445001
काँग्रेस नेते ठाकरे: मोदींचा भाषण बंजारा समाजाचा अपमान!
Yavatmal, Maharashtra:काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी पोहरादेवी येथे केलेले राजकीय भाषण दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. मोदींचा काँग्रेसवर आरोप आणि बंजारा बांधवांचा अपमान सहन केला जाणार नाही, असे ते म्हणाले. काँग्रेसने वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली होती, ज्यामुळे बंजारा समाजाची प्रगती झाली. मोदींनी त्यांच्या कुटुंबियांना निमंत्रण न देता त्यांचा अपमान केला, यावरून मोदींना बंजारा समाजाबद्दल आस्था नसल्याचे दिसते, असे ठाकरे यांनी म्हटले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
सोलापुर में भारी बारिश के बीच किसानों ने बकाया गन्ना बिल के लिए प्रदर्शन
Solapur, Maharashtra:सोलापुर में रात्री की मुसळधार बारिश के बीच किसानों का बकाया गन्ना बिल के लिए आंदोलन जारी है। बारिश के दौरान शहर में किसान तटस्थ बने रहे, परंतु लगभग 30-40 किसान बकाया बिल पाने की मांग को लेकर भारी बारिश में घोषणाबाजी कर रहे हैं। गोखुल शुगर कारखाने में किसानों का बिल अटका रहने के कारण किसान आक्रामक हो उठे हैं। पिछले नौ दिनों से किसानों ने सूरज, हवा और बारिश की परवाह किए बिना आंदोलन किया है।0
0
Report
जेजुरी में भाविकों से भंडारा थोपना खंडणी, पुलिस ने चेतावनी जारी की
Rui, Maharashtra:जेजुरी में भाविकों को भंडारा लेने के लिए बाध्य करने को खंडणी माना जाएगा; जेजुरी पुलिस ने व्यापारीयों को इस प्रकार के दबाव से बचने को कहा है. जेजुरी में संयुक्त बैठक संपन्न हुई. सहायक पुलिस निरीक्षक दीपक वाकचौरे ने कहा कि जो कोई भी भंडारा लेने के लिए दबाव डालेगा, उसे खंडणी का मामला माना जाएगा. जेजुरी के problems के समाधान के लिए जेजुरी थाना, नगरपरिषद आदि की संयुक्त समन्वय बैठक हुई. इस बैठक में नकली भंडारा व पेड़े पर कार्रवाई, वाहनकर रद्द करने, पार्किंग व्यवस्था, चिंचेची बाग प्रशासन के नियंत्रण में लेने, स्वच्छतागृहों की कमी दूर करने, जेजुरी की बदनामी रोकना, गड़ावरी अतिक्रमण हटाने, भाविकों पर होने वाली मारहाण के खिलाफ कारवाई जैसे विषय उठे. नागरिकों ने बताया कि आने वाले समय में सभी समस्याओं का संयुक्त समाधान निकलेगा ताकि भाविकों को या नागरिकों को परेशानी न हो. विश्वस्त मंगेश घोने ने सकारात्मक चर्चा होने की बात कही. बैठक में अन्य विषयों पर भी चर्चा हुई. जगताप आदि नागरिकों ने भी सहयोग का आश्वासन दिया. यह सब कुछ जेजुरी देवस्थान के संदर्भ में था. जावेद मुलाणी, ज़ी 24 तास, जेजुरी पुरंदर पुणे0
0
Report
सोलापुर में मानसूनपूर्व बारिश से गर्मी से राहत, लोगों में खुशी
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी - सोलapurात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी - आज दिवसभरात तापमानाचा पारा 39.4 अंशांवर गेल्यानंतर रात्रीच्या सुमारास जोरदार पावसाची हजेरी - शहरात पडलेल्या जोरदार पावसामुळे सोलापूरकरांना उकाड्यापासून मोठा दिलासा - त्यासोबतच जूनच्या पहिल्याच आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने सोलापूरकरांमध्ये समाधानाचे वातावरण0
0
Report
Advertisement
अब्दुल सत्तार की व्यथा सच, गायकवाड़ बोले महायुती में तनाव बढ़ रहा
