445001
काँग्रेस नेते ठाकरे: मोदींचा भाषण बंजारा समाजाचा अपमान!
Yavatmal, Maharashtra:काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी पोहरादेवी येथे केलेले राजकीय भाषण दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. मोदींचा काँग्रेसवर आरोप आणि बंजारा बांधवांचा अपमान सहन केला जाणार नाही, असे ते म्हणाले. काँग्रेसने वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली होती, ज्यामुळे बंजारा समाजाची प्रगती झाली. मोदींनी त्यांच्या कुटुंबियांना निमंत्रण न देता त्यांचा अपमान केला, यावरून मोदींना बंजारा समाजाबद्दल आस्था नसल्याचे दिसते, असे ठाकरे यांनी म्हटले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नागपुर में रामरक्षा पठण के लिए रामभक्तों को आमंत्रण: उद्धव ठाकरे समेत कई नेता आ सकते हैं
Nagpur, Maharashtra:नागपूर संजय राऊत (शिवसेना नेते) ऑन मुख्यमंत्री आमंत्रण राम रक्षा पठण लग्नाचं आमंत्रण नाही. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आम्ही त्यांच्या निवासस्थानाजवळ हिंदुत्वाचा एक उपक्रम करत आहोत. त्यापेक्षा रामभक्त, रामजन्मभूमी आंदोलनातील कारसेवक म्हणून उद्याच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्यांना आमंत्रित केलं आहे. परमपूज्य सरसंघचालक मोहन भागवत यांनादेखील आमंत्रित केलं आहे. आम्ही नागपुरात आलो आहोत. हिंदुत्वाच्या दृष्टीने जे प्रमुख व्यक्तिमत्त्व आहेत, त्या सर्वांना आदरपूर्वक निमंत्रण दिलं आहे. सरसंघचालकांना येणं जमत नसेल, तर त्यांनी आपलं प्रतिनिधित्व पाठवावं, अशी विनंती केली आहे. यासोबत भाजपच्या नेत्यांसह इतर पक्षांच्या नेत्यांनाही आम्ही आमंत्रित केलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या नागपुरात येणार असून काही लोकांच्या भेटीगाठी घेतील. त्यानंतर ते रामरक्षा पठण कार्यक्रमात उपस्थित राहतील. विदर्भातील विविध भागांतून रामभक्त उद्या उपस्थित राहणार आहेत. ऑन आमंत्रणावर भाजप नेते प्रतिक्रिया कसा काय राजकीय विरोध करू शकतात? ते काय बोलले, हे मला माहीत नाही. मुख्यमंत्री संपूर्ण महाराष्ट्राचे असतात. तुम्ही ज्यांची नावं घेतली, त्यांच्यापेक्षा अधिक काळ आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम केलेलं आहे. सलग पंचवीस वर्षे आम्ही भारतीय जनता पक्षासोबत काम केलेलं आहे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देणं हा मूर्खपणा आहे. मोहन भागवत यांना आमंत्रण नागपूरात हिंदुत्वाचा कार्यक्रम घेत आहोत. नागपूर ही हिंदुत्वाची राजधानी आहे. सरसंघचालकांबद्दल आमच्या मनात नेहमी आदर आणि सन्मान राहिला आहे. बाळासाहेब देवरस यांच्याबद्दलही आमच्या मनात आदर राहिला आहे. ते परमपूज्य होते. मोहन भागवत यांना निमंत्रण देणं हे आमचं कर्तव्य आहे. ऑन जयंत पाटील – एकनाथ शिंदे भेट उद्या जर जयंत पाटील रामदास आठवले यांना भेटले, तर ते आठवले यांच्या पक्षात जाणार आहेत, असा अर्थ होत नाही. महाराष्ट्रात अनेक राजकीय पक्ष आहेत. नेते एकमेकांच्या भेटी घेत असतात. त्याचा अर्थ पक्षांतर असा होत नाही. ते सर्व पक्षांच्या नेत्यांना भेटत असतात. त्यांना भेटू द्या. ऑन काँग्रेसकडून