445001
काँग्रेस नेते ठाकरे: मोदींचा भाषण बंजारा समाजाचा अपमान!
Yavatmal, Maharashtra:काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी पोहरादेवी येथे केलेले राजकीय भाषण दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. मोदींचा काँग्रेसवर आरोप आणि बंजारा बांधवांचा अपमान सहन केला जाणार नाही, असे ते म्हणाले. काँग्रेसने वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली होती, ज्यामुळे बंजारा समाजाची प्रगती झाली. मोदींनी त्यांच्या कुटुंबियांना निमंत्रण न देता त्यांचा अपमान केला, यावरून मोदींना बंजारा समाजाबद्दल आस्था नसल्याचे दिसते, असे ठाकरे यांनी म्हटले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
तापमान के उछाल से फलों को बचाने के लिए किसान सफेद अच्छादन कर रहे हैं
Ahilyanagar, Maharashtra:तापमान का पारा बढ़ा है; अहिल्यानगर में 42 से 43 डिग्री तक पहुंच गया। गर्मी फलों पर असर डाल रही है। पानी की मात्रा घटने से किसानों को पिलाने के लिए योजनाएं बनानी पड़ती हैं। गर्मी से फलों पर दाग पड़ते हैं और चमक कम होती है। इससे फलों की सुरक्षा के लिए किसान अपने बागों में सफेद अच्छादन डाल रहे हैं। डाळिंब बाग का आकलन करते हुए हमने किसानों से बातचीत की। हमारे अहिल्यानगर प्रतिनिधि लैलेश बारगजे ने यह जानकारी दी।0
0
Report
नाशिक में फोटो लेते समय किनारे से गिरकर महिला की मौत
Nashik, Maharashtra:नाशिक ब्रेकिंग... - पतीने चेहडी बंधाऱ्यावर काढलेला शेवटचा फोटो ठरला काळ.. पाण्यात बुडून महिलेचा मृत्यू ... - फोटो काढण्याच्या नादात महिलेचा पाय घसरून चेहडी बंधाऱ्यातील पाण्यात बुडून मृत्यू ... - पती समोरच फोटो काढत असताना बंधाऱ्याचा काठ समजून न आल्याने महिला थेट कोसळली पाण्यात... - गीता दास असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या ५५ वर्षीय महिलेचे नाव... - सुट्टीमुळे गोवा येथे जाण्यासाठी घरातील निर्माल्य टाकण्यासाठी आले होते दास दांपत्य चेहडी बंधाऱ्यावर ... - मोबाईल मध्ये फोटो काढत असताना घडली घटना दुर्दैवी घटना...0
0
Report
Shinde to become chief minister again, until then I won't stay quiet: Bachchu Kadu's bold claim
Amravati, Maharashtra:एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करेपर्यंत स्वस्थ बसणार नाही; शिवसेनेत येताच बच्चू कडू यांच मोठे वक्तव्य बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश करतात विधान परिषदेची आमदारकी आपल्या पदरात पाडली असून बच्चू कडू अमरावतीत दाखल होताच बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केलं असून बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री पदा संदर्भात एक वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही असं मोठं वक्तव्य बच्चू कडू यांनी केला आहे. हा भगवा आम्ही खांद्यावर टाकला मुख्यमंत्री सुद्धा आता आम्हाला एकनाथ शिंदे साहेब पाहिजे रात्री दोन वाजता दार उघडून उभा राहतो त्यामुळे मी येऱ्या गैऱ्या नेत्याला स्वीकारल नसून एकनाथ शिंदे यांना स्वीकारालं आहे माझ्या दिव्यांगासाठी देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय हे कोणाला जमलं नाही ते एकनाथ शिंदे यांनी केलं आणि कर्जमाफीसाठी मोठा हिस्सा एकनाथ शिंदे यांचा होता असे बच्चू कडू म्हणाले आहे.0
0
Report
Advertisement
