445001
काँग्रेस नेते ठाकरे: मोदींचा भाषण बंजारा समाजाचा अपमान!
Yavatmal, Maharashtra:काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी पोहरादेवी येथे केलेले राजकीय भाषण दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. मोदींचा काँग्रेसवर आरोप आणि बंजारा बांधवांचा अपमान सहन केला जाणार नाही, असे ते म्हणाले. काँग्रेसने वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली होती, ज्यामुळे बंजारा समाजाची प्रगती झाली. मोदींनी त्यांच्या कुटुंबियांना निमंत्रण न देता त्यांचा अपमान केला, यावरून मोदींना बंजारा समाजाबद्दल आस्था नसल्याचे दिसते, असे ठाकरे यांनी म्हटले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
भांडुप के सुभाष नगर में 3-4 फीट पानी, रूस की मदद से राहत कार्य शुरू
Mumbai, Maharashtra:भांडुपच्या सुभाष नगर परिसरामध्ये तीन ते चार फूट पाणी साचले आहे या साचलेल्या पाण्यातून नागरिक मार्ग काढताना सचित्र दिसून येत आहेत काही तरुणांनी एकत्र येत या नागरिकांची सुटका करण्यासाठी थेट रशियाच्या सहाय्याने त्यांना सुरक्षित स्थळी नेले जात आहे तसेच इथला रस्ता देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे हे त्याला आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी0
0
Report
भांडुप के विलेज रोड पर भारी पानी, लोग निकासी के लिए उतर आएं; स्कूल बस भी पानी में फंसी
Mumbai, Maharashtra:भांडुपच्या विलेज रोड परिसरात गुडघाभर पाणी साचले आहे या साचलेल्या पाण्यातूनच लोक मार्ग काढत आहेत स्कूल बस देखील या पाण्यामध्ये फसलेली आढळून आली आहे तिथला आढावा घेतला आहे0
0
Report
भांडुप एलबीएस मार्ग पर पानी भरने से यातायात प्रभावित, कई वाहन पानी में फंसे
Mumbai, Maharashtra:भांडुपच्या एलबीएस मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते ज्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक प्रभावित झाली होती अनेक वाहने हे पाणी शिरल्यामुळे बंद पडली होती त्यामुळे या भरलेल्या पाण्यातूनच ही वाहने वाहन चालकांकडून पाण्याबाहेर काढण्यात येत होती0
0
Report
Advertisement
अजीत पवार की याद में बारामती: सुनेत्रा पवार भावुक
Rui, Maharashtra:दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार झाल्या भाऊक. बारामती येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी जयंतीच्या कार्यक्रमात सुनेत्रा पवार बोलत होत्या. यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देत सुनेत्रा पवार यांचे भाषण सुरू असताना सुनेत्रा पवार भाऊ झाल्याच्या दिसल्या0
0
Report
इन्कम टैक्स भरने वाले किसानों की सूची मिलने पर कर्जमाफी में देरी: कृषि मंत्री
Rui, Maharashtra:इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी सरकारने मागवली त्यामुळे कर्जमाफी लांबणीवर जाण्याची शक्यता,,,,,,, इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती आल्यानंतर होणार शेतकऱ्यांना कर्जमाफी : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे Anchor : सरकारने कर्जमाफीसाठी इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी मागवल्याने कर्जमाफी काहीशी लांबणीवर जाण्याची शक्यता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी वर्तवली आहे इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती गोळा होताच शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल असे दत्तात्रय भरणे यांनी सांगितले बारामती येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमात भरणे बोलत होते साऊंड बाईट : दत्तात्रय भरणे कृषिमंत्री0
0
Report
बारिश का ताजा अपडेट जारी, पंजाब-हरियाणा में बारिश की संभावना
Ratnagiri, Maharashtra:0
0
Report
Advertisement