पंतप्रधान मोदींना पत्र परिसीमनावर चर्चा झाली पाहिजे. खरगे साहेबांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलं आहे. त्यात महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. देशाच्या एकतेसाठी हा विषय महत्त्वाचा आहे. त्यामुळे सर्व पक्षांच्या नेत्यांनी यावर सल्लामसलत केली पाहिजे. ऑन सोनम वांगचुक यांच्या उपोषण हाई कोर्टात जावं आणि नरेंद्र मोदी यांना निर्देश द्यावेत. यामध्ये त्यांची जबाबदारी आहे. त्यांनी राजीनामा द्यावा. हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालयाचे आदेश मानले असते, तर देशाची राजकीय परिस्थिती बदलली असती. वीस दिवसांपासून उपोषण सुरू आहे. एक वीस वर्षांची मुलगीदेखील त्या ठिकाणी बसली आहे. तिची प्रकृती अत्यंत खालावली आहे. यासंदर्भात गृहमंत्री आणि पंतप्रधान यांच्याकडे अहवाल जात नाही का? सर्वांची संवेदनाच मेलेली आहे. मोदी मंत्रिमंडळात असा एकही मर्द नाही का, जो मोदींसमोर जाऊन सांगेल की तुम्ही जे करत आहात ते चुकीचं आहे? सोनम वांगचुक यांना वाचवणं हे देशाचं कर्तव्य आहे. भारतीय जनता पक्षाला मी राष्ट्रभक्त पक्ष मानणार नाही. ऑन केंद्र व राज्य सरकारमधील फेरबदल मला काहीच वाटत नाही. केंद्रात मोठे फेरबदल झाले, तर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्राच्या सेवेसाठी केंद्रात जाऊ शकतात. त्यांच्या सेवेचा उपयोग केंद्र सरकार करू शकतं. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षातील वरिष्ठ मंत्री मुख्यमंत्री होऊ शकतो. ऑन डोनाल्ड ट्रम्प – निवडणूक डेटा ट्रम्प यांनी ठामपणे सांगितलं आहे की, भारतीय मतांमध्ये घोटाळा झाला आहे, मतं चोरली गेली आहेत. ट्रम्प यांनी भारतीय मतांचा अभ्यास केला, तर मोदी काय चीज आहेत हे त्यांना कळेल.0
0
Report
मुंबई-गोवा हाईवे पर कपसाळ सर्विस रोड पानी में डूबी, यातायात ठप्प
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी चिपळूणमध्ये पावसाची दमदार हजेरी हायवेच्या चुकीच्या कामामुळे कपसाळ येथील सर्व्हिस रोड पाण्याखाली,वाहतूक ठप्प! चिपळूणमध्ये मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली असून,यामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कपसाळ येथील सर्व्हिस रोड पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे.महामार्गाच्या चुकीच्या आणि नियोजनशून्य कामामुळे हा रस्ता जलमय झाला असून,येथील वाहतूक आणि पादचाऱ्यांची वर्दळ पूर्णपणे बंद झाली आहे.पहिल्याच मोठ्या पावसात प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचे वाभाडे निघाले असून,या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे..0
0
Report
अग्रवाल अस्पताल के दरवाजे में देरी पर विपक्षी नेता किशोरी पेडणेकर ने किया हंगामा
Mumbai, Maharashtra:मुंबई मनपा मधील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर मुंबई मनपाचे नव्याने उभारलेल्या मुलुंड मधील अग्रवाल रुग्णालयात पाहणीसाठी आले आहेत. मात्र दुसऱ्या मजल्यावर लिफ्ट मधून बाहेर येताच सभागृहाकडे जाणारे मुख्य प्रवेशद्वार सुमारे पंधरा मिनिटे उघडतच नव्हते. आधी या रुग्णालय ला टाळ होते. काही वेळ चावीची शोधाशोध झाली. मग चावी मिळाली, तर पंधरा मिनिटे दरवाजाच अडकल्याने त्यांना बाहेर तातकळत उभे राहावे लागले. यामुळे त्यांनी संताप ही व्यक्त केला. नव्या कोऱ्या रुग्णालयात दरवाजाची अशी अवस्था असल्याने त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.0
