445001
काँग्रेस नेते ठाकरे: मोदींचा भाषण बंजारा समाजाचा अपमान!
Yavatmal, Maharashtra:काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी पोहरादेवी येथे केलेले राजकीय भाषण दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. मोदींचा काँग्रेसवर आरोप आणि बंजारा बांधवांचा अपमान सहन केला जाणार नाही, असे ते म्हणाले. काँग्रेसने वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली होती, ज्यामुळे बंजारा समाजाची प्रगती झाली. मोदींनी त्यांच्या कुटुंबियांना निमंत्रण न देता त्यांचा अपमान केला, यावरून मोदींना बंजारा समाजाबद्दल आस्था नसल्याचे दिसते, असे ठाकरे यांनी म्हटले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
जालना में नाबालिग के साथ अत्याचार, धर्मांतरण के दबाव; भीड़ ने आरोपी के घर जलाया
Jalna, Maharashtra:जालना : तरुणीचे अंघोळ करतानाचे फोटो काढून धर्मांतासाठी दबाव, संतप्त जमावाने लावली आरोपीच्या घराला आग जालन्यातील भोकारदन तालुक्यातील एका तरुणीवर नऊ वर्षे अत्याचार करून तिला धर्मांतरासाठी ब्लॅकमेल केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत असतानाच, संतप्त जमावाने आरोपीच्या घराला आग लावली. या घटनेमुळे परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, ती अल्पवयीन असताना आरोपीने तिचे आंघोळ करतानाचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. त्या माध्यमातून आरोपीने तिच्यावर सातत्याने अत्याचार केले. पुढे धर्मांतरासाठी पीडितेवर दबाव टाकण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. संतप्त जमावाचे उद्रेक पाहता घटनास्थळी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.आरोपीला फाशीची शिक्षा आणि कठोर शासन व्हावे यासाठी आज विविध सामाजिक तसेच हिंदू संघटनांनी आक्रोश मार्चाचे आयोजन केले आहे. गावातील हनुमान मंदिर येथून या मोर्चाला सुरुवात होणार आहे.0
0
Report
पळशी प्राथमिक स्वास्थ्य केंद्र में डॉक्टर समय पर नहीं पहुँचे, मरीजों को भारी परेशानी
Satara, Maharashtra:सातारा : कोरेगाव तालुक्यातील पळशी प्राथमिक आरोग्य केंद्रातील अनागोंदी कारभार समोर आला असून दुपारचे १२ वाजले तरी मेडिकल ऑफिसरच हजर नसल्याने रुग्णांना ताकरण्ट बसावे लागले. उपचारासाठी आलेल्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.ग्रामीण भागातील नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र हे महत्त्वाचे आरोग्यसेवेचे केंद्र मानले जाते. मात्र संबंधित आरोग्य केंद्रातच डॉक्टर वेळेवर उपस्थित राहत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. “मेडिकल ऑफिसरच वेळेवर येत नसतील तर रुग्णांकडे लक्ष कोण देणार?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.या प्रकाराकडे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन संबंधित डॉक्टरांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.0
0
Report
यवतमाळ में बारिश ने नाले सफाई घोटाले उजागर, नगरपालिका पर सवाल उठे
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ शहरात पावसाच्या कोसळधारांनी नालेसफाईतील कथित भ्रष्टाचाराचे आणि निष्काळजीपणाचे प्रकार उघडकीस आणले. नाल्या तुंबल्याने रस्त्यांवर पाणी साचले, नाल्यांमधील घाण व सांडपाणी रस्त्यावर आले ते बाजारपेठेतील दुकानांमध्ये देखील शिरले. ही घाण स्वच्छ करण्यासाठी मोठी कसरत दुकान चालकांना करावी लागली. अवकाळी पावसातच नगरपालिका बेपरवाही समोर आल्याने, अब तरी पालिका प्रशासन जागे होईल का असा संतप्त प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.0
0
Report
Advertisement
तरबूज खरीदते समय ट्रेलर की टक्कर, युवक की मौत
