icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow7 Oct 2024, 07:22 am
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

नागपुर में संघ के 100 वर्षों के दिशा-निर्देशक उत्सव पर जोरदार प्रस्तुति

Nagpur, Maharashtra:नागपूर सरसंघचालक डॉ मोहन भागवत -- संघ का पुरा कार्य स्वयंसेवको के परिश्रम से खडा हुआ है.. किसी के कृपा से नही.. और किसी के अवकृपा से रुका भी नही ---संघ को अपना मानकर सब संघ के विचार के अनुरूप राष्ट्र का एक स्वरूप खडा करने स्वयंसेवकोने अपनी पुरी शक्ती लगा दी ---संघ 100 साल पुरे करके संघ आज देश दिशादर्शन करने वाले एक शक्ती का रूप लेकर खडा है --- इतिहास अगर लिखा जाए तो रोमांचक के साथ उदबोधक भी है --- सौं साल के बात संघ कार्य आगे ले जाने कां दायित्व हमारा है -- पुरांन मे बहुत बाते जुड जाती है... कुछ वास्तविक रहती है कुछ नही रहती है...लेकिन प्रेरक, उद्बोधक सभी रहती है -- संघ के सभी कार्य शारीरिक, बौद्धिक यह संस्कार के लिये रहती है -- संस्कार ओ के रूप में संघ के स्वयंसेवक समाज मे प्रदर्शन करेंगे.. संघ को दिखायेगे --- कार्यक्रम मे जो विविधता है .. उसमे घोष के वजह से आकर्षक रहेगा -- सब जगह घोष दल विकसीत हुआ है --क्यो किया है.. क्या करना है... इस सृष्टी यह लेखन महत्वपूर्ण है -- संघ की इच्छा ये तो नही है कि इतिहास मे उसका नाम स्वर्ण अक्षरो मे लिखा जाये --- संघ श्रेय पुरे समाज को देना चाहता है -- समाज के संमतकारी शक्ती के आधार पर ध्येय प्राप्ती का रस्ता संघ ने चूना है --- परंतु इस रस्ते पर चलने वालो की तयारी... कार्यक्रमो के माध्यम से होती है.. जैसे इस घोष कार्यक्रम.. संपूर्ण हिंदू समाज को संघटन करने वालो को... स्वरमे स्वर मिलाने का कदम से कदम मिलाने का अभ्यास होना चाहिए --- क्युकी शरीर की कृती मन पर परिणाम करती है -- मनका विचार शरीर को बनता है... दिग्दर्शित करता है... उलटा भी होता है शरीर के अभ्यास हे मन बनता है --- वादन करते है तो सभी सूर मे सूर मिलाते है --- एकताल को केंद्र मानकर घोष चलता है.. मिलकर चलना और मिला लेना ...यह समन्वय का स्वभाव हे जो लोगो को जोडता है.. --- स्वयंसेवक कोई भी कार्य करता है तो उसको विचार करना चाहिए -- नागपूर विश्वविद्यालय के कबड्डी के टी मे संघ के 3 स्वयंसेवक रहते थे ---- संघ का काम चमत्कार दिखाने के लिए नही है वो हो जाता है --- इसमे वादक और स्वयंसेवक को सोचना चाहिए शारीरिक कार्यक्रम करता है तो ताकद, हिम्मत और दम आया की नही -- वादन सुर मे करना है.. सारे पथ्य ध्यान रखते हए.. वादन मे अनुशासन चाहिये -- इस का सभी विचार पुराने वादको ने किया है --- कार्यक्रम मे भाव आना चाहिए --- इससे सत्यम,शिवम सुंदरम कार्यक्रम होता है. भारतीय कला का दर्शन होता है --- हमारा कार्यक्रम मी भारतवर्ष मे सत्यम, सुंदर, शिवम स्थिती उत्पन्न करने के लिए है --- इतिहास को समजना चाहिये जैसा उन्होने परिश्रम किया वैसे हम कर रहे है क्या... उन्होने जैसा वादन किया वैसे हम कर रहे है क्या... उन्नती हो रही है क्या... जो पूर्वजो के जीवन मे हुई है -- उसका आत्मचिंतन करने का समय है -- संघ के सो साल का सेलिब्रेशन नही कर रहे --- सारे कार्यक्रम...कार्यवृद्धी,... स्वयंसेवक को मे सिंहालोकन का भाव निर्माण करने... अधिक गुणवत्ता को प्रेरित करने -- आज का कार्यक्रम उसी बुद्धी से आयोजित किया गया है
0
0
Report

