445001
काँग्रेस नेते ठाकरे: मोदींचा भाषण बंजारा समाजाचा अपमान!
Yavatmal, Maharashtra:काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी पोहरादेवी येथे केलेले राजकीय भाषण दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. मोदींचा काँग्रेसवर आरोप आणि बंजारा बांधवांचा अपमान सहन केला जाणार नाही, असे ते म्हणाले. काँग्रेसने वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली होती, ज्यामुळे बंजारा समाजाची प्रगती झाली. मोदींनी त्यांच्या कुटुंबियांना निमंत्रण न देता त्यांचा अपमान केला, यावरून मोदींना बंजारा समाजाबद्दल आस्था नसल्याचे दिसते, असे ठाकरे यांनी म्हटले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
वाशिम में तूफानी हवा-बारिश से बड़ा पेड़ गिरा, प्रमुख मार्ग पर यातायात रोक
Washim, Maharashtra:वाशीम: अँकर: वाशिम शहरात आज झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर एक मोठे झाड आडवे पडले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. सुदैवाने, झाड पडत असताना रस्त्यावर कोणतीही रहदारी नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. अन्यथा, हा मार्ग नेहमीच वर्दळीचा असल्याने गंभीर अपघात होण्याची शक्यता होती. घटनेची माहिती मिळताच नगरपालिके च्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी झाडाची कटाई करून रस्ता लवकरच वाहतुकीसाठी मोकळा केला. त्यामुळे काही वेळातच वाहतूक सुरळीत झाली.0
0
Report
पुणे के शिक्रापुर में कंटेनर में आग, लाखों का नुकसान, यातायात बाधित
Shirur, Maharashtra:पुणे अहिल्यानगर महामार्गावरील शिक्रापूर येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनर ला अचानक आग लागलीय. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही,मात्र कंटेनर जळाल्याने लाखो रूपयांचे नुकसान झालंय.या आगमुळे मात्र महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झालीय0
0
Report
Shirdi: Namkarn Avare की पूछताछ तेज, ठगों के खातों में करोड़ों की लेनदेन का खुलासा
Shirdi, Maharashtra:नामकर्ण आवारेची आठ तासापासून चौकशी सुरू... भोंदू खरातचा हस्तक नामकर्ण आवारे शिर्डी पोलीसांच्या रडारवर... शिर्डी पोलीस ठाण्यात सकाळी 11 वाजेपासून चौकशी... भोंदू खरातचे समता पतसंस्था अॅणी जगदंब पतसंस्थेत अनेक खाती... जगदंब पतसंस्था नामकर्ण आवारेची... कोट्यावधीची देवाण घेवाण आणी इतरांच्या नावावर असलेल्या खात्यावरून भोंदूचे कोट्यावधीचे व्यवहार... शिर्डीतील शेतकऱ्याच्या फसवणूक प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी आल्या समोर... नामकर्ण आवारेकडून भोंदू संदर्भात आणखी काय माहीती समोर येणार याकडे लक्ष...0
0
Report
Advertisement
शिर्डी में किसान फर्जीवाड़ा मामले में तीन दिन की पुलिस कोठड़ी मिली
Shirdi, Maharashtra:आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी... शिर्डीतील शेतकऱ्याला फसवणूक प्रकरण.. अटकेतील दोन आरोपींना पुन्हा तीन दिवसाची पोलीस कोठडी... भोंदू अशोक खरात आणी पत्नी कल्पना खरातही या प्रकरणात मुख्य आरोपी.. दोन जणांना पोलीसांनी घेतलंय तीन दिवसापूर्वी ताब्यात.. आज तीन दिवसाची पोलीस कोठडी संपल्यानंतर पुन्हा केले कोर्टात हजर.. आरोपी अरविंद बावके आणी किरण सोनवणे यास पुन्हा तीन दिवसाची पोलीस कोठडी.. फरार आरोपी कल्पना खरात आणी इतर आरोपींचा अजूनही शोध बाकी... पतसंस्थेत 132 अकांऊट सापडल्याने त्याचाही तपास बाकी आणखी कोण साथीदार आहेत का?.. हे मुद्दे मांडत पोलीसांनी मिळवली वाढीव तीन दिवसाची पोलीस कोठडी...0
0
Report
नागपूर के MIDC में पुलिसकर्मी पंकज ठाकूर की हत्या, आरोपी गिरफ्तार