नवी मुंबई के एपीएमसी बाजार में आंबों के पत्ते नहीं, खतरनाक रसायन का छिड़काव—आसपास के लोगों में भय
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात आंबे कुत्रीमरित्या पिकवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. आंबे पिकवण्यासाठी आंब्यावर मानवी शरीरासाठी घातक असलेल्या रसायनांची फवारणी करण्यात येत असून केमिकल फवारून कुत्रीमरित्या आंबे पिकवले जात आहेत. एकीकडे मुंबईतील पायधूनी मध्ये कलिंगड खाऊन 4 जणांचा मृत्यू झाल्याची आशंका व्यक्त केली जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असतानाच आता आंब्यावर घातक रसायनांची फवारणी करण्यात येत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आल्याने आंबे खवय्यामध्ये देखिल आता भीतीचे वातावरण पसरले आहे. यावर आता प्रशासन काय कारवाई करते हे देखिल पाहणे महत्वाचे ठरणार आहे.0
0
Report
गर्मियों की छुट्टियों के बीच शिर्डी में श्रद्धालुओं की भारी भीड़
Shirdi, Maharashtra:उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर धार्मिक तिर्थस्थळी भाविकांची गर्दी दिसुन येतेय.. साईबाबांच्या शिर्डीतही आज भाविकांची मोठी मांदियाळी पहायला मिळत आहे.. भाविकांच्या गर्दीने साईनगरी फुलून गेलीय.. शालेय सुट्ट्या सुरू झाल्याने भाविकांची पाऊले धार्मिक तिर्थस्थळाकडे वळताना दिसुन येत आहे.. साईनगरी शिर्डीतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी0
0
Report
Beed के बाद धाराशिव में ईंधन की तीव्र कमी, किसान और आम लोग परेशान
Dharashiv, Maharashtra:बीडनंतर आता धाराशिव जिल्ह्यातही पेट्रोल-डिझेलची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यापासून इंधन पुरवठा कमी होत असल्याने अनेक पेट्रोल पंप बंद ठेवण्याची वेळ आली आहे. धाराशिवमध्ये पेट्रोल-डिझेलच्या टंचाईमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. अनेक पेट्रोल पंपांवर इंधन संपल्याने ते बंद ठेवावे लागत आहेत. याचा थेट फटका शेती मशागतीच्या कामांवर बसला असून शेतकऱ्यांची कामे ठप्प झाली आहेत. दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रात्री काही पेट्रोल पंप सुरू असल्याने वाहन चालकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली, मात्र सकाळी पुन्हा पंप बंद असल्याचे चित्र आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यातील केज परिसरातून मोठ्या प्रमाणात वाहन चालक धाराशिवमध्ये इंधन भरण्यासाठी येत आहेत. त्यामुळे इथल्या टंचाईत आणखी भर पडत आहे..0
0
Report
Advertisement
ग्रीष्म अवकाश में शिर्डी मंदिर में श्रद्धालुओं की भीड़, भक्तों की लामबद्ध कतारें
Shirdi, Maharashtra:उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर धार्मिक तिर्थस्थळी भाविकांची गर्दी दिसुन येतेय.. साईबाबांच्या शिर्डीतही आज भाविकांची मोठी मांदियाळी पहायला मिळत आहे.. भाविकांच्या गर्दीने साईनगरी फुलून गेलीय.. शालेय सुट्या सुरू झाल्याने भाविकांची पाऊले धार्मिक तिर्थस्थळाकडे वळताना दिसुन येत आहे.. साईनगरी शिर्डीतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी0
0
Report
पुणे के अल्का चौक पर NCP गुट का धरना, आरोपी के फांसी की मांग
Pimpri-Chinchwad, Maharashtra:नसरापूर इथ झालेल्या बलात्कार प्रकरणाचे पडसाद आज ही उमटत असून आज ही पुण्याच्या अलका चौकात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून आंदोलन करण्यात आले. आरोपीला तत्काळ फाशी देण्याची मागणी आंदोलकांनी केली. त्याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी0