शिवसेना ने लोकसभा सीटों के लिए संगठनात्मक समीक्षा बैठकों का क्रम शुरू किया

Kalyan, Maharashtra:संघटनात्मक बांधणीसाठी शिवसेनेच्या आढावा बैठका सुरू. लोकसभा मतदारसंघ निहाय कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांचे आढावा बैठक सुरू. खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याण, भिवंडी लोकसभा मतदारसंघात घेतली कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक. पक्ष संघटना बांधणीसाठी जोमाने काम करण्याचं दिल्या सूचना, SIR बाबत केलं मार्गदर्शन. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा भिवंडी लोकसभा मतदारसंघातील आढावा बैठकीत पदाधिकारी कार्यकर्त्यांना संघटनात्मक बांधणीसाठी मार्गदर्शन केलं, यावेळी त्यांनी संघटनात्मक बांधणीकडे लक्ष देऊन जोमाने काम करणारं असं निर्देश दिले. बारामती निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, मात्र काँग्रेसने उमेदवार का दिला याचे उत्तर काँग्रेसचं चांगलं देईल असे विधान. खासदार श्रीकांत शिंदे यांचा काँग्रेसला चिमटा.
0
0
Report
Advertisement

अकोला के बालापुर में गांजा तस्करी पर बड़ी कार्रवाई, 55 लाख रुपये सामान जब्त

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरातून मोठी कारवाई समोर आली आहे. बेलदारपुरा परिसरातील आसरा माता मंदिराजवळ गांजा तस्करी करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल ५५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. ही कारवाई अकोला स्थानिक गुन्हे शाखा आणि बाळापूर पोलिसांनी संयुक्तरीत्या केली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत राष्ट्रीय महामार्गावरील बेलदारपुरा भागात कार आणि ट्रकमधून गांजाची वाहतूक सुरू असल्याचे उघड केले. कारवाईदरम्यान सुमारे २६ लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला.यावेळी गांजा तस्करीसाठी वापरण्यात येणारी कार आणि ट्रकही पोलिसांनी जप्त केले असून, एकूण ५५ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यातील पोलिसांची ही मोठी कारवाई मानली जात आहे.
0
0
Report

शर्मिला ठाकरे ने कप्तान खरात मामले पर महिलाओं को सख्त संदेश

Navi Mumbai, Maharashtra:आज नवी मुंबई मनपा में मनसे नगरसेवक अभिजीत देसाई के महापालिके के कार्यालय के उद्घाटन शर्मिला ठाकरे के हस्ते संपन्न हुए। यावेळी शर्मिला ठाकरे यांनी कप्तान खरात प्रकरणावरून महिलाओं को चांगलेच खडेबोल सुनावलेत. या महिलांना हात जोडावेसे वाटतायत तुमच्या नशिबात जे लिहिलंय ते तुम्हाला भेटणार आहे त्यासाठी कुठल्या भोंदू बाबा कडे जायची गरज नाही. आमचे 13 आमदार आले होते त्यावेळी आमच्या घरी अनेक भोंदू बाबांची गर्दी झाली होती. आम्ही सांगितलं होतं भेटायला या पण आम्ही पाया पडणार नाहीत तसेच फोटो काढून लोकांना सांगितलं की आम्ही भक्त आहोत तर तिथे येऊन कानफटऊ त्यामुळे आमच्याकडे कोणी येतंच नहीं अशी संतप्त प्रतिक्रिया शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केलेय。
0
0
Report
Advertisement

सरसंघचालक ने नागपुर महानगर घोष पथक के हस्तलिखित ग्रंथ का लोकार्पण किया

Nagpur, Maharashtra:नागपूर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महानगर घोष पथक हस्तलिखिताचे सरसंघचालकांच्या हस्ते लोकार्पण होत आहे रेशीमबागेतील डॉ.हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरात हा सोहळा होतोय संघाच्या नागपूर महानगर घोषाचा इतिहास जतन करण्याच्या उद्देशाने हा हस्तलिखित ग्रंथ तयार करण्यात आलाय..नागपूर महानगर घोषाच्या कार्याची सुरुवात, विविध उपक्रम, तसेच घोषवादनाची परंपरा, पद्धत याबाबत ग्रंथात मांडण्यात आले आहे. या कार्यक्रमादरम्यान नागपूर महानगर घोष वादकांकडून विविध रचनांचे वादन आणि प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement

कागल के समरजीत सिंह घाटगे ने फिर से BJP में प्रवेश किया, कोल्हापुर की राजनीति हिल गई

