445001
काँग्रेस नेते ठाकरे: मोदींचा भाषण बंजारा समाजाचा अपमान!
Yavatmal, Maharashtra:काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी पोहरादेवी येथे केलेले राजकीय भाषण दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. मोदींचा काँग्रेसवर आरोप आणि बंजारा बांधवांचा अपमान सहन केला जाणार नाही, असे ते म्हणाले. काँग्रेसने वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली होती, ज्यामुळे बंजारा समाजाची प्रगती झाली. मोदींनी त्यांच्या कुटुंबियांना निमंत्रण न देता त्यांचा अपमान केला, यावरून मोदींना बंजारा समाजाबद्दल आस्था नसल्याचे दिसते, असे ठाकरे यांनी म्हटले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
शिर्डी आत्महत्या मामले की पुनः जांच की तैयारी, खरात नाम चार्जशीट से हटाने पर चर्चा
Shirdi, Maharashtra:2022 मध्ये झालेल्या आत्महत्या प्रकरणाचा तपास पुन्हा होण्याची चिन्हे भोंदू अशोक खरात जुन्या प्रकरणात अडचणीत सापडण्याची शक्यता शिर्डी संस्थान कर्मचारी विकास दिवटे यांच्या आत्महत्या प्रकरणी न्यायालयात पोलिसांकडून प्रस्ताव सादर या प्रकरणात फिर्यादीत नाव असताना भोंदू खरातचे नाव चार्जशिट मधून वगळण्यात आले होते मयत विलास दिवटे याच्या भावाने दिलेल्या तक्रारीनंतर शिर्डी पोलिस अँक्टिव्ह सरकारी वकिलांचा अभिप्राय घेऊन शिर्डी पोलिस पुढील कायदेशीर कार्यवाही करणार0
0
Report
खामगांव में किट वितरण के लिए रांगे में अव्यवस्था, रातभर इंतजार
Buldhana, Maharashtra:कामगार विभागाचे भांड्यांची किट घेण्यासाठी बांधकाम कामगार रांगेत. रात्री 2 वाजल्यापासून महिला, पुरुष लागल्या रांगेत. खामगाव तालुक्यातील प्रकार. कामगार विभागाचा भोंगळ कारभार.0
0
Report
रत्नागिरी के नागरिकों की समस्याओं का समाधान: मंत्री डॉ. उदय सामंत जनता दरबार करेंगे
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्यावर तात्काळ निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचा 10 एप्रिल रोजी जनता दरबार आयोजित करण्यात आहे. सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयमधील नवीन जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे "जनता दरबार" आयोजित करण्यात आला आहे. पालकमंत्री डॉ. उदय सामंत स्वतः उपस्थित राहून जनतेच्या प्रश्नांचे निराकरण करणार आहेत. यावेळी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.0
0
Report
Advertisement
रत्नागिरी जिला मध्यवर्ती सहकारी बैंक महाराष्ट्र में दूसरी बड़ी जिला बैंक बनी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सरत्या आर्थिक वर्षात बँकेला ढोबळ नफा ९३ कोटी ८९ लाख रुपये झाला असून, नक्त नफा ३२ कोटी नऊ लाख रुपये झाला आहे. बँकेचे ग्राहक, हितचिंतक, ठेवीदार, भागधारक, संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांच्या विश्वासावर सलग १५ वर्षे 'अ' ऑडिट वर्ग व सलग १४ वर्षे शून्य एन. पी. ए. आणि १८ वर्षे सतत नफ्यात असलेली बँक म्हणून नावलौकिक मिळवला आहे. बँकेमध्ये आर्थिक शिस्त आणताना ग्राहकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न बँकेचा राहिला आहे. त्यामुळे आज जिल्हा बँकेची स्थिती भक्कम असून, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आज महाराष्ट्रामध्ये २ क्रमांकाची जिल्हा बँक म्हणून नावारुपाला आली आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. बँकेच्या जिल्हाभरात एकूण ७६ शाखा असून, १५ शाखांची वसुली १०० टक्के आहे. रत्नागिरी शहर शाखा सर्वात प्रथम क्रमांकावर असल्याचंही चोरगे यांनी यावेळी सांगितलं..0
