिके वाळू लागली आहेत,तर पिण्याच्या पाण्यासाठी देखील ग्रामस्थांना वणवण करण्याची वेळ आली असून तातडीने दक्षिण आरफळ कॅनॉल मध्ये पाणी सोडावे,अन्यथा रास्ता रोको प्रसंगी तहसील कार्यालयाला कुलूप ठोकू,असा इशारा आंधळी ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.0
0
Report
इंदापुर में मनोज जरांगे पाटील का दौरा: स्मारक निरीक्षण और पुष्पवर्षी
Rui, Maharashtra:मनोज जरांगे पाटील इंदापुरात दाखल झाले. इंदापूरच्या बाह्यवळणावरील वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या स्मारकाची पाहणी जरांगे पाटलांकडून झाली. इंदापुर करांकडून जरांगे पाटलांवर पुष्पवृष्टी झाली. Anchor _मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील आज इंदापूरच्या दौऱ्यावर आहेत. इंदापूर शहरात दाखल झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी इंदापूर शहराच्या बाह्य वळणावरील वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या स्मारकाची पाहणी केली आहे. इंदापुरात दाखल होताच इंदापूरकरांकडून जरांगे पाटलांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे दिव्य स्वागत करण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत इIndapur शहरातील गुरुकृपा सांस्कृतिक भवनात संवाद मेळावा पार पडणार आहे.0
0
Report
रत्नागिरी में तेज हवा से आम नुकसान, किसान 72 घंटे में दावा दायर करें
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी. वेगवान हवाओं के कारण आम पिक के नुकसान होने पर फळपीक विमाधारक किसान 72 घंटे के भीतर विमा कंपनी के टोल फ्री नंबर 14447 पर या कृषि विभाग में शिकायत दर्ज कराएं, ऐसा जिला कृषि अधिकारी शिवकुमार सदाफुले ने कहा है. जिले में पिछले दो दिनों से बादलघट अवकाळी पावस का वातावरण है, इसलिए वेग वाले हवा 25 किमी प्रति घंटा या उससे अधिक हो जाने पर आम पिक के नुकसान के मामले में फळपीक विमाधारक किसानों को 72 घंटों के भीतर विमा कंपनी/कृषि विभाग में शिकायत दर्ज करनी चाहिए.0
0
Report
Advertisement
