icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow7 Oct 2024, 07:22 am
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

मराठी फिल्म महामंडळ को मंत्रिपद का दर्जा मिलने की मांग; मेघराज राजेभोसले नए अध्यक्ष

Kolhapur, Maharashtra:अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा द्यावा, अशी मागणी चित्रपट महामंडळाचे नूतन अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी केली आहे. कोल्हापुरात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीची प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी मांडली. चित्रपट कलावंत, निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि कामगार अशा सर्व घटकांसाठी कार्य करणारी देशातील मोठी संस्था म्हणून मराठी चित्रपट महामंडळाकडे पाहिले जाते. त्यामुळे या संस्थेला अधिकृत मान्यता आणि बळ देण्यासाठी राज्य सरकारने कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्याचा सकारात्मक विचार करावा, असेही राजेभोसले यांनी यावेळी सांगितले. दरम्यान,आज झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत अध्यक्षपदी मेघराज राजेभोसले यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी आनंद शिंदे आणि धनाजी यमकर यांची निवड झाली. तसेच सहकार्यवाहपदी सुशांत शेलार यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे.
0
0
Report

जालना में पानी की कमी से सब्ज़ियों की महंगी हो चुकी है; किसान टैंकर पानी पर निर्भर

Jalna, Maharashtra:जालना : विहिरीतलं पाणी खालावलं,भाजीपाल्याला टॅंकरने पाणीपूरवठा,विकतचं पाणी घेऊनही वाढत्या उन्हामुळे भाजीपाला करपण्याचं प्रमाण वाढल्यामुळे बाजारातील भाजीपाल्याची आवक घटली,येत्या काही दिवसांत भाजीपाल्य महागण्याची शक्यता(पॅकेज) अँकर : जालना जिल्ह्यात पावसाअभावी अजूनही काही पेरणी झालेली नाही.त्यातच ज्या शेतकऱ्यांनी विहिरीतील पाण्याच्या भरवशावर भाजीपाला पिकाची लागवड केली.त्या विहीरीतला पाणीसाठा खोलवर गेलाय.त्यामुळे भाजीपाल्याला आता विकतचे टँकर घेऊन पाणी द्यावं लागतंय. आता सर्वसमान्यांच्या जेवणातला भाजीपालादेखील महागण्याची शक्यता आहे. व्हिओ:०१: जून महिन्याचा दुसरा आठवडा उलटला तरीही जालना जिल्ह्यात अजूनही पाऊस पडलेला नाही.पावसाअभावी पेरण्या खोळंबल्यात.ज्या विहिरीच्या पाण्याच्या भरवशावर शेतकऱ्यांनी पाऊस पडण्याआधीच मिरची पिकासह भाजीपाला पिकाची लागवड केली.ती पिकंही पाऊस न पडल्यानं संकटात सापडलीय.विहिरीचा पाणीसाठा खालावल्यानं मिरची, पुदिना ही भाजीपाला असणारी पिकं करपू लागलीय.आता लागवड केलेल्या पिकांचा खर्च अंगलट येऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी 1 हजार रुपये टँकर प्रमाणे दररोज टँकर विकत घेऊन भाजीपाल्यासह पिकं वाचवण्यासाठी धरपड सूरु केली आहे. बाईट : सुरेश वाढेकर,लाल बनियान असणारे शेतकरी व्हिओ :१०२:पाऊस लवकर पडेल या अंदाजापोटी अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवडीला प्राधान्य दिलं.मात्र दररोज प्रत्येक शेतकऱ्याला भाजीपाला पीक वाचवण्यासाठी किमान 4 ते 5 टँकर पाणी भाजीपाला वाचवण्यासाठी घ्यावे लागतायत. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना दररोज किमान 5 हजारांचा आर्थिक फटका बसतोय. बाईट : किशोर वाढेकर,डोक्याला लाल रुमाल बांधलेला(टँकर सप्लायर) व्हिओ :०३: मिरची,पुदीना,निंब ही पिकं सध्या टँकरच्याच पाण्यावर अवलंबून असल्यानं शेतकरी आर्थिक टंचाईत सापडलाय.टँकरने पाणी टाकूनही उन्हाच प्रमाण जास्त असल्यानं पिकाला दिलेल्या पाण्याचं बाष्पीभवन वेगाने होतं आहे.त्यामुळे मिरची ,पुदिना ही पिकं विकतचं पाणी देऊनही करपतायत.त्यामूळे शेतकरी मेटाकुटीला आलाय. बाईट : नारायण वाढेकर,शेतकरी, पांढरा शर्ट व्हिओ: ०४: पाऊस नसल्यानं पेरणी बरोबरच नव्याने भाजीपाला लागवड देखील झालेली नाही.भाजीपाल्याची जी लागवड झाली तो भाजीपाला विकतचं पाणी घेऊनही करपून जातोय बाजारात भाजीपाल्याची आवक घटलीय. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजीपाला महागण्याची शक्यताय. नितेश महाजन,झी-२४ तास,जालना
0
0
Report