Buldhana, Maharashtra:बुलढाणा.. आमदार गायकवाड बाईट्स. 'अब्दुल सत्तार यांची व्यथा खरी' आमदार संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया . एकमेकांचे खच्चीकरण करणे हे युतीसाठी हिताचे नाही . माझ्या मतदारसंघातही मित्र पक्षाचा हस्तक्षेप असल्याचा गायकवाड यांचा दावा . अँकर - शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट पुन्हा एकत्र येणार का? याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजप शिवसेनेला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे आणि आ. अब्दुल सत्तार यांची प्रवासादरम्यान गळाभेट झाल्याचे देखील पाहायला मिळाले, यामुळे या राजकीय चर्चेला अधिक बळ मिळाले आहे. यासंदर्भात आता, बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिलीये. "बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना त tilanjali मिळत असल्यामुळे एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वात ५० आमदार बाहेर पडले आणि भारतीय जनता पक्षाला सत्तेमध्ये येता आले. अब्दुल सत्तार यांनी मांडलेली व्यथा ही खरी आहे, सातारा प्रकरणाचा संदर्भ देत राज्यातल्या दोन कॅबिनेट मंत्र्यांना मारहाण झाल्यानंतर देखील कारवाई झाली नाही हे, महाराष्ट्राने बघितले आहे, असे सांगत अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा ताई पवार यांना अजूनही अर्थ खाते मित्र पक्षाकडून मिळालेले नाही, त्यामुळे त्यांच्यासोबत ही आमच्यासारखा खेळ होतो का? असे दिसून येत असल्याचे आमदार संजय गायकवाड म्हणाले. माझ्या मतदारसंघात देखील मित्र पक्षाचा हस्तक्षेप होत असून, अशाप्रकारे मित्रपक्ष असताना एकमेकांचे कच्चीकरण करणे हे महायुतीसाठी हिताचे नाही, असेही आमदार गायकवाड यांनी सांगितले.0
0
Report
Solapur में अर्ज रद्द: कांग्रेस के उमेदवार आदित्य फत्तेपूरकर पर भाजपा ने उठाए सवाल
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज बाद झाल्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी. काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज बाद झाल्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी. भाजपकडून काँग्रेस उमेदवार आदित्य फतेपुरकर यांच्या अर्जावर घेतली होती हरकत. जिल्हाधिकारी अथवा निवडणूक अधिकारी यांनी आदित्य फतेपुरकर यांचा अर्ज बाद केल्यानंतर भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी. दुपारच्या सत्रात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते एकमेकांविरोधात केली होती घोषणाबाजी. आदित्य फत्तेपुरकर ( सोलापूर विधान परिषदेचे काँग्रेसचे अपात्र उमेदवार ). ऍड. शैलेश पोटफोडे ( भाजप उमेदवाराचे वकील )0
0
Report
महाराष्ट्र से गुजरात जा रही बसों में भीषण दुर्घटना: 7 मृत, 38 घायल
Dhule, Maharashtra:महाराष्ट्रातील दोन एसटी बसचा गुजरात राज्यात भीषण अपघात झाला. व्यारा जवळ झालेल्या या अपघातात ७ जण मयत झाले असून यात दोन्ही बसच्या चालकांचा समावेश आहे. प्रत्येक्ष दर्शींच्या मते एका टॅन्करला वाचविण्याच्या प्रयत्नात एका बसचा ताबा सुटला आणि तो शेजारच्या लेनमध्ये चालत असलेल्या बसला जाऊन धडकला, या दरम्यान एक बसने अनेक पलटी खात एक ट्रॅक्टॉर आला धडक दिली आणि रस्त्यालगत असलेल्या खोल भागात जाऊन पडली, बस खड्यात पडताच तिने पेट घेतला आणि क्षणात बस अग्नीच्या स्वाधीन झाली. या अपघटनानंतर एकच आक्रोश निर्मण झाला होता. अपघातात दोन्ही बस चालक मयत झाले असून अन्य पाच प्रवाशी मयत झाले आहेत. ३८ जण जखमी झाले आहेत त्यांना सुरत जिल्ह्यातील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मयताची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर किरकोळ जखमी