0
Report
Advertisement
गडचिरोली में 22 मिनी सेतु केंद्रों का उद्घाटन, ग्रामीण डिजिटल प्रशासन ने नई दिशा पकड़ी
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिले के अत्यंत दुर्गम व संवेदनशील भागों के नागरिकों को शासकीय सेवाएं उनके गांव में ही उपलब्ध कराने के लिए 22 मिनी सेतु केंद्रों का लोकार्पण मुख्यमंत्री के हस्ते दूरदृश्य प्रणाली के माध्यम से किया गया। गडचिरोली में नक्सलवाद का प्रभाव धीरे घटने के बाद प्रशासन की जिम्मेदारी बढ़ी है, और दुर्गम भागों के नागरिकों को न सिर्फ प्रशासन की उपस्थिति बल्कि लोगों के लिए प्रशासन का लोक-प्रिय चेहरा और शासन की सेवाओं का अनुभव भी मिला। नक्सलवादियों ने वर्षों रोके रखी शासन की सभी योजनाओं को अब प्रभावी ढंग से हर नागरिक तक पहुंचाने का राज्य सरकार का लक्ष्य है, इसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने स्पष्ट किया। कार्यक्रम के दौरान मुख्यमंत्री ने भामरागड़ स्थित मिनी सेतु केंद्र चालक से इंटरनेट व्यवस्था व सेवा वितरण की जानकारी भी ली। केंद्र पर इंटरनेट सुविधा सफल है; नागरिक दाखला, आय प्रमाण पत्र, आधार सेवा समेत विभिन्न शासकीय सेवाओं का लाभ नियमित मिल रहा है। पहले नक्सल प्रभावित क्षेत्रों में राजस्व व अन्य प्रशासनिक इकाइयों को पहुंचना मुश्किल था। इसके विपरीत, उन्होंने कहा कि अब 22 मिनी सेतू केंद्रों में 9 आदिसेवा केंद्र और 13 'पोलीस दादालोरा खिडकी' केंद्र मिनी सेतु केंद्रों में रूपांतरित हो गए हैं और आदी सेवा केंद्रों तथा पुलिस दादालोरा खिडकी केंद्रों के जरिये भी नागरिकों को सेवाएं दी जाएंगी।0
0
Report
बार्शी में पालकमंत्री के नाम से धोखाधड़ी, महावितरण अधिकारी के साथ फोन धोखा
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - पालकमंत्री असल्याची बतावणी करत महावितरणच्या अधिकाऱ्याला केला फोन, बार्शीतील धक्कादायक प्रकार समोर पालकमंत्री असल्याची बतावणी करत महावितरणच्या अधिकाऱ्याला फोन सोलापुरातल्या बार्शीतील धक्कादायक प्रकार, दोघां विरोधात गुन्हा नोंद पालकमंत्री जयकुमार गोरे असल्याची बतावणी करत महावितरणचे कंत्राट एका व्यक्तीला देण्याची मारली थाप महावितरणचे कार्यकारी अभियंता राकेश मगर यांच्या फिर्यादीवरून शिरीष ताटे आणि एका अज्ञात इसमाविरोधात गुन्हा नोंद महावितरणचे अधिकारी राकेश मगर यांना एका नंबरवरून फोन आला संबंधित व्यक्तीने स्वतःचे नाव नवनाथ वळसे सांगत पालकमंत्री जयकुमार गोरे बोलणार असल्याचे सांगितले त्यानंतर संबंधित व्यक्तीने जयकुमार गोरेंच्या आवाजात बोलत माढा उपविभागातील काम शिरीष ताटे याला देण्याच्या सूचना केल्या त्यानंतर शिरीष ताटे ह्याने देखील फोन करतं तुम्हाला पालकमंत्र्यांचा फोन आला असेल, माडहा उपविभागाचे काम मला द्यायाला सांगितल आहे, तुम्ही काम मला न दिल्यास मी पालकमंत्र्यांना तक्रार करेन अशी दमबाजी केली मात्र कार्यकारी अभियंता राकेश मगर यांनी या बाबतीत शहानिशा केली असता शिरीष ताटे यानेच अज्ञात व्यक्तीच्या मदतीने जयकुमार गोरे यांचे नाव वापरत फसवण्याच्या प्रयत्न केल्याचे लक्षात आले त्यानंतर कार्यकारी अभियंता राकेश मगर यांच्या फिर्यादीवरून शिरीष ताटे आणि अज्ञात इसम विरोधात बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय0