Bhandara, Maharashtra:टरबूज घेताना काळाची झडप युवक ठार रस्त्यालगत दुकानातून टरबूज खरेदी करीत असलेल्या एका ३० वर्षीय तरूणाला भरधाव ट्रेलरने चिरडले. दिनेश योगराज उईके (३०) असे या तरूणाचे नाव आहे. तो चिचोली (ता. खैरलांजी, जि. बालाघाट) येथील रहिवासी आहे. दिनेश बहिणीकडे वास्तुपूजनासाठी आले होते. रस्त्यालगत असलेल्या दुकानासमोर टरबूज खरेदी करत उभे होते. त्याचवेळी काळ बनून आलेल्या भरधाव ट्रेलरने दिनेशला जोरदार धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.0
0
Report
सातारा के कोयनानगर और पाटन में तेज आंधी-बारिश से मकान और फसलें प्रभावित
Satara, Maharashtra:सातारा :- साताऱ्यातील कोयनानगर आणि पाटण शहरासह तालुक्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपले आहे. यात कामरगावला मोठा फटाका बसला असून 5 घरावरील अनेक सिमेंट पत्र्यांचे नुकसान झाले असून लग्नाचा मंडप वादळी वाऱ्यामुळे उडाला आहे. तर नेचल येथे एका घरावर झाड पडले आहे. या वादळी वाऱ्यामुळे आंबा फळाला मोठा फटका बसला असून उन्हाळी भुईमूग पीक काढणीला आला असताना पावसाने तडाखा बसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.0
0
Report
संगली महापालिका ने बिना निविदा नालेसफाई ठेका दिया? समाजसेवी संजय कांबळे ने आरोप लगाए
Sangli, Maharashtra:स्लग - महापालिकेच्या नालेसफाईचा ठेका वादात ! विना निविदा,पुन्हा ठेका दिल्याचा आरोप.. सांगली महापालिकाेकडून संभाव्य पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाई मोहिम हाती घेण्यात आली आहे. मात्र ही नाले साफाई वादात सापडण्याची शक्यता आहे. विना निविदा महापालिकेकडून गतवेळच्या ठेकेदाराला,पुन्हा नाले सफाईचा ठेका देण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे यांनी केला आहे. गतवेळीच्या ठेक्यामध्ये ठेकेदार असणाऱ्या कंपनीला अधिकच कोट्यावधी रुपयांचा बिल देखील वेगवेगळ्या हेड खाली देण्यात आल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे. त्यामुळे गेल्यावेळी देण्यात आलेल्या नालेसफाईच्या ठेक्याच्या चौकशी करून टेंडर काढून नालेसफाईचा ठेका देण्यात यावा अशी मागणी देखील संजय कांबळे यांनी केली आहे.0
0
Report
Advertisement
सोलापुर में 60 साल बाद सरकारी इंजीनियरिंग कॉलेज शुरू, जीआर जारी
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - अखेर सोलापुरातील शासकीय अभियांत्रिकी कॉलेज सुरू करण्याबाबत निघाला जीआर, सोलापूरकरांच्या 60 वर्षांच्या लढाल्या मोठे यश - सोलापुरात तब्बल 60 वर्षांच्यानंतर शासकीय अभियांत्रिकी कॉलेज सुरु करण्याचा मार्ग मोकळा - मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाचा ताबडतोब गुरुवारच्या दिवशी निघाला जीआर - जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि शहर मध्यचे आ. देवेंद्र कोठे यांनी सतत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला अखेर मोठे यश - यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून शासकीय अभियांत्रिकी कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया घेण्याचा मार्ग अखेर मोकळा - तातडीने जीआर काढल्याबद्दल आ. देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे मानले आभार - शासकीय अभियांत्रिकी कॉलेजच्या पहिल्या बॅचमध्ये तीन शाखात 180 विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलपुर दौऱ्यात शासकीय अभियांत्रिकी कॉलेज सुरु करण्याबाबत केली शब्दपूर्ती0
0
Report
प्रवीण तरडे का नया चित्रपट: नसरापूर प्रकरण से प्रभावित परिवारों को उम्मीद
Solapur, Maharashtra:सोलापुरात नसरापूर प्रकरणावरून अभिनेते प्रवीण तरडे पुन्हा एकदा संतप्त\n\n- देऊळ बंद - 2 चित्रपटाच्या ट्रिझर लॉन्चिंगवेळी नसरापूर प्रकरणावरून व्यक्त केल्या भावना\n\n- नसरापूर सारख्या प्रकरणांमध्ये दुर्दैवी बळी ठरलेल्या बालकांच्या पालकांना आशेचा किरण म्हणून नवा चित्रपट काढण्याची केली घोषणा\n\n- देऊळ बंद या चित्रपटाचे आणखी 11 भाग येणार असून यापैकी एका चित्रपटांमध्ये नराधमांना चेचण्यासाठी स्वतःहा स्वामी येणार आहेत\n\n- मुळशी पॅटर्नच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जागं केलं\n\n- आता फिल्ममेकर म्हणून नराधमांना असे मृत्यू दिसतील की पुन्हा ते पाहून कोणी काही करण्याचे धाडस करणार नाही असा चित्रपट असेल\n\n- चित्रपटात नराधमांना शिक्षा देताना कायदा वगैरे काही नसेल तेव्हा स्वामीक्षा देईल आणि स्वामींची शिक्षा ही भयानक असते\n\n- अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये देऊळबंद - 2 या चित्रपटाचे ट्रिझर लॉन्चिंग वेळी प्रवीण तरडे यांचा आक्रमक पवित्रा0
