icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow7 Oct 2024, 07:22 am
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

पटना में लक्ष्मी ऑर्गनिक कंपनी के खिलाफ भारी मोर्चा, पर्यावरण संरक्षण की मांग

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनी विराट विरोधात मोर्चा.. अँकर लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनी व तिच्या पी फास उत्पादनाच्या विरोधात आज कंपनीवर मोर्चाचे काढला जातोय .. कोकण नागरी संघर्ष समिती लोटे,पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण समिती व परिसरातील स्थानिक नागरिकांच्या संयुक्त विद्यमानाने हा मोर्चा काढण्यात आला आहे.. कंपनीपासून पाचशे मीटर अंतरावर मोर्चाला पोलीस प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे.. घातक रसायनांच्या उत्पादनावर तत्काळ बंदी पर्यावरणाला व मानवी आरोग्याला धोका निर्माण करणारे प्रकल्प तातडीने बंद करावेत अशा विविध मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.. या मोर्चात महिला युवक व शेतकरी यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ विविध संस्था सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे..
0
0
Report

सांगली में एक दिन में तीन हत्या, कानून-व्यवस्था पर उठे सवाल

Sangli, Maharashtra:सांगली जिल्ह्यात एका दिवशी तीन खुन झाले आहेत. कवलापूर मध्ये एक खून तर कुपवाड मध्ये दोन खून झाले आहेत. कवलापूर यात्रेमध्ये धक्का लागल्याने एका युवकाचा खून झाला. विश्वेस कल्लाप्पा सुतार वय 32 असे यात्रेतील खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर कुपवाडमध्ये घरामध्ये घुसून दगडू केंगार वय 55 या इसमाचा खून झाला. त्याचबरोबर सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कुपवाड येथील एका देशी दारूच्या दुकानात एकाचा खून झाला. लावपाठ तीन घटनांमुळे सांगली जिल्हा हादरला आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढत्या खुनाच्या घटनांमुळे पोलिसांची कार्यप्रणालीवर प्रश्न निर्माण होत असून कायदा व सुव्यवस्थेचे धिंڈवडे उडाल्याची टीका होत आहे
0
0
Report
Advertisement

वर्धा में LPG सिलेंडर टंचाई के खिलाफ वंचित बहुजन आघाडी का जबर्दस्त प्रदर्शन

Wardha, Maharashtra:वर्धा एलपीजी सिलेंडर टंचाईवरून वर्ध्यात वंचितचे आंदोलन; प्रशासनाविरोधात संताप एलपीजी सिलेंडर टंचाईच्या गंभीर समस्येवरून वंचित बहुजन आघाडी च्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. वाढत्या टंचाईमुळे सामान्य नागरिक, व्यापारी तसेच बाहेरगावी राहणारे विद्यार्थी मोठ्या अडचणीत सापडले असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्याने घरगुती तसेच व्यावसायिक स्वयंपाकावर परिणाम झाला आहे. लहान हॉटेलचालक व हातगाडी व्यवसायिकांचे उत्पन्न घटले असून विद्यार्थ्यांनाही अन्न बनविणे कठीण झाले आहे. काही ठिकाणी नागरिकांना पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. सर्व गॅस एजन्सींची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, सिलेंडर साठा व वितरणाबाबत पारदर्शकता ठेवावी तसेच व्यापारी व विद्यार्थ्यांसाठी विशेष वितरण व्यवस्था करावी, अशा मागण्या करण्यात आल्या. मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित कडून देण्यात आला
0
0
Report
Advertisement