0
Report
रबी सीजन में ज्वार के दाम चढ़े, प्रति क्विंटल 4500-5300 रुपये
Pandharpur, Maharashtra:मंगळवेढा बाजार समितीत यंदाच्या रब्बी हंगामात ज्वारीने इतर भुसार पिकांना मागे टाकत बाजारात आघाडी घेतली आहे. इतिहासात प्रथमच ज्वारीला प्रतिक्विंटल तब्बल ४ हजार ५०० रुपयांपासून ते ५ हजार ३०० पर्यंत उच्चांकी दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदा गहू, मका, बाजरी यांसारख्या पिकांच्या तुलनेत ज्वारीला अधिक भाव मिळत असून, 'मालदांडी ज्वारीला विशेष मागणी असल्याचे दिसून येत आहे. मागील काही वर्षांपासून अपेक्षित दर न मिळाल्याने ज्वारी उत्पादक शेतकरी नाराज होते. मात्र, यंदा परिस्थितीत सकारात्मक बदल झाला असून, ज्वारीला सुगीचे दिवस झाले आहेत.बाजारात ज्वारीची आवक मर्यादित असली तरी दर्जेदार मालाला मोठी मागणी आहे. उत्तम प्रतीच्या ज्वारीला साडेचार हजार रुपयांपर्यंत दर मिळत असून, सरासरी दर्जाच्या ज्वारीस ४५०० रुपयांपासून भाव मिळत आहे. यामुळे गव्हापेक्षा ज्वारी अधिक फायदेशीर ठरत आहे0
0
Report
नवेगाव जलाशय में शिकारा बोटिंग शुरू, पर्यटकों के लिए नया जल पर्यटन केंद्र
Bhandara, Maharashtra:नवेगाव जलाशय में शिकारा बोटिंग शुरू हुई है. नवेगाव बांध तलाव आपल्या सौंदर्याने पर्यटकांना नेहमी मोहणारे असल्याने पर्यटकांची इथे गर्दी नेहमी पाहायला मिळते. मात्र काही वर्षा अगोदर सुरू असलेल्या नौकाविहार पूर्ववत व्हावी अशी जिल्ह्यातील नागरिकांची मागणी होती. यावर प्रशासन सुद्धा दाखल घेत अगदी कश्मीरच्या झील सारखी अनुभूती व्हावी म्हणून आगदी कश्मीर मधल्या बोटी सारख्या शिकाराबोटी इथे वापरल्या जात असल्याने हे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. त्याचबरोबर ट्रॅक्टर बोट आणि इतर बोटीत देखील या ठिकाणी उपलब्ध झाल्याने जल पर्यटनासाठी पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला आहे.0
0
Report
Advertisement
गड़चिरोली के सिरोंचा में आदिवासी पानी के लिए भटक रहे, बोरवेल भी सूने
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुक्यातील आदिवासी नागरिकांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू आहे. ते थेंब-थेंब पाणी गोळा करून दैनंदिन गरजा भागवत आहेत. या गावात विहीरी आणि बोरवेल आहेत. मात्र एकाही बोरवेलमध्ये पाणी नाही. वर्षातील आठ महिने नागरिकांना दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या तलावाच्या एक छोट्याशा खड्ड्यातून पाणी आणावे लागते. जिल्हा प्रशासन, राज्य सरकार, केंद्र सरकारच्या अनेक योजना फक्त कागदावरच आहेत. नळ योजनांच्या नळात आजपर्यंत पाणी आलेच नसून झिंगानूर चेक 1, झिंगानूर चेक 2, लिंगापूर टोला, रामाजीगुडम टंचाईग्रस्त गावांच्या यादीत आहेत. झिंगानूर वासियांचे जल संकट कधी दूर होणार असा सवाल विचारला जात आहे. असीष अम्बाडे झी मीडिया गडचिरोली0
0
Report
नाफेड के तहत रबी मौसम में हरभरा खरीद; ऑनलाइन पंजीकरण 15 अप्रैल तक बढ़ा