झालेल्या प्रवाश्यां रुग्णालयातून सोडण्यात आल्याची माहिती आहे. अपघातानंतर मयत आणि जखमींच्या शरीराच्या अवयवांनी महामागावर मन सुन्न करणार दृश्य निर्मण झाले होते. जिवाच्या आकांताने एकच धावपळ उडाली होती. स्थानिकांनी आणि पोलिसानी अपघात स्थळी धाव घेत मदतकार्य केले. एस टी च्या धुळे विभागाकडून मिळालेल्या माहिती नुसार हा सुरत ते धुळे बस हि कठड्याला धडकून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आली आणि जामनेर सुरत बसला जाऊन धडकली. या पडतात ४ते ५ प्रवाशी होरपडले आहेत.0
0
Report
Advertisement
पुलिस-राजनेताओं के दबाव पर सीबीआई जांच की मांग: मध्यप्रदेश में नया विवाद
Buldhana, Maharashtra:हर्षवर्धन सपकाळ बाईट्स . *ऑनपीडित कुटुं','s कुणी काँग्रेस नेते भेट घेणार का*. मध्यप्रदेश मधील काँग्रेस नेते पीडित कुटुंबाचे घरी जाणार आहेत . पोलिस खरच कसे बदमाश आहे, याचा आज प्रत्यय आलेला आहे . पीडित मुलीचा भाऊ रोहित पवार यांना भेटण्यासाठी मध्यप्रदेश मधून यायला निघाला तेव्हा भाजपचे कार्यकर्त्यांनी त्यांना जळगाव जामोद पर्यंत येऊ दिले नाही . 56 सेकंड महाविकास आघाडी म्हणून आम्ही याप्रकरणाचा छडा लावण्याशियाब राहणार नाही 30 सेकंड या प्रकरणाची कसून चौकशी करण्याची आवश्यकता आहे . या घाबरलेले आहे . पोलिस वस्तुस्थितिाला सोडून अपप्रचार करताना दिसत आहे . मात्र पोलिस म्हणतात की तो मी नव्हेच . देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा लोखीबा लोखंडे म्हणायची वेळ आली . 43 सेकडं . तीन प्रश्नांपैकी तो मृतदेह कोणाचा होता, या संदर्भात पोलिस त्यापार्हत पोहचले नाही . एक महिन्यानंतर पोलिसाने यांचा तपासा लावलेला नाही. चोर सोडून बापाला आणि भावला फाशी देण्याची मजल पोलिसांची गेली होती . जिवंत मुलीच्या वडीलांना भावला पोलिस स्टाइन मध्ये आणून मारले आणि कबुली जबाब घेतला . हा संघटित गुन्हा असून यात दुर्दैवाने यात पोलिस आहे या खुनाच्या मागे कुणीतरी मोठा राजकीय व्यक्ती आहे. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राचे पोलीस आपल्या जिल्ह्यात मृतदेह आणून जाळला. यामध्ये फार मोठे कटकारस्थान दडलेले आहे . या प्रकरणात सीबीआय तपासा झाला पाहिजे .. लहान पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई करून प्रकरण राफादाफा करण्याचा प्रयत्न पोलीस करत आहे . एडिशनल sp, pcb , पोलिस सेटशन मिळून ही कांड केले आहे . तपास अधिकारी, खोटा गुन्हा दाखल करणारा वर कारवाई झाली पाहिजे . पकडलेले गरीब आदिवासी प्रकरणे गोवले म्हणून या लोकांवर येट्रोसिटी ऍक्ट नुसार गुन्हे दाखल करावेत . येत्या आठ दिवसात कारवाई झाली नाही तर राष्ट्रीय स्तरावरून काँग्रेस चे आदिवासींचे नेते येथे येतील . आमचे तिन्ही जिल्हाध्यक्ष पोलिसात तक्रार देणार आहेत . आमच्या मांडणीला हो म्हणता पण गुन्हे दाखल करायला हात कापतात पोलिसांचे .. राज्याचे गृहमंत्र्यांचा दबाव आहे त्यांच्यावर. देवेंद्र फडणवीस यांचा दबाव असल्याने गुन्हे दाखल होत नाहीत . गृहखाते देवेंद्र फडणवीस चालवतात आहे . कुणातरी भाजपा नेत्याच कांड लपवण्यासाठी पोलिस या प्रकरणावर पडदा टाकू पाहता आहे . 6.14 सेकंड .0
0
Report
गरीब आदिवासी परिवार के साथ अन्याय: पुलिस-राजनीति पर उठे सवाल