Nagpur, Maharashtra:Ngp Murder live u ने फीड पाठवले.. घटनास्थळ पोलीस स्टेशन आणि मयतचा फोटो -व्हिडिओ त्यात आहे -=========== नागपूरच्या एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत वानाडोंगरी मधील मातोश्री नगरात पंकज ठाकूर या पोलीस कर्मचाऱ्याची हत्या झाली आहे... परिसरात फिरणाऱ्या टवाळखोरांना जाब विचारल्यामुळे त्यांच्या एकाने ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे... काल दुपारी पंकज ठाकूर यांनी आकाश मंडल या परिसरातच राहणाऱ्या तरुणाला माझ्या घराजवळ वारंवार कशाला चकरा मारतो असा जाब विचारला होता... त्याच्यातून रागावलेल्या आकाशने त्याच्या काही सहकारी आणि कुटुंबीयांसोबत मिळून काल रात्री साडेदहा वाजताच्या sुमारास पंकज ठाकूर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला... त्याावेळी पंकज सोबत असलेले काही नातेवाईक ही या भांडणात सहभागी झाली... त्यावेळी अचानक आकाशने हातातली लोखंडी सळी पंकज यांच्या छातीवर खूपसल्यामुळे ते गंभीर जखमी झाले.. या घटनेत पंकज सोबतचे त्यांचे काही नातेवाईकही जखमी झाल्याची माहिती आहे... पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून आकाश मंडल आणि त्याच्या भावाला अटक केली आहे.. त्यांच्या सोबत या हल्ल्यामध्ये आणखी कोणी सहभागी होते का, याचा तपास केला जात आहे... -------- पोलीस निरीक्षकाचा बाईट आणि आरोपींचे व्हिडिओ 2cला जोडले आहे0
0
Report
अवकाली बारिश से मुरबाड के फलों में भारी नुकसान, किसान संकट में
Ambernath, Maharashtra:अवकाळी पावसामुळे मुरबाड तालुक्यातील फळ पिकांचे मोठे नुकसान नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याची मागणी मुरबाड तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे फळ पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आदिवासी विभागातील टोकावडे , मोरोशी ,शिरोशी, आणि धसई विभागात वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा, चिकू सह इतर फळबागांमधील फळ गळून पडले आहेत , त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे . भाजीपाला पिकाचे नुकसान आणि फळबागांना फटका यामुळे मोठे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदार आणि कृषी विभागाला केली आहे केली आहे.0
0
Report
Advertisement
वाशिम में हल्की गारों के साथ बारिश, फसलें प्रभावित, येलो अलर्ट जारी
Washim, Maharashtra:वाशीम: हवामान विभागाच्या अंदाजानुसार वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला आहे.या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतातील फळबागा, बिजवाई कांदा, हळद तसेच भाजीपाल्याचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हवामान विभागाने आज आणि उद्यासाठी वाशिम जिल्ह्यात ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे.त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.0
0
Report
शिरूर तालुक्य में गारपीट-आकस्मिक वर्षा से नुकसान; किसानों को 22 हजार मदद
Shirur, Maharashtra:शिरूर पुणे... शिरूर तालुक्यात गारपीट आणि अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झालं असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिरूर हवेलीचे आजी-माजी आमदार मदतीला धावलेत, आमदार माऊली कटके आणि माजी आमदार अशोक पवार यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करत तहसीलदारांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना केल्यात, यावेळी लोकप्रतिनिधींना शेतकऱ्याच्या रोशाला ही सामोरं जावं लागलं फळबागेला 5 लाख रुपये खर्च आलाय आणि तुम्ही फक्त 22 हजार रुपये मदत देणार असाल तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं असा उद्विग्न सवाल शेतकऱ्यानी लोकप्रतिनिधींना केलाय.0
0
Report
पारनेर क्षेत्र में आंधी-बारिश ने फलों और फसलों को भारी नुकसान पहुंचाया
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यात गुरुवारी सायंकाळी वादळ वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपिट झाल्याने तालुक्यातील पश्चिम आणि उत्तर भागातील गावांना तडाखा बसला आहे या अवकाळी पावसाने आंबा, केळी, डाळिंब या फळबागांसह कांदा, गहू या पिकांच मोठ नुकसान झाला आहे....वासुंदे, पळशी, वनकुटे, खडकवाडी,वडगाव सावताळा, पाडळी आळे,म्हस्केवाडी, रेनवडी या गावात मोठे नुकसान झाल आहे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या कहरामुळे हिरावून गेला आहे....अवकाळी पावसानंतर शासनाने तात्काळ संबंधित प्रशासनाला पंचनामे करण्याचा सुचना दिल्याचे ग्रामसेवकांनी सांगितले आहे.0