0
Report
जालना चंदनझिरा में धारदार हथियार से युवक की हत्या, पुलिस जांच शुरू
Jalna, Maharashtra:जालना : चंदनझिरा परिसरातील एकता चौकात धारदार शस्त्राने युवकाची निर्घृण हत्या; जुन्या वादातून खून झाल्याची चर्चा जालना शहरातील चंदनझिरा परिसरातील एकता चौकात एका 35 वर्षाच्या तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी दहशत पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जितू आरसूड असे मयत तरुणाचे नाव असून तो चंदनझीरा भागात त्याची सासरवाडी आहे. माहेरी पत्नीला घेण्यासाठी तो चंदनझिरा भागात माहिती समोर आली आहे. आरसुड याचा सासरा आणि मेहुण्यासोबत वाद होता. अशी प्राथमिक माहिती देखील समोर आली आहे. एकता चौक परिसरात आल्यानंतर हल्लेखोरांनी अडसूळ याच्यावर अचानक धारदार शस्त्राने हल्ला केला. यात तो गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिसराची पाहणी करून पंचनामा करण्यात आला. पोलिसांनी मयत युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदन अहवालानुसार हत्येबाबत अधिक माहिती स्पष्ट होणार आहे.या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून चंदनझिरा पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी दोन विशेष पथके रवाना केली आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक माहितीच्या आधारे तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे。0
0
Report
Advertisement
उल्हासनगर कुर्ला कैंप में पान शॉप के सामने भीषण आग; दमकलों ने नियंत्रण पाया
Ambernath, Maharashtra:उल्हासनगर कुर्ला कॅम्पमधील बी.के. पान शॉपसमोर भीषण आग\n\nरात्री उशिरा एका जुन्या रिकाम्या कंटेनरने अचानक पेट घेतल्याने परिसरात धुराचे लोट पसरले त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते\n\nघटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २ गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या\n\nत्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांकडून पाण्याचा मारा करत आग पूर्णपणे विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले , अखेर 1 ते दीड तासाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले , सुदैवाने यात कोणतीही जिवीत हानी झाली नाही , मात्र आगीच कारण मात्र कळू शकते नाही0
0
Report
बच्चू कडू के मुख्यमंत्री पद पर बयान से राजनीतिक हलचल तेज
Amravati, Maharashtra:एकनाथ शिंदे को मुख्यमंत्री बनाने का सपना देखते हुए मैं शिवसैनिक हूँ; मैं देवेंद्र फडणवीस का विचार क्या होगा, बच्चू कडू के मुख्यमंत्री पदाबाबत वक्तव्य। अँकर ने कहा कि बच्चू कडू ने शिवसेना में प्रवेश के बाद एकनाथ शिंदे को मुख्यमंत्री बनाए के बिना स्वस्त नहीं—इसके बाद अब बच्चू कडू ने मुख्यमंत्री पदाबाबत एक नई बात कही है जिससे राजकीय वर्तुळ में चर्चाएं उफान पर हैं। मैं शिवसैनिक के नाते एकनाथ शिंदे को मुख्यमंत्री बनाए के बारे में पुर्नविचार कर रहा हूँ; हमें सबको अपने-अपने पक्ष पर विचार करना होगा। भले ही हम सत्ते में हों, हमारे विधायक अधिक चुने जाएँ—यह हमारा विचार है; अगर हमने कहा तो बुरा लगेगा, क्योंकि जो मन में है वही बोल दिया गया है।0
0
Report
सोलापूर के मंत्री गोरे का सख्त जवाब: मुख्यमंत्री बनने के लिए बहुमत जरूरी