चंद्रपुर में महँगाई, पेट्रोल-डिज़ल के दाम और कर्जमाफी के मुद्दों पर शिवसेना का बड़ा मोर्चा

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर शहरात वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती, शेतकऱ्यांची कर्जमाफी, पेपरफुटी प्रकरण तसेच विविध जनहिताच्या प्रश्नांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने भव्य आंदोलन करण्यात आले. स्थानिक रामनगर चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात चंद्रपूर महानगरपालिकेचे उपमहापौर प्रशांत दानव, स्थायी समिती अध्यक्षा मनस्वी गिऱ्हे, शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी व निदर्शने करण्यात आली. तसेच वाढत्या महागाईचा निषेध म्हणून रस्त्यावर चूल पेटवून भाकरी बनवत अनोखे आंदोलन करण्यात आले. यासंदर्भात विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.
0
0
Report
Advertisement

शिंदे का बयान: ऑपरेशन टायगर पर अभी जानकारी नहीं, सत्ता परिवर्तन कुछ समय बाद

Nagpur, Maharashtra:नागपूर बाईट - आशिष जयस्वाल, राज्यमंत्री, शिवसेना नेते - विषय गंभीर असून अशा प्रकारची घटना अपेक्षित नव्हती.या संदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी दक्षता घेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.महायुतीमध्ये प्रत्येक घटक पक्षाचा सन्मान राखला गेला पाहिजे, असेही शिंदे यांनी नमूद केले. ऑन ऑपरेशन टायगर - "ऑपरेशनमध्ये काही सांगायचं नसतं," असे म्हणत शिंदे यांनी या विषयावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला.२० तारखेला जे घडलं ते आधी सांगून घडलं नव्हतं आणि ऑपरेशनची माहिती आधी दिली जात नाही, असे त्यांनी म्हटले.योग्य वेळी माहिती दिली जाईल, काही गोष्टी योग्य वेळ आल्यावरच सांगायच्या असतात, असे ते म्हणाले.२० जून रोजी सत्ता परिवर्तनाला एक वर्ष पूर्ण होत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी तो निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.भविष्यात काय होईल, याबाबत सध्या काही सांगता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेच्या ऑपरेशन टायगर बाबत १२१ केलेला आहे ऑन विधान परिषद निवडणुक - महायुती म्हणून निवडणूका लढवत असून मताधिक्य वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे शिंदे यांनी सांगितले.काँग्रेस सध्या कोमामध्ये असल्याची टीका त्यांनी केली.विधान परिषद निवडणुकीनंतर काँग्रेसचे मनोबल आणखी खच्ची होईल आणि अनेक नेते पक्ष सोडतील, असा दावा त्यांनी केला.
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी में महायुती के उम्मीदवारों की जीत की अटकलें, सरकार-गठबंधन के बयान जारी