रत्नागिरी में भारी बारिश की चेतावनी, कोकण किनारे 24 घंटे में भारी बारिश की चेतावनी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला.. कोकण किनारपट्टी वरती बदलत्या हवामानामुळे समुद्र खवळला.. प्रशासनाने समुद्रकिनारी असलेल्या रहिवाशांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.. पुढील 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.. गुहागरच्या वेळेस समुद्रकिनाऱ्यावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी..0
0
Report
रत्नागिरी में भारी बारिश, 24 घंटे के लिए येलो अलर्ट जारी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी..\nजिल्ह्यात पावासाचा जोर वाढला..\n\nचिपळूण,गुहागर,रत्नागिरी, लांजामध्ये धुवाधार पावसाने बॅटिंग केली आहे..\n\nपुढील २४ तास रत्नागिरी जिल्ह्याला यलो अलर्ट दिला आहे..\n\nया पावासाचा फटका कोकणात येणाऱ्या घाटमार्गांना बसला आहे..\n\nघाटात ठिकठिकाणी दरड,माती आली असून घाटातून प्रवास करताना खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे..\n\nपरशुराम घाटातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रविंद्र कोकाटे यांनी..0
0
Report
मुंबई में नाले सफाई के ठेकों पर अदानी का हाथ, भ्रष्टाचार के आरोप उछाले
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- माजी खासदार आणि उद्धव ठाकरे सेना सचिव विनायक राऊत byte pointers On तुंबापुरी मुंबई भाजपच्या मुंबई कारभाराला आता मुंबईकर विटले आहेत मुंबईतले नालेसफाई चे ठेके अदानी यांनी घेतले या झाले सफाईतून भाजपने पैसे उकळण्याचे काम केले मुंबईची तूं बई झाली आहे, manhole मध्ये पडून बारा जणांचा मृत्यू झाला आहे भाजपला मुंबईत काम करण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही 就 महामार्गाच्या चार लिखित तक्रारी मी केले आहेत माणगाव ते इंदापूर हा मृत्यूचा सापळा बनला आहे On रितू तावडे मुंबई महापौरांचा दुर्लक्ष होतं त्यामुळे किशोरीताईंना जावं लागतं किशोरीताई वर जळफळाट म्हणजेच महापौर कुठेतरी कमी पडतात On अमित साटम अविनाश साटमगिरी केलेली चेष्टा म्हणजे मुंबईकरांची चेष्टा On नितेश राणे नितेश राणे यांना टिवटिव करण्या पलीकडे काही राहिलं नाही सिंधुदुर्गची अक्षरशः ससेहोलपट झाली आहे सिंधुदुर्ग गुन्हेगारीचा अड्डा बनत चालला आहे पालकमंत्री हजार टक्के अपयशी On मुख्यमंत्री अणुऊर्जा अणुऊर्जा सारखे घातक प्रकल्प आम्ही कोकणात आणणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगावं त्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी कोकणाच्या विनाशाला कारणीभूत प्रकल्पांना उद्धव ठाकरे सेना विरोध करणार या सर्व प्रकल्पांना विरोध करणार म्हणजे करणार अनु ऊर्ज प्रकल्पाचे प्रकल्प कोकणातच का आणता On नारायण राणे नारायण राणे यांची हऱ्या नाऱ्या वृत्ती अजून गेलेली नाही राणे स्टाईलने उत्तर देण्याचे दिवस गेले आता आम्ही सुद्धा काही मेलेल्या आईचे दूध पिलेलं नाही On ऑपरेशन टायगर दुर्दैवाने त्यांना अजून लोकांना विकत घ्यावं लागतंय स्वतःच्या विचाराचे लोकप्रतिनिधी निवडून आणण्याची ताकद सत्ताधारी पक्षांमध्ये नाही, म्हणून दुसऱ्याचे आमदार खासदार करोडो रुपये देऊन त्यांना विकत घेतला आहे On उद्धव ठाकरे आंदोलन श्रीरामाच्या खजिन्यावरती डल्ला मारला जातोय राम बचाओ आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही करोडो रुपये दानपेटीतून चोरले गेले रामाला सोडण्याची वृत्ती वाढली आहे त्या विरोधात उद्धव ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन सुरू करण्याचा ठरवलं आहे राम वाचवा देश वाचवा असे अभियान संपूर्ण देशात राबवलं जाईल0
0
Report
Advertisement