0
Report
धनंजय मुंडे का मराठवाड़ा पाहुना-स्वागत पर मजाकिया बयान, अधिकारियों ने किया सलाम
Beed, Maharashtra:बीड: आमचा पाहुणचार एवढा असतो, तुमच्यासारखं नाही... पाणी घ्यायचं का इथं पाजतेच..! आमदार धनंजय मुंडेंनी असं म्हणताच हशा पिकला ANC- आपल्या भाषणासाठी ओळखले जाणारे राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या भाषणाचा अंदाज पुन्हा पाहायला मिळाला आहे.एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी मराठवाड्यातील पाहुणचाराचे वर्णन केले.कार्यक्रमातील अधिकाऱ्यांना तुम्ही पहिल्यांदा मराठवाड्यात आलात उभे राहायचं सोडा इथं बसायची कशी अडचण होती हे तुम्ही सांगितलं आम्ही मराठवाड्यातले दगडातले माणसं आहोत दगडावरही बसतो... तुम्ही आमच्या प्रेमात पडाल आमचा पाहुणचार एवढा असतो तुमच्यासारखं नाही पाणी घ्यायचं का इथं पाजतेच असं म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला अन अधिकाऱ्यांनी उठून दोन्ही हात जोडत नमस्कार केलाय. साऊंड बाईट - धनंजय मुंडे - आमदार0
0
Report
Advertisement
वांगणी-बदलापूर के पास माऊली फर्नचर में भीषण आग, लाखों का सामान जलकर राख
Ambernath, Maharashtra:आगीत माऊली फर्निचरला भीषण आग आगात लाखो रुपयांचं फर्निचर भस्मसात आसपासच्या इमारतींनाही आगीची झळ आज सकाळच्या सुमारास वांगणी-बदलापूर मुख्य हायवेवरील माऊली फर्निचरला भीषण आग लागली. ही आग इतकी भीषण होती की आकाशात उंच उंच धुराचे लोट दिसत होते. या आगीत लाखो रुपयांचं फर्निचर भस्मसात झालय. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर स्थानिकांच्या मदतीनं बदलापूर अग्निशमन दलानं ही आग आटोक्यात आणली. या आगीची झळ आसपासच्या इमारतींनाही बसलीय. ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली आहे? हे समजू शकलेलं नाही. वांगणी-बदलापूर मुख्य हायवे जवळ माऊली फर्निचर हे जुन्या फर्निचरचं दुकान आहे. आज सकाळच्या सुमारास दुकानाच्या पाठीमागच्या बाजूला असलेल्या गोडाऊन मधील फोम आणि गाद्यांना आग लागली. त्यानंतर आगीन अवघ्या काही क्षणात रौद्ररूप धारण केलं. आगीत माऊली फर्निचर मधील बरचसं सामान जळून खाक झळाय. स्थानिकांना आगीचं गांभीर्य लक्षात येतात त्यांनी सुरुवातीला टँकर मागवून आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बदलापूर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. जवळपास दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली. दरम्यान आगीमुळे वाहतूक कोंडी होऊन काही वेळासाठी वांगणी-बदलापूर दरम्यानची वाहतूक संथ गतीने सुरू आहे चंद्रशेखर भुयार ,वांगाणी0
0
Report
नायगाव रेलवे स्टेशन पर यात्री के पाय से मोबाइल चोरी, सुरक्षा व्यवस्था पर सवाल
Vasai-Virar, Maharashtra:नायगाव रेल्वे स्थानकात झोपलेल्या प्रवाशाच्या खिशातून चोरट्याने शिताफीने चोरला मोबाईल चोरट्याचा चोरी करतानाचा व्हिडिओ एका प्रवासी नागरिकाने आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये कैद केला आहे भर दिवसा रेल्वे स्थानकात अशा प्रकारे चोरट्याने चोरी करून पळून जात असल्याचे निदर्शनास आल्याने रेल्वे स्थानकातील सुरक्षा बाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. रेल्वे स्थानकात येणाऱ्या चार्सुल्ले गर्दुल्ले आणि चोरटे यांच्यावर रेल्वे सुरक्षा पोलिसांनी उपाययोजना करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे.0