Buldhana, Maharashtra:26 अप्रैल को घटने के बाद पुलिस का जांच शुरू हुआ। जीवित लड़की के पिता को भाई को उलटे टांगकर बेदम मारपीट की गई। उनसे बयान लिया गया कि हमने अपनी बेटी को मार डाला। पुलिस ने सब कुछ प्लान किया। मीडिया के जरिए यह मामला सामने आया। गरीब आदिवासी समुदाय के लोगों को अपराधी ठहराकर फंसाया गया। आयजी और एसपी से बातचीत की गई। इस पूरे मामले में चर्चा होना महत्वपूर्ण है। दोषी पाए जाने पर उनके खिलाफ कार्रवाई होनी चाहिए, उन्हें पुलिस विभाग से हटाया जाना चाहिए। गरीब आदिवासी को फंसना बड़ा अपराध है, जिसमें जो भी अधिकारी दोषी हों उनके विरुद्ध कार्रवाई हो। उन्हें जेल में भी डालें। मुख्यमंत्री के पास गृह विभाग है, उन्हें वक्त नहीं मिलता। महाराष्ट्र में ऐसी घटनाएं बढ़ें तो उनके विभाग को दूसरे मंत्री के पास दिया जाना चाहिए ताकि ध्यान दिया जा सके। मुख्यमंत्री की गैर-हस्तक्षेप के कारण क्या कार्रवाई संभव हो पाती है? जवाब तंथों के अनुसार जाँच के निष्कर्ष जल्द आने चाहिए। क्या मुख्यमंत्री के दुर्लक्ष के कारण इस केस में न्याय की उम्मीद कमजोर पड़ती है? ऐसे आरोप हर जगह नहीं होने चाहिए, ताकि गरीब परिवारों को न्याय मिल सके। अजित पवार के मामले में भी न्याय नहीं मिल रहा कहकर लोग न्याय की उम्मीद जागृत रखना चाहते हैं और सरकार से समुचित सहयोग की अपेक्षा करते हैं। इस घटनाक्रम में गरीब समुदायों को मिली चोट पर आवाज उठानी चाहिए, ताकि सिस्टम में सुधार संभव हो सके।0
0
Report
नाशिक में मानसून पूर्व बारिश ने सड़कों की हालत बिगाड़ दी, पानी भरा
Nashik, Maharashtra:नाशिक शहरात पहिल्याच मानसूनपूर्व पावसामध्ये शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. याचा सर्वाधिक फटका सातपूर परिसरातील कामगार नगरमध्ये बसला आहे. बहुतेशी रस्ते खड्ड्यामध्ये असल्यामुळे अर्ध्या रस्त्यांवर चिखल साचल्याने वाहने अडकत आहेत तर अनेक ठिकाणी पाणी साचले आहे त्यामुळे नाशिक महापालिकेची गटार योजना पूर्णपणे अयशस्वी ठरल्याचा समोर येत आहे; अनेक दुकानांमध्ये सातपूर परिसरात पाणी घुसले आहे.0
0
Report
Advertisement
जालना में 20 लाख बीमा के लिए मित्र की हत्या का नकली मौत प्लान
Jalna, Maharashtra:जालना: विम्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव, कारमध्ये दिला मित्राचा बळी (पॅकेज) अँकर: जालन्यातील जाफ्राबादमध्ये 20 लाखांच्या विम्याचा लाभ मिळण्यासाठी एकाने स्वतःच्या मृत्यूचा बनाव करत स्वतःच्या कारला आग लावून मित्राचा बळी दिल्याचं समोर आलं आहे. ही घटना पोलिसांनी सखोल तपास केली असून मुख्य आरोपीसह तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. नितीन गवळी हा या प्रकरणाचा मुख्य आरोपी असून आकाश गवळी आणि आकाश फुलारी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. जाफराबाद-चिखली रोडवर ही घटना घडलीय. या घटनेत एक मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला हा मृतदेह नाशिक येथील नितीन गवळी याचा असल्याचं सांगण्यात आलं. मात्र तपासात नितीन गवळी यानेच 20 लाखांच्या विम्याचा लाभ मिळण्यासाठी सहकारी असलेल्या संदीप चव्हाणचा खून करून कार पेटवून दिल्याचं निष्पन्न झालं आहे. बाइट: तेगबीर सिंग संधू, पोलीस अधीक्षक, जालना. ग्राफिक्स व्हिओ: मूळचा उत्तर प्रदेशातील असलेला संदीप चव्हाण हा नाशिक येथे पेंटरचे काम करत होता. दरम्यान त्याची ओळख नितीन गवळी आणि राजू फुलारे यांच्याशी झाली. गावाकडे पेंटिंगचे काम आहे, आपण गावी जाऊ असे सांगून आरोपींनी संदीप चव्हाणला सोबत नेलं. नाशिकहून छत्रपती संभाजीनगरमार्गे सिल्लोड येथे येत असताना आरोपींनी दारू प्राशन केली. त्यामुळे मुख्य फरार आरोपी नितीन गवळी याने त्याचा चुलत भाऊ आकाश गवळीला सिल्लोड येथे बोलावून घेत तिघांनी मिळून संदीप चव्हाणचा