0
Report
Advertisement
कल्याण गांधारी रिंग रोड: स्टंटबाज़ युवक मौत का सापळा बना
Kalyan, Maharashtra:भय इथले संपत नाही ... कल्याण गांधारी रिंग रोडवरील पुलावर स्टंटबाज तरुणांची थरारक बाईक रेसिंग नागरिक वॉक करणाऱ्या जीवला धोका. कल्याण मधील गांधारी रिंग रोड हा मृत्यूचा सापळा बनलाय. सायंकाळच्या sुमारास स्टंटबाज वाहन चालक भरधाव वेगाने या रोडवरून गाड्या चालवतात, तर कधी रेसिंग लावतात. त्यामुळे या रस्त्यावर इव्हिनिंग वॉक, मॉर्निंग वॉक करणाऱ्यांचा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे या रोडवर अनेकदा अपघात झालेत अनेक जणांना आपला जीव गमावा लागला आहे पोलीस या रोडवरील स्टंट बाज तरुणांना धडा शिकवण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजना करतात मात्र त्यानंतर ही हा जीवघेणा थरार सुरूच आहे . कल्याण गांधारी रिंग रोडवरील पुलावर धूम स्टाईलने बाईक चालवणाऱ्या तरुणांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाले काल रात्रीच्या सुमारासचा हा व्हिडिओ वायरल झाला आहे पोलीस प्रशासन अशा स्टंटबाज वाहन चालकांवर कठोर कारवाई करणार का आता संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत0
0
Report
गुड फ्रायडे: यीशु के बलिदान की स्मृति में प्रार्थना सभा
Ahilyanagar, Maharashtra:गुड फ्रायडे अवसर पर यीशु मसीह के बलिदान की स्मृति के लिए विश्व भर में प्रार्थना के दिन मनाते हैं। अहिल्यानगर स्थित ऐतिहासिक ह्यूम मेमोरियल चर्च में आज सुबह Christian भाईचारे ने प्रार्थना के लिए भीड़ जुटाई। दुपारी बारह से तीन बजे के बीच उन्होंने प्रार्थना, उपवास और प्रभु यीशु के स्तवन से गुड फ्रायडे के अवसर पर यीशु मसीह की स्मृति मनाई। गुड फ्रायडे भले ही दुःख का दिन है, पर ईमान के अनुसार यीशु के बलिदान से मानव जाति को पाप से मुक्ति मिली और शाश्वत जीवन का मार्ग खुला, इसलिए इसे गुड फ्रायडे कहा जाता है।0
0
Report
चाकण में आंधी-बारिश से महिला की मौत, गवंडी घायल
Chakan, Maharashtra:पुणे चाकणमध्ये अवकाळी ने एका महिलेचा बळी घेतलाय तर एक जण गंभीर जखमी झालाय, चाकण जवळील तळवडे येथे अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्याच्या मुसळधार पावसाने पोल्ट्रीचे काम सुरू असताना भिंतीच्या आडोशाला बसलेल्या महिलेच्या अंगावर भिंतिक सोडून महिलेचा जागीच मृत्यू झाला तर पायावरती भिंतीचा काही भाग कोसळल्याने गवंड्याचे दोन्ही पाय मोडलेत, अलका मुसळे असं मृत महिलेचे नाव असून गवंडी गोपाळ चव्हाण हे गंभीर जखमी झालेत.0
0
Report
Advertisement
खेड के कडूस में बिबटे की मौत, मौत के पीछे का सच अभी अस्पष्ट
Khed, Maharashtra:खेड तालुक्यातील कडूस येथे एका बिबट्या मृत अवस्थेत आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे नक्की या बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप अस्पष्ट असून वनविभागाने बिबळ्याचा मृतदेह ताब्यात घेत शविच्छेदन अहवालासाठी पाठवण्यात आलाय,अहवाला नंतर या बिबट्याच्या मृत्यूचा खरं कारण समोर येणार आहे。0
0
Report
कल्याण पूर्वी में युवक पर धारदार हथियार से हमला, एक आरोपी गिरफ्तार
Kalyan, Maharashtra:कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलिस स्टेशनच्या अंतर्गत हनुमान नगर येथे गुरुवारी मध्यरात्री सर्वेश वायळ नावाच्या तरुणावर तीक्ष्ण हत्याऱ्याने वार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून इतर दोन आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. सर्वेशवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. कल्याण पूर्वेत गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून नागरिकांमध्ये असुरक्षित असल्याची भावना निर्माण होत असल्याने कोळसेवाडी पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.0
0
Report
गोकुळ चुनावों में आबिटकर का बड़ा दावा: महायुती मजबूत, समर्थक उत्साहित