चंद्रपुर गैस एजेंसी ने लंच ब्रेक से बढ़ाईं कतारें, ओटीपी तर्क वायरल

Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपुरात संपूर्ण देशातील एखाद्या कार्यालयाचा सर्वात मोठा लंच ब्रेक , शहरातील मुल मार्गावरील सुविधा गॅस एजन्सीच्या बाहेर 2 ते 4.30 वाजेपर्यंत लंच ब्रेक असल्याची पाटी, अडीच तासांच्या लंचब्रेकमुळे या एजन्सीमध्ये वेटिंग मुळे त्रस्त झाले ग्राहक, गॅस एजन्सी च्या संचालिकेने मात्र सर्वांनाच ओटीपी येतात कुणाकुणाला गॅस देणार असा मांडला अजब तर्क अँकर: इराण- अमेरिका युद्धजन्य परिस्थितीमुळे देशात स्वयंपाकाच्या गॅसचा प्रश्न घरोघर चर्चेत आहे. गॅस एजन्सीवर रांगा लागत आहेत. अशातच चंद्रपुरात असलेल्या एका गॅस वितरण एजन्सीने कहर केलाय. या एजन्सीने संपूर्ण देशातील एखाद्या कार्यालयाचा सर्वात मोठा लंच ब्रेक जाहीर केलाय. शहरातील मुल मार्गावरील सुविधा गॅस एजन्सीच्या बाहेर 2 ते 4.30 वाजेपर्यंत लंच ब्रेक असल्याची पाटी लावतण्यात आली है. या तब्बल अडीच तासांच्या लंचब्रेकमुळे या एजन्सीमध्ये वेटिंग सांभाळण्यापलीकडे गेली है. ग्राहक यामुळे त्रस्त झाले आहेत. ग्राहकांची रोज एजन्सी कर्मचाऱ्यांशी हुज्जतबाजी होत आहे. सुविधा गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांबाबतही नागरिकांच्या असंख्य तक्रारी आहेत. आरडाओरड सहनशक्तीच्याबाहेर गेल्यावर गॅस एजन्सी च्या संचालिका दाखल झाल्या. त्यांनी मात्र अजब तर्क दिला. सर्वांनाच ओटीपी आते हैं कुणाकुणाला गैस देणार असा उनका युक्तिवाद है. ग्राहकांनीच काढून वायरल केलेल्या व्हिडीओने समस्येची पोलखोल केली आहे. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेत योग्य ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. बाईट १) त्रस्त महिला ग्राहक बाईट २) संचालिका, सुविधा गॅस एजन्सी
0
0
Report

बीड़ के भोंदू बाबा अशोक खरात मामले में महिला अधिकारी से संबंध की चर्चा, चौकसी मांग

Beed, Maharashtra:बीड़ के भोंदू बाबा अशोक खरात मामले में महिला अधिकारी से संबंध की चर्चा, चौकसी मांग ANC - नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने राज्यात खळबळ उडवली असतानाच आता या प्रकरणाला धक्कादायक राजकीय वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बीड़ येथील एका महिला पदाधिकाऱ्याचा या प्रकरणाशी संबंध असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. त्यामुळे सध्यातरी भोंदू बाबा खरातचे थेट बीड़ कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पुण्याच्या महिला पदाधिकारी रुपाली ठोंबरे यांच्या नावाने एक निनावी पत्र समोर आले आहे. त्यामध्ये गंभीर आरोप करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या तत्कालीन प्रदेशाध्यक्ष तसेच राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या आशीर्वादाने बीड़मधून काही महिलांना अशोक खरातसारख्या व्यक्तीला साथ देण्यासाठी पाठवले जात होत्या. या सर्व प्रक्रियेत बीड़मधीलच एका महिला पदाधिकारीची सक्रिय भूमिका होती, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्या पत्रात लिहिले आहे. या पत्राची रीतसर चौकशी व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रवक्त्या हेमा पिंपळे यांनी केली आहे... दरम्यान, या निनावी पत्रातील आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे, याबाबत अद्याप कोणत्याही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
0
0
Report
Advertisement

त्र्यम्बकेश्वर में दलालों की लूट: 200 के दर्शन के बदले 3–5 हजार

Nashik, Maharashtra:त्र्यंबकेश्वर मंदिर में दर्शन के लिए मंदिर ट्रस्ट ने दो सौ रुपए का दानPass रखा है, फिर भी दलाल 3 से 5 हजार रुपए लेकर सीधे दर्शन कराने की ऑफर दे रहे हैं. भक्तों के साथ सुरक्षा नहीं मिल पा रही है और पार्किंग, टोइंग ठेका व सुरक्षा व्यवस्था पर सवाल उठते हैं. असुरक्षित भाविकों के पाकिटमारी, पर्स और मंगळसूत्र चोरी जैसी घटनाएं बढ़ रही हैं. न्यायालयीन जांच संस्थान के कारभार पर संदेह की मांग उठ रही है. त्र्यंबकेश्वर में बाहरी श्रद्धालुओं के दर्शन के नाम पर लूट का यह नया आयाम है. मंदिर सुरक्षा रक्षकों से मारहाणी की घटनाएं सामने आ चुकी हैं और अब आर्थिक लूट भी सामने आ रही है. देवस्थान ट्रस्ट ने दर्शन के मद्देनजर 200 रुपए दान पास रखा है, फिर भी दलालों ने दर तय कर रखा है. भारती-परदेशी भक्तों को लक्षित कर 3-5 हजार रुपए में दर्शन कराने का ऑफर चल रहा है. मंदिर सुरक्षा में कमी की वजह से प्रति सप्ताह भक्तों की पर्स और मंगलसूत्र चोरी की घटनाएं घट रही हैं. स्थानीय प्रशासन से सवाल उठ रहे हैं कि इतनी बड़ी लूट कैसे संभव हो रही है और पोलीस प्रशासन कब सचेत होगा.
0
0
Report
Advertisement

