445001
काँग्रेस नेते ठाकरे: मोदींचा भाषण बंजारा समाजाचा अपमान!
Yavatmal, Maharashtra:काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी पोहरादेवी येथे केलेले राजकीय भाषण दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. मोदींचा काँग्रेसवर आरोप आणि बंजारा बांधवांचा अपमान सहन केला जाणार नाही, असे ते म्हणाले. काँग्रेसने वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली होती, ज्यामुळे बंजारा समाजाची प्रगती झाली. मोदींनी त्यांच्या कुटुंबियांना निमंत्रण न देता त्यांचा अपमान केला, यावरून मोदींना बंजारा समाजाबद्दल आस्था नसल्याचे दिसते, असे ठाकरे यांनी म्हटले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
कोकण किनार पर अगले तीन दिन भारी बारिश: येलो अलर्ट, किसान चिंतित
Oras Bk., Maharashtra:कोकण किनारपट्टीला पुढील तीन दिवसासाठी पावसाचा येलो अलर्ट जरी करण्यात आलाय. सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली. तळकोकणात आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून काही भागात रिमझिम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे. वातावरणात झालेल्या बदलामुळे चिंतेत असलेले आंबा बागायदार या अवकाळी पावसामुळे चिन्ताग्रस्त झालेत. कोकणात पुढील तीन दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलय.0
0
Report
चंद्रपुर के रानी हिरई महोत्सव में प्रोटोकॉल नाराजगी, प्रतिभा धानोरकर ने पत्र से शिकायत
Chandrapur, Maharashtra:चंद्रपुर के रानी हिरई महोत्सव में कल घडलेल्या प्रोटोकॉल नाराजी नाट्य प्रकरणात काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभा अध्यक्षांकडे काल रात्री उशिरा पत्र पाठवून तक्रार केली आहे। त्यांनी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाकडून एका महिला खासदाराचा जाणीवपूर्वक अपमान करण्यात आल्याचा आरोप केला असून शासकीय कार्यक्रमात राजशिष्टाचार डावलण्यात आल्याचं हे प्रकरण त्यांनी विशेषाधिकार समितीकडे सोपवण्याची मागणी केली आहे।0
0
Report
लातूर चाकूर में पती के संबंधों के बदले पुतने की हत्या: अनिता स्वामी गिरफ्तार
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज चाकूरमध्ये पतीचे कथित अनैतिक संबंधांवरून सूड घेऊन पुतण्याचा गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। त्यानुसार आरोपी अनिता स्वामी हिला अटक केली गेली आहे आणि तपासात या गुन्ह्यामागचा थरारक कट स्पष्ट झाला आहे। चाकूरमध्ये दोन चिमुकली मुलं बेपत्ता झाल्याने ग्रामस्थांची चिंता वाढली; सात वर्षाचा देवांश स्वामी आणि त्याचा चुलत भाऊ सकाळी घराबाहेर खेळण्यासाठी गेले होते, परंतु वेळ झाल्यानंतर ते परत न आले. पोलिसांनी तात्काळ बेपत्त्या तक्रार नोंदवली आणि शोधमोहीम सुरू केली. परिसरात शोध सुरू असतानाच देवांशचा मृतदेह उजळबं रोडवरील एका पडक्या वाड्याजवळ ट्रॅक्टरच्या टायरांच्या आडोशाला आढळला. या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. तपासादरम्यान घरातीलच एका व्यक्तीची साक्ष संशयाच्या भोवऱ्यात आली; फिर्यादीची वहिनी अनिता स्वामी हिच्या वर्तनामुळे पोलिसांना संशय निर्माण झाला. मोबाईल फिशिंग, काही काळ घराबाहेर आणि चौकशीत विसंगत माहिती याअधारे तपास पुढे नेण्यात आला आणि या तपासातून एक धक्कादायक सत्य समोर आले: अनिता स्वामीनेच संपूर्ण कट रचल्याचं स्पष्ट झालं, पतीच्या कथित अनैतिक संबंधांवरून निर्माण झालेल्या वादातून तिने पुतण्याचा अपहरणाचा बनाव करून निर्दयतेने खून केला, आणि दुसऱ्या महिलेवर आरोप फुकट करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या सखोल तपासामुळे हा कट उघड झाला; आरोपी अनिता स्वामीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. मात्र या घटनेत एका निष्पाप मुलाचा जीव गेला आणि नात्यांवरील विश्वासाला धक्का लागला.0