गळा दाबून खून केला. त्यानंतर जाफराबाद तालुक्यातील जंजाळवाडी परिसरात आकाश गवळी यांनी आणलेल्या गाडीला दोरी बांधून गाडी झाडावर आदळल्याचा बनाव करण्यात आला. तसेच, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने गाडीवर पेट्रोल टाकून ती पेटवून देण्यात आली. नितीन गवळी हा आर्थिक अडचणीत असून, त्याने स्वतःचा सुमारे २० लाखांचा विमा काढला होता. त्या विम्याचा लाभ मिळवण्यासाठीच हा संपूर्ण कट रचण्यात आला. तपासात बनाव असल्याचे निष्पन्न झालं आहे. बाइट: विक्रम साळी, अप्पर पोलीस अधीक्षक, जालना (टक्कल असलेले). व्हिओ: या घटनेबाबत 31 मे रोजी डायल 100 वर जाफराबाद-चिखली रस्त्यावर अपघात होऊन कारला आग लागल्याची माहिती प्राप्त झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, मृत व्यक्ती नितीन गवळी असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी जाफराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, तपासात हा बनाव असल्याचे निष्पन्न झाले. चौकशीत नितीन गवळी याने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचून विमा रक्कम मिळविण्यासाठी आणि इतर कारणांमधून सुटका मिळवण्यासाठी संदीप चव्हाणचा खून केल्याचे निष्पन्न झालं असल्याचे पोलिसांचे म्हणणं आहे. बाइट: तेगबीर सिंग संधू, पोलीस अधीक्षक, जालना. व्हिओ: दरम्यान या प्रकरणात कारमध्ये आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी डीएनए तपासणीची प्रक्रिया चालू आहे. या प्रकरणात आकाश गवळी आणि राजू फुलारे यांनी जबाब दिल्याची माहिती आहे. या कार जळीत प्रकरणानंतर मुख्य आरोपी नितीन गवळी हा फरार झाला होता मात्र पोलिसांनी त्याला गुजरात मधून अटक केली आहे. सध्या नितीन गवळीची पोलिसांकडून चौकशी सुरू असून त्याच्या चौकशीतून आणखी काही बाबी उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जाते.0
0
Report
रत्नागिरी के आरे समुद्र तट पर 41 छात्रों में से एक की मौत
Ratnagiri, Maharashtra:ब्रेकिंग रत्नागिरी.. आरे समुद्रात 41 विद्यार्थ्यांच्या ग्रुप पैकी दोघे बुडाले एकाचा मृत्यू.. रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध आरे वरील समुद्रकिनारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत कोल्हापूरहून सहलीसाठी आलेल्या एका विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला.. तर त्याच्या मित्राला स्थानिकांच्या तत्परतेमुळे सुखरूप वाचवण्यात यश आले.. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.. मृत विद्यार्थ्याचे नाव अतुल रघुनाथ सुतार वय 17 राहणार कोल्हापूर असून मयूर विष्णू खाडे वय 16 राहणार कोल्हापूर याला वेळीच बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.. मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर येथील एका खाजगी शिकवणी वर्गातील 41 विद्यार्थ्यांचा गट शिक्षकांसह आरे समुद्रकिनारी पर्यटनासाठी आला होता.. दुपारी साडेतीनच्या सुमारास विद्यार्थी समुद्रात आंघोळीसाठी उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्यामुळे समुद्रात दोघेजण बुडाले.. या दुर्दैवी घटनेमुळे सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये तसेच परिसरात शोककळा पसरली असून समुद्रकिनारी सुरक्षितेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे..0
0
Report
नागपूर में सुप्रिया सुळे के परिवार के साथ सारंग लखानी का विवाह समारोह