अकोला बस स्टेशन पर नालों के पानी से बने नाश्ते का वीडियो वायरल, चिंता

Akola, Maharashtra:अकोला शहरातील मुख्य बस स्थानक चौकात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे हातगाडीवरील नाश्ता विक्रेत्यांकडून चक्क नाल्यातील पाण्याचा वापर होत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या घटनेमुळे प्रवासी आणि नागरिकांच्या आरोग्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. बस स्थानक परिसरात काही विक्रेते नाल्यातून पाणी भरून नेत असल्याचे या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे हे पाणी नेमके कशासाठी वापरले जातेय? पिण्यासाठी, नाश्ता तयार करण्यासाठी की भांडी धुण्यासाठी? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. जर या तिन्हीपैकी कोणत्याही कारणासाठी नाल्याचे पाणी वापरले जात असेल, तर तो सरळ नागरिकांच्या आरोग्याशी खेळ असल्याचे स्पष्ट होत आहे. या घटनेनंतर अकोला महानगरपालिका आणि आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आता या प्रकरणाची सखोल चौकशी होणार का? दोषींवर कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report

नितेश राणे के बयान पर पुलिस स्टेशन में शिकायत, महाराष्ट्र राजनीति गरमाई

Thane, Maharashtra:आमदार संजय केळकर ऑन राष्ट्रवादी SP पोलिस स्थानक निवेदन पोलीस स्थानकात जाऊन निवेदन दिन हा लोकशाहीमध्ये सर्वांचा अधिकार आहे ज्यांच्याकडे देत आहे त्यांनी वेळोवेळी निरनिराळ्या प्रकारचा अवमान महापुरुषांचे अपमान सभागृहात सभागृहाच्या बाहेर केले आहेत माफी देखील मागितले आहे त्यामुळे एका बाजूला तुमच्यासाठी अधिकार असला तरी देखील तुमच्या पायाखाली काय जळतंय हे देखील त्यांनी बघायला हवं .. नितेश राणे हे या राज्याचे मंत्री आहेत महाराष्ट्रभर निरनिराळ्या विषयांसाठी ते फिरत असतात.. ते एका मतदारसंघापूर्ती मर्यादित नाही.. *राणेंचे रक्त अजून त्यांना माहीत नाही ते नारायण राणे व इतर सर्वांना घेऊन येतील.. उगाचच्या उगाच आव्हान प्रती आव्हान करू नका तुमची वाट करा तुमची संघटना वाढवा परंतु उगाच अशा पद्धतीने एखाद्याला आव्हान देणे हे योग्य नाही*
0
0
Report

बारामती चुनाव बिनविरोध के लिए महायुति ने आखिरी कोशिशें तेज कर दीं

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर मंत्री चंद्रकांत पाटील बाईट मुद्दे मंत्री चंद्रकांतदादा पाटील ऑन बारामती निवडणूक आज फक्त उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत अजूनही वेळ आहे ज्यांनी निवडणुकीचे अर्ज दाखल केलेले आहेत ते माघार घेऊन निवडणूक बिनविरोध होऊ शकते याचा अर्थ बिनविरोध साठी अजूनही भेटीगाठी बोलणी सुरू आहे राजकारण या शब्दाचा अर्थ समजून घ्या अशा परिस्थितीत भविष्यात काही मागायचे असते काही शब्द घ्यायचे असतात अजूनही खात्री आहे या दोन्ही निवडणुका बिनविरोधच आहेत बारामती तर वनवेच आहे आणि राहुरी मध्ये कर्डिले यांनी जे काम उभं केलेले आहे त्याच्या जोरावरच आम्ही ही निवडणूक जिंकू निवडणूक बिनविरोध होण्यासाठी महायुतीकडून शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न होत आहेत
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top