0
Report
Advertisement
पवनी में कुलर में पानी भरते समय बिजली का झटका: लिपिक मोहित हटवार की दर्दनाक मौत
Bhandara, Maharashtra:कूलर मध्ये पाणी घालताना विजेच्या धक्क्याने पवनी येथील पंचायत समिती लिपिकाचा दुर्दैवी मृत्यू पवनी येथील तरुणाचा कुलरमध्ये पाणी भरताना विद्युत धक्का लागून मृत झाल्याची घटना घडली आहे या घटनेत २६ वर्षीय मोहित हटवार या तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पवनी येथील भाईतलाव वार्ड येथे घडली आहे. मृत तरुण पवनी पंचायत समितीमध्ये लिपिक पदावर कार्यरत होता. मोहित घरात असलेल्या कुलरमध्ये पाणी टाकत होते. यावेळी कुलरमध्ये विद्युत प्रवाह उतरलेला असल्याने त्यांना विजेचा तीव्र धक्का बसला. या धक्क्यामुळे ते जागीच कोसळले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.त्यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंबात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक लहान मुलगी आणि आई-वडील असा आप्तपरिवार आहे. ऐन तरुण वयात एका कर्तव्यदक्ष लिपिकाचा असा अंत झाल्याने पंचायत समिती कर्मचाऱ्यांकडून हळहळ व्यक्त होत आहे.0
0
Report
सांगली में सरकारी कर्मचारियों की बेमुदत हड़ताल, 18 मांगों पर सरकार से जवाब मांग
Sangli, Maharashtra:स्लग - विविध प्रलंबित मागण्याांसाठी सांगलीत शासकीय-निमशासकीय कर्मचारयांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू.. अँकर - राज्य सरकारी व शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी शासकीय कर्मचारी बेमूदत संपावर गेले आहेत. शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचा शिक्षक व आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केला आहे. सुधारणीत राष्ट्रीय पेन्शन योजना तातडीने लागू करावी, निवृत्तीचे वय 60 करण्यात यावे, केरळच्या धर्तीवर शासकीय कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा द्यावा, राज्यातील कर्मचाऱ्यांचे रिक्त असणारी पदे भरण्यात यावेत, विविध 18 मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले असून जोपर्यंत मागण्यांच्या बाबतीत सरकारकडून सकारात्मक भूमिका घेण्यात येत नाही,तो पर्यंत आंदोलन सुरूचं राहील,असे इशारा यावेळी देण्यात आला आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेल्या या बेमुदत धरणे आंदोलनामध्ये जिल्ह्यातील विविध विभागातील शासकीय,निमशासकीय व आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे.0
0
Report
रेवदंडा में अवकाली बारिश, पेड़ पर बिजली गिरने से आग लगी, लेकिन जान बच गई
Chendhare, Maharashtra:रेवदंडा परिसरात अवकाळी पाऊस झाला. पावसासोबत छोट्या गाराही पडल्या. या पावसाने सकाळच्या सुमारास जनजीवन विस्कळीत झाले. बागमळा इथं ताडाच्या झाडावर वीज पडल्याने झाड जळून खाक झाले. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही.0
0
Report
Advertisement
नाशिक में आकाशीय वर्षा-हवावाह, गारप algu कांदा खेत टूटे: किसान को बड़ा नुकसान