Nagpur, Maharashtra:नागपूर सुप्रिया सुळे यांची पुत्री रेवती आणि भाजपचे चंद्रपूर- गडचिरोली-वर्धा विधान परिषदेचे उमेदवार अरुण लखानी यांचे पुत्र सारंग यांचा विवाह होणार आहे... त्यांच्या विवाहपूर्वी विविध पारंपारिक कार्यक्रम होत आहे... महत्त्वाचं म्हणजे काल अरुण लखानी यांनी भाजपाकडून चंद्रपूर येथे उमेदवारी अर्ज दाखल केली. त्यानंतर या सगळ्या धावपळीनंतर ते कुटुंबासहसंध्याकाळी वाया नागपूर मुंबईला पोहोचले... त्यानंतर लखानी कुटुंबाच्या मुंबईतील निवासस्थानी सुप्रिया सुळे, त्यांचे पती आणि पुत्री रेवती तखानी यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यानंतर रात्री विवाह सोहळ्याच्या परंपरेतील एक खास कार्यक्रम पार पडला... त्याचे काही फोटो सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेय0
0
Report
Advertisement
सूरत-बारडोली बस हादसे में भीषण भिड़ंत, सीएनजी बस आग पकड़े से कई मौतें
Dhule, Maharashtra:सुरतजवळील बारडोली येथील उवा गावाजवळ दोन बसमध्ये झालेल्या भीषण धडकेनंतर एक बस उलटली आणि तिला आग लागली. या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाल्याची प्रारंभिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बारडोलीच्या उवा गावाजवळ दोन सरकारी एस.टी. बसेसमध्ये झालेल्या भीषण धडकेमुळे हा थरारक अपघात झाला. या दोन्ही बसेस महाराष्ट्र पासिंगच्या आहेत. घटना अशी घडली की, हायवेवर एक टँकर उलटला होता. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या बस चालकाने टँकरसोबत होणारी धडक टाळण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा बसवरील ताबा सुटला. यादरम्यान बस दुभाजक (डिव्हायडर) ओलांडून पलीकडच्या बाजूने समोरून येणाऱ्या दुसऱ्या बसला जोरदार धडकली. या भीषण अपघातातील एक बस सीएनजी (CNG) असल्याने, धडकेनंतर तिने तात्काळ पेट घेतला आणि ती आगीचा गोळा बनली. या अपघातामुळे घटनास्थळी एकच गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत 7 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. बस अपघाताची माहिती मिळताच अग्निशामक दल आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.0
0
Report
पुणे ग्रामीण क्षेत्र में बारिश से छप्पर गिरने से 69 वर्षीय वृद्ध की मौत
Ambegaon, Maharashtra:ब्रेकींग न्युज... आंबेगाव पुणे.... पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील चांडोली येथे वादळी वाय्राच्या पावसाने घराचे छप्पर अंगावर कोसळून 69 वर्षाच्या जेष्ठ व्यक्तीचा मृत्यू...हरिभाऊ थोरात असं मृत शेतकय्राचं नाव... वादळी वाऱ्याच्या पावसाने अनेक घरांचे छप्पर उडाले तर मुक्या प्राण्यांचा हि मृत्यू शेतीमाल ही जमीन दोस्त...पॉलिहाऊस हि जमिनदोस्त होऊन शेतकय्रांचे झाले लाखो रूपयांचे नुकसान... वादळी वाय्राच्या पावसाने बळीराजाच्या डोळ्यात अश्रृ... प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया आंबेगाव पुणे...0
0
Report
आंबेगाव खाडकी में आंधी-बारिश से खेत-घर भारी क्षति, बिजली पोल गिरे
Shirur, Maharashtra:पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील खडकी पिंपळगाव परिसराला वादळी वाऱ्याच्या मान्सूनपूर्व पावसाने झोडपल्याने शेती मालासह घरांचे प्रचंड नुकसान झालंय, उभा शेतीमाल आडवा झालाय विद्युतवाहक पोल जमिनदोस्त झालेत, अनेक घरांचे छप्पर उडून गेल्याने शेतकऱ्यांचा संसार उघड्यावरती आलाय बँकेचे कर्ज काढून उभं केलेलं घर, घरात रहायला जाण्यापूर्वीच वादळी वाऱ्याच्या पावसाने उडून गेल्याने अब राहायचं कुठं याची चिंता शेतकऱ्यांपुढे उभी राहिलीय.0
0
Report
Advertisement