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. शाहू समूहाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी आज पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करत घरवापसी केली आहे. या पक्षप्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील विशेषतः कागल विधानसभा मतदार संघामधील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाहूया यासंदर्भातील सविस्तर वृत्त… पश्चिम महाराष्ट्रातील कागलचे प्रमुख नेते समरजितसिंह घाटगे यांनी शरद पवारांची साथ सोडत पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईत भाजप नेत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. कागलच्या राजकारणात महत्त्वाचं स्थान असलेले घाटगे यांनी आज कमळ हाती घेतलं. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजप सोडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र आता त्यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये परतत घरवापसी केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. घाटगे यांच्या प्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यात भाजपची ताकद वाढणार असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. समरजितसिंह घाटगे यांच्या राजकीय प्रवेशावर एक नजर टाकूया. समरजितसिंह घाटगे हे कागलच्या ऐतिहासिक घाटगे घराण्याचे वारसदार आहेत. त्यांच्या वडील विक्रमसिंह घाटगे हे कागलचे लोकनेते म्हणून ओळखले जात होते. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी शाहू शिक्षण संस्था आणि शाहू साखर कारखान्याची जबाबदारी सक्षमपणे सांभाळली आहे. पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा विस्तार करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. कागल मतदारसंघात त्यांचा मोठा प्रभाव असून त्याचा भाजपला फायदा होण्याची शक्यता आहे. दरम्यान विरोधक समरजीतसिह घाटगे यांच्यावर आरोप करत असताना ते कधीच राष्ट्रवादीचे झाले नाहीत अशी टिप्पणी केली आहे. तर काँग्रेसचे नेते मतदार सतेज पाटील यांनी भाजपाची गाडी आधीच फुल्ल झाली आहे , त्यामुळे त्यांचं काय होणार ते त्यांनाच माहीत असं म्हणत त्यांना डिवचले आहे. कागल विधानसभा मतदारसंघात घाटगे यांनी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यासमोर जोरदार आव्हान उभं केलं होतं. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करून दोघांमध्ये समेट घडवण्यात आला. या समेटावेळी घाटगे यांना नेमकं काय आश्वासन देण्यात आलं, याबाबत अजूनही स्पष्टता नाही. त्यामुळे त्यांच्या या घरवापसीकडे केवळ पक्षप्रवेश म्हणून नव्हे, तर भविष्यातील मोठ्या राजकीय हालचालीची सुरुवात म्हणून पाहिलं जात आहे.
0
0
Report

बुलढाणा में तीन नाबालिग छात्राओं के साथ शिक्षक की छेड़छाड़, गांव में भारी हंगामा

Buldhana, Maharashtra:बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या एका जिल्हा परिषद शाळेत विद्येचे मंदिर कलंकित झाल्याची घटना घडली आहे. एका नराधम शिक्षकाने शाळेतील तीन अल्पवयीन मुलींची छेड काढल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. पीडित मुलींनी धाडस दाखवून हा सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितला आणि त्यानंतर प्रकरणाचा स्फोट झाला. मुलींनी हकीकत सांगताच पालकांचा आणि ग्रामस्थांचा संयम सुटला. मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी शाळेवर धडक दिली. यावेळी शाळेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून गावातील पोलीस पाटील यांनी तातडीने डोणगाव पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित नराधम शिक्षकाला जमावाच्या तावडीतून सोडवून ताब्यात घेतले. सध्या पीडित मुली आणि त्यांचे पालक डोणगाव पोलीस स्टेशनमध्ये असून मुलींचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. त्या नराधम शिक्षकावर कठोर कारवाई करून त्याला आमच्या ताब्यात द्या, अशी आक्रमक मागणी ग्रामस्थांनी केली आहे. राज्यात आधीच कॅप्टन खरात प्रकरण गाजत असताना, आता शिक्षकानेच असं कृत्य केल्याने पालकांमध्ये भीतीचं आणि संतापाचं वातावरण आहे. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखল करण्याची प्रक्रिया सुरू केली असून गावात तणावपूर्ण शांतता आहे.
0
0
Report

चंद्रपुर में गैस आपूर्ति पर संकट: लंबी कतारों में बाउंसर तैनात

Chandrapur, Maharashtra:टायटल : गॅस टंचाईचा भास, चंद्रपुरात रांगांचा गोंधळ, बाऊन्सर तैनात अँकर :-- इराण-इराक-अमेरिका संघर्षामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असताना चंद्रपूर शहरात नागरिकांची गॅस एजन्सीपुढे मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. शहरातील अनेक गॅस एजन्सीसमोर सकाळपासूनच लांबलचक रांगा लागत असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी काही ठिकाणी खासगी बाऊन्सरही तैनात करण्यात आले आहेत. घरपोच गॅस पुरवठा सुरू असल्याच्या चर्चा असतानाही नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण दिसत आहे. परिणामी एजन्सीसमोर गर्दी वाढत असून नागरिक आणि एजन्सी मालकांमध्ये वादाच्या घटनाही समोर येत आहेत. जिल्हा प्रशासनाकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे की, गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी अनावश्यक गर्दी करू नये. मात्र तरीही परिस्थिती अद्याप जैसे थेच असल्याचे चित्र चंद्रपुरात पाहायला मिळत आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top