रत्नागिरी: वाशिष्ठी नदी पर 24x7 CCTV, बाजार क्षेत्र में बाढ़ से सुरक्षा बढ़ी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. वाशिष्ठी नदीवर आता CCTV ची नजर राहणार आहे.. गेली अनेक वर्ष पावसाळ्यात वाशिष्ठीच्या पुराचा फटका शहरला बसतो.. वाशिष्टीला पूर आल्यावर पुराचं पाणी शहरांत तसेच नदीपात्रा जवळच मुख्य बाजारपेठ असल्यामुळे पाणी बाजारपेठेतही शिरते.. आणि प्रचंड नुकसान होतं.. यासाठी आता प्रशासन अलर्ट मोड वर आलं आहे.. वाशिष्ठी नदीकिनारी CCTV बसवण्यात आले आहेत.. त्यामुळे आता बाजार पुलाजवळील वाशिष्ठी नदी पात्राजवळ २४ तास CCTV ची नजर राहणार आहे.. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रविंद्र कोकाटे यांनी..0
0
Report
कॉल्याण-डोंबिवली में फिर से भारी बारिश, सड़कों पर पानी भर गया
Kalyan, Maharashtra:कल्याण डोंबिवली मध्ये पुन्हा मुसळधार पाऊस.. सखल भागात पाणी साचायला सुरवात. सकाळ पासून पावसाचा जोर वाढण्याने अनेक सखल भागात पाणी साचल्या होते.तर दोन तीन तासापासून पावसाची रिमझिम सुरु असल्याने अनेक सखल भागातील पाण्याचा निचरा झाला होता मात्र पुन्हा एक तासापासून मुसळधार पावसामुळे पुन्हा सखल भागातील रस्त्यांवर पाणी साचायला सुरवात झाली आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी0
0
Report
डोंबिवली पूर्व में KDMC कैंसर अस्पताल की खुदाई से दीवार गिरी; 25–30 परिवार होटल शिफ्ट
Kalyan, Maharashtra:डोंबिवली पूर्व के Tilak Road क्षेत्र में KDMC के कैंसर अस्पताल की निर्माण खोदाई के कारण बेसमेंट के लिए हो रही खोदाई के दौरान पड़ोस की दो इमारतों की सुरक्षा दीवार गिर गई, जिससे आस-पास भय का माहौल बन गया। संभावित जोखिम को देखते हुए नगर परिषद ने लगभग 25 से 30 परिवारों का तात्कालिक स्थानांतरण कर उन्हें पास के होटल में व्यवस्था दी है। पिछले एक वर्ष से सुरक्षा मुद्दों के बारे में निवासियों ने शिकायत की थी, जिन्हें उपेक्षित बताया गया। हमारे प्रतिनिधि आतिश भोईर ने स्थिति का आकलन किया।0
0
Report
Advertisement
आषाढी वारी: दातली में संत निवृत्तीनाथ महाराज के पहले रिंगण में भक्तों का उत्साह
Yeola, Maharashtra:संत निवृत्तीनाथ महाराजांच्या आषाढ़ी वारी पालखी सोहळ्यातील पहिले रिंगण नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील दातली गावात अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. ज्ञानोबा-तुकाराम जय जय राम कृष्ण हरी आणि पुंडलिक वरदा हरी विठ्ठलच्या अखंड नामगजरात हजारो वारकरी और भाविकांनी पहिल्या रिंगण सोहळ्याचा आनंद लुटला. पहिल्या रिंगण सोहळ्यासाठी दातली परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. टाळ-मृदंगाच्या निनादात, भगव्या पताका और वारकरी संप्रदायाच्या पारंपरिक वेशभूषेमुळे परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. रिंगण सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांनी हरिनामाचा गजर करत भक्तीभाव व्यक्त केला.0
0
Report
रायगढ़ में भारी बारिश, नदियां खतरे के निशान पर—पीड़ित इलाकों में आपदा चेतावनी
Chendhare, Maharashtra:संध्याकाळच्या सुमारास पावसाचा जोर वाढला रायगडच्या अंबा, कुंडलिका आणि पाताळगंगा नदीने धोका पातळी ओलांडली उत्तर रायगडला जोरदार पावसाने झोडपले पेण, खोपोली, पाली परिसरात जोरदार पाऊस0
0
Report
पेण शहर में भीषण बारिश से जल भराव, लोग परेशान
Chendhare, Maharashtra:मुसळधार पावसामुळे यंदाही पेण शहराच्या अनेक भागात पाणी साचले. संध्याकाळच्या sुमारास झालेल्या पावसानं पेणच्या प्रवेशद्वारासह रामवाडी एसटी वर्कशॉप, विक्रम स्टेडियम, उर्दू शाळा, म्हाडा कॉलनी, गोविंदबाग, महावीर मार्ग परिसर जलमय झाला. गटारांच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे अनेक ठिकाणी पाणी दुकाने आणि रस्त्यांवर साचल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढावा लागला. काही दुचाकी व रिक्षाही पाण्यात बंद पडल्या. काही दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. दरवर्षी याच ठिकाणी पाणी तुंबत असूनही कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.0
0
Report
Advertisement