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - मुख्यमंत्री होण्यासाठी संख्याबळ आणि पाठबळ लागतं, सर्व चर्चा निरर्थक आहे - मंत्री जयकुमार गोरे जयकुमार गोरे, पालकमंत्री सोलापूर काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या आरोपांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सडेतोड उत्तर सोलापूर महापालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी सामुदायिक विवाह सोहळा घेतला आहे त्याच कौतुक आहे। रस्त्यावरून श्रेयवादाचा वाद सोलापूरच्या जनतेने कन्फ्युज व्हायचं बिलकुल कारण नाही.. आदरणीय ताईसाहेब यांनी दिल्लीच्या रस्त्यांचा विचार करावा. राहुल गांधींच्या घरी चांगला रस्ता जातो त्या रस्त्याचा त्यांनी विचार करावा सचिन कल्याणशेट्टी आणि सुभाष देशमुख यांनी त्या रस्त्याचा पाठपुरावा केला आणि तो आता मंजूर झाला आहे भाजप पक्षांकडून मोठ्या प्रमाणात विकास केला जातोय.. ऑन सुमित्रा पवार मुख्यमंत्री वक्तव्य प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करण्याच्या अधिकार मुख्यमंत्री होण्यासाठी संख्याबळ आणि पाठबळ लागतं, सर्व चर्चा निरर्थक आहे. आज देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली चांगलं सरकार सुरू आहे। 2014, 2019, 2024 भाजप सरकार आलं. आणि 2029 साली पण भाजप सरकार येणार ऑन प्रणिती शिंदे मुख्यमंत्री राजीनामा केरळ मध्ये काय केलं केरळमध्ये दुखत होता का ज्यावेळेस समोरच्याकडे एक बोट करतो त्यावेळेस आपल्याकडे चार बोटे असतात घडलेली घटना दुर्दैवी आहे। विकृत माणसाकडून घडलेल्या घटनेबाबत कारवाई झाली आहे। त्या अनुषंगाने आता न्यायालयात पुढचा निर्णय होईल। पोलीस आणि सरकारने त्यांचं त्यांचं काम केलं आहे। पण अशा घटनांचा समर्थन करणे योग्य नाही। त्यामुळे अशा घटनेचे राजकारण करणं कितपत योग्य आहे.. त्यांना आठवत असतील, दिल्ली येथील निर्भया प्रकरण झालं होतं त्यावेळेस याच भूमीच्या सुपुत्र देशाचे गृहमंत्री होते त्यावेळेस राजीनामा दिला होता का ऑन मनोहर मामा प्रकरण तपास सुरू आहे तपासामध्ये जे जे पुढे ते समोरील ज्या ज्या गोष्टी चुकीचे असतील त्यावर कारवाई होईल.0
0
Report
Advertisement
संगमनेर में किसानों ने निळवंडे धरण कालव्यात पानी नहीं मिलने पर प्रदर्शन शुरू किया
Shirdi, Maharashtra:निळवंडे धरण कालव्यात পানि नहीं मिलने के कारण किसान कलव्यात उतरकर आंदोलन कर रहे हैं। संगमनेर तालुक्यात तळेगाव दिघे परिसरात किसान पानी में उतरकर प्रदर्शन कर रहे हैं। सिन्नर तालुक्यातील शेतकरी निळवंडे धरणाच्या कालव्यात उतरले। शासन کا लक्ष्य आकर्षित کرنے کے لیے पानी میں उतर کر आंदोलन ہوا۔ कालव्यांची कामे अपूर्ण होने के कारण सिन्नर तालुक्य के سات गावों में किसान धरण के पानी से वंचित हैं। लवकरात लवकर काम पूर्ण करके पानी मिले, किसानان की मांग। पाच تासों کے بعد شتکرے کے پانی میں उतरنے کا سلسلہ जारी ہے۔0
0
Report
कांदा भाव सिर्फ 1 रुपए में, किसान सड़कों पर उतर आये
Shirdi, Maharashtra:Sangmner News Flash कांद्याला अवघा 1 रुपया भाव... संगमनेर तालुक्यात शेतकरी संतप्त... संतप्त शेकऱ्यांचा वडगावपान येथे रास्तारोको... कांदा लिलाव बंद पाडत शेतकरी उतरले रस्त्यावर... बाजार समितीकडून पुन्हा लिलाव आणि योग्य भाव मिळून देण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे... कांद्याचे भाव गडगल्याने शेतकरी आर्थिक संकटात...0
0
Report
रामनाथ कोविंद ने शिर्डी में साईं बाबा के दर्शन किए, शांति की प्रार्थना
Shirdi, Maharashtra:भारत के पूर्व राष्ट्रपति रामनाथ कोविंद आज शिर्डी में साईं बाबा के दर्शन हेतु पहुंचे। उन्होंने समाधी पर पाद्यपूजा की और मनोभावे दर्शन किया। उन्होंने कहा कि मुझे दर Monthly दर्शन करना चाहिए पर बाबा के बुलावे पर ही दर्शन संभव होता है। वर्तमान वैश्विक परिस्थितियों में शांति की प्रार्थना भी की गयी। केंद्र सरकार ने वंदे मातरम गीत को राष्ट्रगीत का दर्जा दिया है और जन-जन के साथ एक गीत को जोड़ते हुए मातृभूमि की वंदना की गई।0
0
Report
Advertisement