Kolhapur, Maharashtra:आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर बाईट मुद्दे राज्यातील लोकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळत आहेत त्यामुळे लोक समाधानी आहेत प्रकाश आबिटकर ऑन गोकुळ जिल्ह्यातील सर्व निवडणुका यापूर्वी महायुती म्हणून लढल्या आहेत गोकुळची निवडणूक सुद्धा महायुती म्हणूनच लढवली जाईल असाच मतप्रवाह जिल्ह्यातील आणि राज्यातील नेत्यांचा आहे, पुढच्या आठवड्याभरात पात्र अपात्र संस्थांची यादी येईल, संस्थांचा निकाल लागेल आणि यानंतरच आम्ही महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जाऊ प्रकाश आबिटकर ऑन अदृश्य शक्ती गोकुळची निवडणूक अजून सुरू व्हायची आहे, ज्या त्या लोकांकडून अशा ऍक्टिव्हिटीज सुरू असतात त्याचा तो भाग असेल, अदृश्य शक्ती बद्दल जे बोलले असतील त्यांनाच त्याची कल्पना असेल प्रकाश आबिटकर ऑन एकनाथ शिंदे कॉल माजी सर्वांना विनंती आहे लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना आमचा सर्वांशी संपर्क येतो, अनेक लोक आपल्याला संपर्क करत असतात याचा अर्थ त्या घटनाक्रमाशी आमचा संबंध जोडणे चुकीचं आहे फोटो काढण्यासाठी नमस्कार करण्यासाठी आग्रह धरतात त्यांच्या भावना दुखवू शकत नाही, कालच मी माध्यमांना सांगितलं असे अनेक अशोक खरात आहेत ज्यांच्यापासून लोकप्रतिनिधी, माध्यमांनी सावध राहिले पाहिजे लोकांनी नतमस्तक कोणासमोर व्हावं तर देवासमोर व्हावं, देवाचा अवतार असल्याचा भास करणाऱ्या माणसासमोर काय करावे याच्या संबंधीची स्पष्टता घ्यायला हवी अनेक लोकप्रतिनिधी म्हणून संपर्कात येत असतात, त्यातलाच हा भाग असेल अनेक लोकांना भेटणारा अनाथांचा नाथ अशी त्यांची प्रतिमा आहे, चुकीच्या गोष्टीच्या समर्थन उपमुख्यमंत्री शिंदे कधीच करणार नाहीत खरात संबंधी चौकशी सुरू आहे यात कठोर कारवाई केली जाईल, आता याला फाटे फोडण्यात अर्थ नाही, या प्रकरणात गोळ्या देणाऱ्यांवर ही कारवाई होणार आहे जे चुकीचे असेल त्यावर नक्कीच कारवाई होईल प्रकाश आबिटकर ऑन गर्भलिंग निदान कायदा गेल्या वर्षभरामध्ये PCPNDT ज्याप्रमाणे सुधारणा केल्या, माहिती देणाऱ्यांना एक लाख रुपये वाढवले, पूर्वी दहा हजार मिळत नव्हते काल सुद्धा राज्याच्या सभागृहात याबाबत चर्चा झाली, ज्या हॉस्पिटलने यात भाग घेतला त्यांना डी रजिस्टर करण्याचा निर्णय घेतला आहे गर्भलिंग निदान करणाऱ्या हॉस्पिटलची डॉक्टरची आम्ही गैर करणार नाही, असे प्रकार करणाऱ्या हॉस्पिटल आणि डॉक्टरवर मकोका कारवाई करता येईल का याचाही शासन गंभीरपणे विचार करत आहे राज्यात PCPNDT ॲक्ट कठोरपणे राबवणे सरकारची जबाबदारी आहे, पुढच्या काळात याचं कामकाज दिसेल, प्रकाश आबिटकर ऑन बिद्री गर्भलिंग निदान या प्रकरणात सर्वांवर कठोर कारवाई होणार, याची नियमावली त्याप्रमाणे काम होईल, यात सहभागी व्यक्तींवरही कारवाई होणार आहे,अशा प्रकरणात प्रबोधनाची गरज आहे तालुका आणि जिल्हास्तरावरील सर्व कमिटीच्या मी बैठक घेत आहे, त्यामुळे या प्रकरणांना गती येईल, राज्यात अशा घटना घडल्यानंतर पुरोगामी महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होत आहे प्रकाश आबिटकर ऑन संजय राऊत ज्यांनी आरोप केला आहे त्यांच्याकडूनच स्पष्टता यावी, त्यांना काहीतरी माहिती असेल, महाराष्ट्रात शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात इतके लोक शिवसेनेत दाखल होत आहेत, त्यामुळे महाराष्ट्र शिवसेनामय होईल अशा पद्धतीचे काम शिंदे साहेबांकडून सुरू आहे संजय राऊत यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यापेक्षा पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आम्हाला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जबाबदारी दिली आहे प्रकाश आबिटकर ऑन रवी राणा प्रत्येक व्यक्तीला आपल्या पक्षासाठी चांगलं काम करण्याचा अधिकार आहे, राणा यांनी भाजपबाबत वक्तव्य केलं असेल मात्र महाराष्ट्रात शिवसेनेचे जे काम सुरू आहे, त्यामुळे शिवसेना मजबूत नेतृत्व असणारा पक्ष महाराष्ट्रात दिसतोय, आणि अजूनही शिवसेना गतीने पुढे जाईल0
0
Report
Advertisement