Yeola, Maharashtra:नाशिक जिल्ह्याच्या उत्तर पूर्व भागाला अवकाळी पाऊस व गारपटीने चांगले झोडपले असून येवल्याच्या कुसुर कुसमाडी अंकाई नायगव्हाण या गावातील शेकडो हेक्टर कांदा शेती उध्वस्त झाली आहे कुसमाडी येथील दिलीप मेंगाळ या शेतकऱ्याचा काढणीस आलेला दहा एकर कांदा गारपिटीमुळे खराब झाल्याने उत्पादन खर्च व उत्पन्न वाया गेल्याने शेतकऱ्याने शासनाकडे इच्छा मरणाची मागणी केली आहे नुकसानग्रस्त भागात बांधावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी0
0
Report
अंबाजोगाई में विवाह के नाम पर धर्मांतरण के बहाने महिला के साथ अत्याचार, आरोपी फरार
Beed, Maharashtra:बीड : ‘धर्म बदला, मगच लग्न’—महिलेवर दबाव टाकत अत्याचार, अंबाजोगाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपी फरार अंबाजोगाईतून एक संतापजनक और धक्कादायक घटना समोर आली है. लग्नाचे आमिष दाखवून एका 28 वर्षीय महिलेवर तब्बल दोन वर्षे अत्याचार केल्याचा आरोप उघडकीस आला है. याप्रकरणी सलमान अजीज पठाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या फरार है. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीने विवाहासाठी धर्मांतराची सक्ती करत धमक्या दील्या. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होता है. अंबाजोगाई शहर पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू है.0
0
Report
शिर्डी में समता पतसंस्थे में 100 बनावट खाते, 45 खातेदारों की पूछताछ
Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यातील समता पतसंस्थेत 100 बनावट खात्यांचा मोठा गैरव्यवहार उघड. खरात यांनी अनुयायांच्या नावावर बनावट खाती उघडल्या. कोट्यवधी रुपयांची समता पतसंस्थेतील 100 खात्यांमधून उलाढाल. शिर्डी पोलिसांकडून 45 खातेदारांची चौकशी. खातेदारांनी शिर्डी पोलिसांना जवाब दिला: आम्ही खाते उघडलंच नाही. पतसंस्थेच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल, परंतु तरीही व्यवस्थापकाला अटक नाही. समता पतसंस्थेला संरक्षण मिळतंय का? कारवाईला विलंब का— अनेक प्रश्न उपस्थित. की कुणाला वाचवण्याचा प्रयत्न?0
0
Report
Advertisement
महिला आरक्षण बिल पास, विपक्ष के आरोप भाजपा पर तेज
Nagpur, Maharashtra:नागपूर – अनिल देशमुख, नेता, राष्ट्रवादी SP महिला आरक्षण पर – - भाजपा जनता को दिशाभूल कर रही है, 28 सितंबर 2023 को लोकसभा में महिलाओं को 33% आरक्षण देने का बिल पास हुआ और उसकी अब तक अमलदर्शी नहीं हुई - 543 सदस्य होते हुए 33% आरक्षण देना चाहिए, पर अढ़ाई साल में भाजपा ने कोई कार्रवाई नहीं की - परिसीमन के साथ महिला आरक्षण बिल को जोड़ने के प्रयास किए गए - 28 सितंबर को बहुमत से यह बिल पास हुआ है, सभी दलों ने इसे पास किया, पर भाजपा राजनीति कर रही है - 33% आरक्षण मिलने पर समर्थन है, Sharad Pawar ने स्थानीय स्वराज संस्थाओं में महिला आरक्षण लागू किया था - आज का मोर्चा - उन्होंने तय किया है कि महिला आरक्षण के विषय को लेकर कैसे दिशाभूल कराना, चुनाव में फायदा लेने के लिए मोर्चा है - महिला आरक्षण के बहाने भाजपा राजनीति कर रही है On बारामती -0
0
Report
महाराष्ट्र के सरकारी कर्मचारियों ने पेंशन सुधार के विरोध में आज बेमुदत आंदोलन शुरू किया