0
Report
तीन साल के बच्चे की हत्या: नाबालिग आरोपी गिरफ्तार, गैंगरेप-जघन्य अपराध की बातें सामने
Khed, Maharashtra:खेड, पुणे: खालुंब्रे गांव में तीन वर्ष के अल्पवयस्क बच्चे के साथ लैंगिक अत्याचार कर धारदार चाकू से गला काटकर हत्या कर दी गई। घटना चाकण के म्हाळुंगे दक्षिण थाना क्षेत्र के अंतर्गत खालुंब्रे में घटी। मूल बिहार के 16 वर्षीय युवक ने यह कृत्य किया, जिसे दक्षिण म्हाळुंगे पुलिस ने हिरासत में लिया है। मृत बच्चे का परिवार मूलतः मध्य प्रदेश का है और trabajo के सिलसिले में चाकण क्षेत्र में रहते थे। शिकायतकर्ता के बेटे रियान्स शेजारी अनन्या नाम की लड़की को बुलाने के लिए गया था, पर वह लौटकर नहीं आया और आसपास खोजने पर उसकी लाश एक तिजोरी से मिली, जहां धारदार हथियार से गला काटकर हत्या की गई थी। शरीर पर अन्य गंभीर चोटों के निशान भी पाए गए। आगे की जांच जारी है, पुलिस अधिकारी प्रतीक हेमंत चापुडे (झी मिडिया खेड पुणे) के अनुसार।0
0
Report
Advertisement
नाश्किक कुंभ भूमि रिंगरोड विवाद तेज, किसान-प्रशासन भिड़ंत बढ़ी
Nashik, Maharashtra:- नाशिक मध्ये आगामी कुंभमेळा अनुषंगाने होणाऱ्या रिंगरोड भूसंपादनावरून वाद चिघळला - मातोरी, मुंगसरा येथे मोजणीदरम्यान तणाव - शेतकरी व प्रशासनामध्ये जोरदार बाचाबाची - पोलिसांकडून शेतकऱ्यांना घरात घुसून मारहाणीचा स्थानिकांचा आरोप - महिलांनाही मारहाण झाल्याचा ग्रामस्थांचा दावा - सिंहस्थ परिक्रमा मार्गासाठी 66.15 किमी रिंगरोड प्रकल्प - 25 गावांमधून जाणार मार्ग, 365 हेक्टर जमीन संपादन - 25 पैकी 19 गावांनी भूसंपादनास संमती - उर्वरित गावांचा विरोध कायम मातोरी, मुंगसरा पेसा अंतर्गत ग्रामपंचायत ठराव नसल्याचा आरोप - अनेकांची घरे प्रकल्पात जात असल्याने तीव्र विरोध0
0
Report
परीक्षाओं में डिजिटल व्यवस्था: बारहवीं-दहवीं के पेपर भविष्य में समाप्त, पुणे में GPS ट्रैकिंग
Bhor, Maharashtra:पुणे पुढील वर्षीच्या दहावी-बारावीच्या परीक्षा डिजिटल पद्धतीने घेतल्या जाणार आवश्यक त्याच ठिकाणी कागद वापरण्याचे बोर्डाचे सुतोवाच बारावीच्या परीक्षेसाठी 223 डन कागद वापरण्यात आलाय.पर्यावरणाचा विचार करता डिजिटल पद्धतीने परीक्षा घेण्याचा मानस बोर्डाचा आहे पुण्यातील बारामती तालुक्यात जीपीएस इन बिल डिजिटल ट्रँक चा वापर प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आला आहे पुढील काळात राज्यभर तो वापरण्यात येणार असून परीक्षा डिजिटल पद्धतीने घेण्याचा बोर्डाचा तयारी सुरू आहे0
0
Report
नागपुर में गर्मी से तीन लोगों की मौत, पोस्टमार्टम से होगी पुष्टि
Nagpur, Maharashtra:नागपूर - नागपूर शहरात विविध पोलीस स्टेशन हद्दीत तिघांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचा संशय - सदर परिसरात 58 वर्षीय,यशोधरानगर परिसरात 60, आणि गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आस्था निवारा येथें वास्तवास असलेल्या 65 वर्षीय पुरुष बेशुद्धावस्थेत आढळले - तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले,मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले - हे तीनही मृत्यू उष्माघाताने झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे,मात्र मृत्यूचे नेमके कारण पोस्ट मॉर्टम नंतरच स्पष्ट होणार0
0
Report
Advertisement