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी. उद्योग मंत्री उदय सामंत. विधान परिषद निवडणूक. सर्व 11 च्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आमचे निवडून येतील. नाशिकमध्ये काही विघ्न संतोषी व्यक्ती गीते यांच्या संदर्भात वेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करताहेत. परवा नाशिक सिपींकडे अर्ज दाखल केला आहे. जे चांगल्या पद्धतीने मिटलं आहे, त्यामध्ये कोणी वाद लावू नये. गणेश गीते आणि गोकुळ गीते यांनी कुठलीही कमिटमेंट झालेली नाही, कमिटमेंट न करता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या म्हणण्याला मान देऊन उमेदवारी मागे घेतलेली आहे. ऑपरेशन टायगर- खासदार वाघचौरे कथित भेट. एकनाथ शिंदे साहेबांनी कोणाबरोबरही बैठक केलेली नाही. Ubt च्या खासदारांसोबत बैठक कधीही झालेली नाही, होण्याची शक्यता नाही.. ऑपरेशन टायगरचा प्रश्नच नाही. पक्षात प्रवेश करणाऱ्यांसाठी ऑपरेशन टायगर राबविण्याची गरज नाही. साहेबांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून अनेक लोकं प्रवेश करताहेत. ज्या काही बातम्या येताहेत त्याला पूर्णविराम द्यायचा आहे. मी वागचौरे यांना भेटलो अशीही बातमी आली. पुराव्यानिशी कोणीही सिद्ध करून द्यावं की वाघचौरे साहेब मला भेटले. ज्या रेस्ट हाऊसला मी राहायला होतो, त्याच रेस्ट हाऊसला ते राहायला होते. ते एका रुममध्ये होते, मी एका रूममध्ये होतो. मी बाहेर पडल्यानंतर ते या ठिकाणी आले होते. मी त्यांना भेटलेलो नाही. नवी मुंबई निमंत्रण पत्रिका वाद. नवी मुंबईत हे वारंवार व्हायला लागलेलं आहे, याबाबत आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलणार. निमंत्रण पत्रिकेत नाव न टाकायला सांगणारे लोक बालिश आहेत. कुणाच्यातरी सांगण्यावरून नाव न टाकल्याने त्यांचं कर्तृत्व कमी होत नाही. हा जर महानगरपालिकेचा कार्यक्रम असेल तर याबाबत आपण स्वतः आयुक्तांना जाब विचारणार. ज्या ठिकाणी याची दाद मागायची आहे ती मागणार. पाणीटंचाई जिल्ह्यात 12 ते 15 टक्के पाण्याचा साठा शिल्लक. MIDC चे पाणी रत्नागिरी साठी देणार. माणसांना पाणी मिळालं तर उद्योग आहेत. MIDC कडे मोठ्या प्रमाणात पाणी. ऑपरेशन टायगर आणि संजय राऊत. ऑपरेशन टायगर संदर्भात वातावरण निर्मिती केली जाते आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अशी कुठलीही मीटिंग झालेली नाही. उद्धव ठाकरे सेनेचे खासदार किती उपस्थित होते हे काल आम्ही तुमच्याकडूनच ऐकलं आहे. शिवसेना पक्षाला ऑपरेशन टायगर ची आवश्यकता नाही कारण दर दिवशी शिंदे यांच्या वरती विश्वास ठेवून लोक आमच्या पक्षात येत आहेत. ऑपरेशन टायगर हे बारसे मीडियाने केलं. ऑपरेशन टायगर संदर्भात आमचा उद्धव ठाकरे सेनेच्या खासदारांची संपर्क झालेला नाही. शिर्डी मध्ये उद्धव ठाकरे सेनेचे खासदार वाघ चवरे यांना मी भेटलेलो नाही. एकनाथ शिंदे देखील उद्धव ठाकरे सेनेच्या कुठल्याच खासदाराला भेटले नाहीत. ऑन ऑपरेशन लांडगा आला रे. संजय राऊत यांच्या संयमाला दाद दिली पाहिजे. सकाळी संजय राऊत बोलले नाहीत तर उद्धव ठाकरे सेना यांच अस्तित्व काय. सकाळी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे सेनेचं अस्तित्व टिकवलं आहे. ऑन बाळ माने. ऐनवेळी बाळ माने यांनी उमेदवारी माघारी का घेतली हे सुनील तटकरे यांना विचारा. जे अदखलपात्र झाले आहेत त्यांची दखल घेऊन त्यांना मोठे केलं. अनिकेत तटकरे निवडणुकीत उभे राहिले असते तरी ते बिनविरोध निवडून आले. ऑन संजय देशमुख भेट. काहीतरी काम असेल म्हणून ते भेटले असतील. शिवसेनेची भूमिका म्हणून आम्ही सांगत आहोत की आमचा उद्धव ठाकरे सेनेच्या खासदारांची संपर्क नाही.
0
0
Report