Washim, Maharashtra:2025-26 च्या रब्बी हंगामातील हरभऱ्याची नाफेडमार्फत हमीभावाने खरेदी सुरू झाली आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी अद्याप पूर्ण झालेली नसल्यामुळे त्यांना खुल्या बाजारात हमीभावापेक्षा कमी दराने हरभरा विकावा लागत होता. या पार्श्वभूमीवर पणन विभागाने महत्त्वाचा निर्णय घेत हरभऱ्याच्या ऑनलाईन नोंदणीसाठी 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या निर्णयामुळे नोंदणी न झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून अधिकाधिक शेतकरी आता हमीभावाने हरभरा विक्रीसाठी नोंदणी करू शकणार आहेत.0
0
Report
नागपूर में डिटोनेटर्स बरामद, बारकोड मिटे, वितरक की पहचान प्रभावित
Nagpur, Maharashtra:नागपूरच्या दोसर भवन चौकाजवळ एका घराच्या समोरील परिसरात बेवारस पिशवीत सापडलेले 50 डेटोनेटर्स आणि 15 जिलेटिन कांड्याच्या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. एसबीएल कंपनीशी संबंधित या स्फोटकांवरील बारकोड मिटलेले आहे, त्यामुळे कंपनीकडून नेमक्या कोणत्या वितरकाला हे स्फोटक पाठवण्यात आले होते, हे शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. डॉ लांजेवार यांच्या घराच्या समोरील मोकळ्या जागेतील बागेत एका बेवारस पिशवीत हे स्फोटक मंगळवारी सकाळी सापडले होते. प्रत्येक डिटोनेटरवर बारकोड आणि त्याचा सिरीयल नंबर छापलेला असतो; त्याच्या माध्यमातूनच उत्पादनक कंपनीकडून नेमक्या कोणत्या वितरकाला ते पाठवण्यात आले होते आणि कुठून त्याची विक्री झाली होती ते स्पष्ट होत असते. आता या स्फोटकांवरील बारकोड मिटलेले असल्याने पोलिसांची अडचण वाढली आहे. दरम्यान पोलीस दोसर भवन चौक तसेच सेंट्रल एवेन्यू वरील विविध सीसीटीव्ही कॅमेरा च्या माध्यमातून या ठिकाणी पिशवीत स्फोटक ठेवणाऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत.0
0
Report
Advertisement
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपने गांव निजी दौरे पर हेलीकॉप्टर से पहुँचेंगे
Satara, Maharashtra:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे गावी मुक्कामी येणार आहेत. आज दुपारी मुंबईवरून ते हेलिकॉप्टरने त्यांच्या गावी येणार आहेत. हा त्यांचा खाजगी दौरा आहे. मात्र ते किती दिवस दरे गावी मुक्कामी असणार आहेत याची माहिती मिळू शकलेली नाही0
0
Report
बारदाने नहीं मिलने से अमरावती में चना-तुरी खरीद बंद, किसान चालक बनाम महंगाई का सामना
Amravati, Maharashtra:तीन फाईल आहे बारदाना अभावी अमरावती जिल्ह्यातील शासकीय तुर व चना खरेदी बंद; खाजगी बाजारात कमी भाव मिळत असल्याने शेतकरी अडचणी अँकर :- शासनाच्या हमीदराने होणारी चना व तुरीची शासकीय खरेदी बारदाण्याअभावी रखडली आहे. त्यामुळे याचा फटका आता शेतकऱ्यांना बसताना दिसून येत आहे. खुल्या बाजारात चना व तुरीचे दर पडत आहे त्यामुळे व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. शासनाने पणन महासंघ नोडल एजन्सी नियुक्त करून शासनाच्याहमीदराणे खरेदी प्रारंभ केली मात्र अनेक शासकीय खरेदी केंद्रावर बारदाना नसल्याने ही खरेदी बंद पडली आहे. याचा फटका आता शेतकऱ्यांना बसताना दिसून येत आहे. अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली मात्र खरेदी बंद असल्याने तूर हरभरा उत्पादन शेतकरी अडचणीत आला आहे. केंद्रावर बारदाना पोहोचल्यावर आम्ही खरेदी सुरू करू असं आता सांगण्यात येत आहे. मात्र खरेदी तात्काळ सुरू करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.0