Kolhapur, Maharashtra:सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अमलबजावणी करण्याबाबतची विस्तृत अधिसूचना तत्काळ जारी करण्यात यावी यासह अन्य मागण्यासाठी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी आज पासून बेमुदत आंदोलन पुकारले आहे. आजच्या आंदोलनात राज्यभरात 17 लाख कर्माचारी सहभागी झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील कर्मचारी देखील शहरातील महावीर गार्डन मध्ये एकत्र येत आंदोलन केले. यावेळी आंदोलकानी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली.0
0
Report
उरण में सुबह गारों की बारिश, आसमान गरज उठा; पनवेल-उलवे में भी हल्की बूंदाबांदी
Navi Mumbai, Maharashtra:रायगढ़ जिले के उरण क्षेत्र में सुबह लगभग सात बजे गारों की बारिश हुई; आसमान गरज के साथ बदला और गड़गड़ाहट भी सुनी गई; पनवेल और उलवे में भी हल्की बूंदाबांदी दर्ज की गई।0
0
Report
Advertisement
वाशिम में लेहणी-धोडप मार्ग पर एसटी बस-ट्रक की भिड़ंत, चालक और यात्रियों के घायल
Washim, Maharashtra:वाशिम के रिसोड तालुक्यात लेहणी–धोडप मार्गावर भीषण अपघात घडला. अरुंद रस्त्यामुळे एसटी बस आणि ट्रकची समोरा-समोर जोरदार धडक झाली. एसटी बस लेहणी–धोडपकडून मेहकरकडे जात असताना हा अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले असून एसटी बसमधील १५ ते १६ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने मेहकर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. या समोरासमोरच्या धडकेत दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.0
0
Report
बीड़ में पुलिस की संयुक्त कार्रवाई: शराब दुकान से तीन नाबालिग बाल मजदूर बचाए गए
Beed, Maharashtra:बीड: गेवराईत धडक कारवाई: मद्याच्या दुकानातून तीन अल्पवयीन बालमजूरांची सुटका\n\nANC- गेवराई येथे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक आणि दामिनी पथकाने संयुक्त कारवाई करत एका मद्याच्या दुकानावर छापा टाकला. या कारवाईदरम्यान उत्तर प्रदेशातील तीन अल्पवयीन मुलांना कामाला ठेवण्यात आल्याचं उघड झाले. पोलिसांनी तत्काळ तिन्ही बालमजुरांना ताब्यात घेत सुरक्षित ठिकाणी हलवले. या प्रकरणी बालमजुरीस प्रोत्साहन दिल्याबद्दल मद्य विक्री करणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर बालकामगारांना पुढील कारवाईसाठी बालकल्याण समितीपुढे हजर करण्यात आले असून, लवकरच त्यांना त्यांच्या मूळ गावी परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे बालमजुरीविरोधातील मोहिमेला अधिक बळ मिळाले आहे.0
0
Report
सोलापूर के लिए 1378 करोड़ रुपए की जलापूर्ति योजना मंजूर, 2060 तक पाइपलाइन विस्तार की घोषणा
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूरला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी 1378 कोटींची योजना मंजूर - सोलापूर शहराच्या संपूर्ण पाणीपुरवठा व्यवस्थेचा होणार कायापालट - सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहात पाणीपुरवठा साठी 1378 कोटींची योजना मंजूर - सोलापूर शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी 2060 पर्यंतचा विचार करण्यात आल्याची पालकमंत्री जयकुमार गोरेंची घोषणा - शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी जवळपास 1850 किमी च्या पाइपलाइन करण्याची आवश्यकता - महापौर विनायक कोंड्याल यांनी नवीन पाणीपुरवठा योजनासाठी ही सभागृहात मंजूर झाल्याची केली घोषणा - जागतिक बँकेच्या मार्गदर्शनानुसार होणार पाणीपुरवठा योजनेचे काम0
0
Report
Advertisement