शिवसेना महिला कार्यकर्ताओं ने महावितरण के अधिकारियों पर बांगड़ियां फेंकीं; कल्याण में हंगामा

Kalyan, Maharashtra:शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांवर बांगड्या फेकून आपला रोष व्यक्त केला. कल्याण मध्ये महावितरणच्या गलथान कारभारामुळे शिवसैनिकांनी आज महापौरांच्या उपस्थितीत कल्याण मधील महावितरणच्या तेजश्री कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी शिवसेनेकांनी पदाधिकाऱ्यांनी महावितरणचे अधिकाऱ्यांना यासंदर्भात जाब विचारला. त्यावेळी महिला कार्यकर्त्यांनी उठून आपल्या हातातील बांगड्या काढून त्या अधिकाऱ्यांवर फेकल्या. यावेळी शिवसेनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
0
0
Report

कोल्हापूर गॅझेट लागू होतोय? मराठा आरक्षण संदर्भात नया मोड

Kolhapur, Maharashtra:हैदराबाद गॅझेटनंतर आता कोल्हापूर गॅझेटची अंमलबजावणी करावी, अशी मागणी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेतल्यानंतर जरांगे पाटील यांनी सरकारला आठ दिवसांचा इशारा दिला असून, मागणी मान्य न झाल्यास पश्चिम महाराष्ट्र मराठा आंदोलनाचे प्रमुख केंद्र बनेल, असा इशारा दिला आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणाच्या आंदोलनात कोल्हापूर गॅझेटची जोरदार एन्ट्री झाली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला कुणबी नोंदींच्या आधारे ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याचा मार्ग शोधण्यात आला. यासाठी हैदराबाद संस्थानाच्या गॅझेटचा आधार घेण्यात आला होता. मात्र, त्याच धर्तीवर कोल्हापूर संस्थानाच्या 1886 च्या गॅझेटची अंमलबजावणी करून पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजालाही न्याय द्यावा, अशी मागणी सातत्याने होत आहे. खासदार शाहू महाराज छत्रपती यांनीही जरांगे पाटील यांनी या विषयावर भूमिका घ्यावी, असे सुचविले होते. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी शाहू महाराजांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कोल्हापूर गॅझेटमधील ऐतिहासिक नोंदी समजून घेतल्या. त्यानंतर सरकारने येत्या आठ दिवसांत कोल्हापूर गॅझेटची अंमलबजावणी करून पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. इतकेच नव्हे, तर सरकारने ही मागणी मान्य केली नाही, तर मराठा समाजाला आपल्या पुढच्या पिढीसाठी पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांनी खोट्या प्रतिष्ठेत अडकून न राहता आपल्या हक्कासाठी एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले. मराठा संघटनांचा दावा आहे की, ज्या पद्धतीने हैदराबाद गॅझेटच्या आधारे कुणबी नोंदी शोधण्यात आल्या, त्याच पद्धतीने कोल्हापूर गॅझेटचा विचार झाल्यास पश्चिम महाराष्ट्रातील लाखो मराठा कुटुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुु
0
0
Report
Advertisement