0
Report
रत्नागिरी के जिला अस्पताल में रक्त का संकट, रक्तदान की अपील जारी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जिल्हा रुग्णयालयात रक्त तुटवडा.. आरोग्य यंत्रणेकडून सामाजिक संस्थान आवाहन.. जिल्ह्यातील आरोग्य वस्थेसमोर सध्या रक्त तुटवड्याचे संकट ओढावले आहे.. जिल्हा शासकीय रुग्णालय आणि खाजगी रक्तपेढ्यांमध्ये रक्त साठा चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे.. सध्या केवळ शंभर पिशव्यांचा साठा शिल्लक आहे.. ही परिस्थिती अशीच राहिली तर आगामी काळात शस्त्रक्रिया आणि आपत्कालीन उपचारासाठी रक्तपुरवठा कठीण होणार आहे.. वाढत्या उष्णतेमुळे रक्तदात्यांनी बाहेर पडणे टाळल्याने स्वेच्छ रक्तदानाचे प्रमाण घटले असून रक्ताचा बॅक-लॉग वाढला आहे.. या गंभीर परिस्थितीत आरोग्य यंत्रणा कडून सामाजिक संस्था,राजकीय पुढारी आणि तरुण मंडळांना रक्तदानाच्या आवाहन करण्यात येत आहे..0
0
Report
Advertisement
आक्षी में सैकड़ों ग्रामस्थ भाजपा में शामिल, मच्छी पालन योजनाओं की चर्चा
Chendhare, Maharashtra:आक्षीतील शेकडो ग्रामस्थांचा भाजप मध्ये प्रवेश. राज्यचे मत्स्य व्यवसाय विकास मंत्री नितेश राणे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केलं आहे. नितेश राणे यांनी इथल्या कोळी बांधवांसाठी कोट्यवधी रुपयांची मच्छीमार जेटी उभारण्याचे काम हाती घेतले आहे. यामुळे प्रभावित होऊन आक्षीचे उपसरपंच आनंद बुरांडे यांच्यासह कोळी बांधवांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे.0
0
Report
उजनी के कारंबा कालवे में ओवरफ्लो, सड़क पर पानी फैलाने से यातायात बाधित
Solapur, Maharashtra:सोलापूर - उजनीच्या कारंबा शाखेतील पाणी हिप्परगा पंपहाऊसपासून ओव्हरफ्लो, रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी Anc : उजनीच्या कारंबा कालव्यातील पाणी हिप्परगा पंप हाऊस जवळ ओव्हर फ्लो झाले असून, ते पाणी थेट ओढ्यात आले आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात ओढ्यावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे जुना कारंबा नाका ते भोगाव टोल नाका या रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. सध्या शेतीच्या पाण्यासाठी उजनी धरणातून कारंबा कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. ओढया वरून पाणी वाहत असल्यामुळे वाहन चालकांना कसरत करत मार्ग काढावा लागला.0
0
Report
वाशीम में सेतु केंद्र चयन: 18 केंद्रों की मंजूरी रद्द, 20 नए केंद्र मंजूर
Washim, Maharashtra:वाशीम: अँकर: वाशीम जिल्ह्यात सेतु केंद्र निवड प्रक्रिया राबवण्यात आली होती. या प्रक्रियेत सुरुवातीला 686 केंद्रांना मंजुरी देण्यात आली. त्यानंतर 80 आक्षेप व तक्रारी प्राप्त झाल्या. प्रशासानाने सखोल पडताळणी केल्यानंतर नियमभंग व त्रुटी आढळल्याने 18 केंद्रांची मंजुरी रद्द करण्यात आली. तसेच नवीन 20 सेतु केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक ठेवून निष्पक्ष चौकशीनंतरच हा निर्णय घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिली.0
0
Report
Advertisement