रोहित पवार पर किसान विश्वासघात का आरोप: सदाभाऊ खोत की तीखी प्रतिक्रिया

Sangli, Maharashtra:स्लग - रोहित पवारांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला,आमदार सदाभाऊ खोतांची खोचक टीका अँकर - आंदोलन मागे घेऊन,रोहित पवारांनी शेतकरयांचा विश्वासघात केलें आहे,रोहित पवार यांनी आपला आंदोलन चालू ठेवायला पाहिजे होतं,पण ते का पळाले,कळले नाही, अशा शब्दात आमदार सदाभाऊ खोत यांनी खोचक टीका केली आहे,रोहित पवारांनी तर शेतकरी कर्जमाफीसाठी पंढरपूर मध्ये अन्न त्या गांदोलन सुरू केले होतं,मात्र ते आंदोलन मागं घेतला आहे,यावरून सदाभाऊ खोत यांनी रोहित पवार અને निशाणा साधला आहे,ते सांगली मध्ये बोलत होते. बाईट - सदाभाऊ खोत - आमदार .
0
0
Report

नवी मुंबई कार्यक्रम से उपमुख्यमंत्री का नाम हटाने पर शिवसेना का विरोध

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुम्बई महानगरपालिकेच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री और ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची नाव वगळण्यात आल्याने शिवसेनेकांनी आक्रमक भूमिका घेतली. वनमंत्री गणेश नाईक यांच्या गाडी फटकारल्या गेल्या, काळे झेंडे दाखवून नाराजगी व्यक्त केली गेली. पालिका कार्यालयात आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन झाले. कार्यक्रम पत्रिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव असल्याचे समजले, परंतु महापौर कार्यालयातून पाठवलेल्या पत्रिकेत नाव वगळण्यात आले. शिवसेनेकांनी या प्रकरणी आज तीव्र निषेध नोंदवला. शिवसेना नेते विजय चougule यांच्या नेत्रत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालिका मुख्यालयात घेराव घालून निषेध व्यक्त केला. गणेश नाईक यांना याबद्दल विचारले असता त्यांनी महापौरच उत्तर देईल असे सांगितले आणि कोणत्याही प्रकारची अवमान या धंद्यात नाही, असे स्पष्ट केले. महापौर सुजाता पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नियमांनुसार पत्रिका छापलेली असल्याचे सांगितले. भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी देखील नाराजी व्यक्त केली, तात्काळ नाव न हटवता काढलेल्या प्रस्तावाचे विरोध केला. आगामी काळात स्थानीक भाजप काय भूमिका घेते हे पाहणे गरजेचे आहे.
0
0
Report

आदिवासी विद्यार्थियों के लिए शिक्षा के नए अवसर, कळवण में प्रवेशोत्सव

Nashik, Maharashtra:राज्य के आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उइके ने आदिवासी विद्यार्थ्यांचे स्वागत किया. कळवण की चणकापूर आदिवासी शाळेत प्रवेशोत्सव रंगा. नवगतांची सजविलेल्या बैलगाडीतून कलात्मक मिरवणूक निकली. आदिवासी विद्यार्थ्यां के साथ भोजन का आनंद लिया. राज्य मंत्री डॉ. अशोक उइके शाळा प्रवेशोत्सव के लिए चणकापूर स्थित शासकीय आश्रमशाळा पहुँचे. कार्यक्रम उत्साह से संपन्न रहा. विद्यार्थियों ने औक्षण किया. बैलगाडी पर लेजिम ढोल-नृत्य की ग्रामीण टोली ने स्वागत किया. आयुक्त लीना बनसोड और आमदार नितीन पवार उपस्थित थे. विद्यार्थियों को शालेय सामग्री वितरित की गई और श्रेष्ठ विद्यार्थियों को सम्मानित किया गया. समारोह में आदिवासी पथक के नृत्यों ने मनोरम दृश्य प्रस्तुत किया. वृक्षारोपण किया गया. विद्यार्थियों के साथ स्नेहभोजन का आनंद लिया गया. शासन शिक्षण, संस्कार और सर्वांगीण विकास के लिए कटिबद्ध है, ताकि आदिवासी क्षेत्रों के विद्यार्थियों को गुणवत्तापूर्ण शिक्षा मिल सके.
0
0
Report
Advertisement

हुंडा के लिए सासर ने विवाहिते का टक्कल कर दिया; कल्याण में सनसनी

Ambernath, Maharashtra:क्रौर्याची परिसीमा : हुंड्यासाठी विवाहितेचं केलं टक्कल! कल्याणच्या वालधुनी परिसरातली संतापजनक घटना महिलेवर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू सासरच्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी अफसाना अन्सारी असं या विवाहितेचं नाव असून ती मूळची उल्हासनगरला राहणारी आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये तिचं लग्न कल्याणच्या वालधुनी परिसरात राहणाऱ्या समीर अन्सारी सोबत झालं. लग्न करताना आमची हुंडा देण्याची परिस्थिती नसल्याचं माहेरच्यांनी सासरच्यांना सांगितलं होतं, मात्र तरीही लग्न झाल्यानंतर महिन्याभराने अफसनाचा हुंड्यासाठी अमानुष छळ सुरू झाला. अफसाना गर्भवती असतानाही तिला जेवण न देणं, घरातलं जेवण फ्रिजमध्ये ठेवून देणं, अमानुष मारहाण करणं, गरम पाण्याने हात जाळणं, कोणत्याच गोष्टीसाठी पैसे न देणं असे प्रकार आपल्यासोबत झाल्याचं अफसानाने सांगितलं. मात्र माहेरची परिस्थिती गरीब असल्यानं तिने हे सगळं सहन केलं. मात्र तिच्या सासरच्यांनी ७ जून रोजी डोक्यात उवा झाल्याचं म्हणत चक्क तिचं टक्कल केलं. हा छळ असह्य झाल्यानं अफसाना ही घरातून पळून तिच्या बहिणीकडे गेली आणि भावाला फोन करून आपल्या छळाची माहिती दिली. यानंतर तिचा भाऊ नीर हसन अन्सारी याने तिला तिला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलंय. क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्या या प्रकरणाची आता मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी, आणि अफसानाच्या सासरच्यांवर अतिशय कठोर कारवाई व्हावी, अशी आवश्यकता आहे.
0
0
Report

ठाकरे गट के शिर्डी सांसद भाऊसाहेब वाकचौरे संगमनेर में सक्रिय, भक्तों से मुलाकात

Shirdi, Maharashtra:ठाकरे गट के शिर्डी के सांसद भाऊसाहेब वाकचौरे आज मतदार संघ में सक्रिय दिखे. संगमनेर तालुक्यात आयोजित एक सप्ताह के कार्यक्रम में वाकचौरे ने हाजिरी लगाई. विशेष रूप से भाऊसाहेब वाकचौरे और संगमनेर के शिवसेना शिंदे गट के विधायक अमोल खताळ ने भक्तों को एकत्रित बुंदी बढ़ने पर उपस्थित लोगों के भुवय़ा उंचाई पर उठाने जैसी चर्चा की. कल नॉट रिचेबल रहने के बावजूद कथित तौर पर ऑनलाइन बैठकों में उपस्थिति का दावा किया गया. कभी-कभी अपने घरगुती कामों के कारण बाहर रहने की बात भी बताई गई. उदघाटन या बैठक के बारे में प्रवक्त्या ने जानकारी दी. इस प्रकार खा.भाऊसाहेब वाकचौरे की प्रतिक्रिया यह रही: 'मैं आज यहाँ हूँ, कल जाने का विकल्प साथ लेकर चलूंगा.'
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top