0
Report
Shirur Highway: 16,700 crore project to free traffic in four years
Shirur, Maharashtra:पुणे-अहिल्यानगर और शिक्रापूर-चाकण महामार्गावरील यातायात कोंडीतून नागरिकांची लवकरच सुटका होणार आहे. या भागात तब्बल १६ हजार ७०० कोटी रुपयांच्या उन्नत महामार्गांचे भूमिपूजन होत असून, पुढील ४ वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होईल, अशी माहिती शिरूर हवेली चे आमदार माउली कटके यांनी दिली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी पहिल्याच अधिवेशनात मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. नगर रोडवरील लोणीकंदपर्यंत आणि सोलापूर रोडवरील उरुळी कंचनपर्यंत मेट्रोचे नियोजन सुरू असून, यामध्ये उन्नत मार्ग व उड्डाणपुलांचा समावेश असेल. पुढील चार वर्षांत हे काम पूर्ण होऊन नागरिकांची वाहतूक कोंडीतून पूर्णपणे मुक्तता होईल, असा विश्वास आमदार कटके यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या उन्नत महामार्गाला दिवंगत उपमुख्यमंत्र्या अजितदादा पवार यांचे नाव देण्यात यावे, अशी आग्रही मागणी देखील त्यांनी केंद्र व राज्य सरकारकडे केली आहे.0
0
Report
Advertisement
कल्याण के आडीवली क्षेत्र में हत्या, अर्जुन पेंद्या भाई पर धारदार हथियार से हमला
Kalyan, Maharashtra:कल्याणच्या आडीवली परिसरात मध्यरात्री हत्याची घटना. अर्जुन काळपांडे उर्फ पेंद्या भाईंची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या. पूर्वीच्या वादातून चाकूने बारा ते तेरा वार केल्याने गंभीर जखमी अर्जुनचा उपचारापूर्वीच मृत्यू. तर तिच्या प्रियसीवर ही वार केले असून तिचा खाजगी रुग्णालयात उपचार सुरू. परिसरात खळबळ. या प्रकरणी मानपाडा पोलिसांत गुन्हा दाखल असून मुख्य आरोपीचा शोध सुरू.0
0
Report
रत्नागिरी में दापोली-हर्णेत: दराड़ के डर से 60 परिवार जीवन संकट में
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. दापोली-हर्णेत पुन्हा दरडीच्या सावटाखाली ६० कुटुंबे.. उत्खननामुळे २०१० च्या दुर्घटनेच्या आठवणींनी ग्रामस्थ धास्तावले.. अँकर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील हर्णे-राजवाडी परिसरात पुन्हा एकदा दरडी कोसळण्याचे संकट घोंघावत आहे. डोंगराच्या माथ्यावर सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर उत्खननामुळे सुमारे ६० कुटुंबांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे.. २०१० मध्ये याच भागात झालेल्या भीषण दरड दुर्घटनेत आठ निष्पाप ग्रामस्थांचा बळी गेला होता.. आता पुन्हा त्याच परिस्थितीची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त होत असल्याने,प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलून स्थानिकांच्या जीविताचे रक्षण करावे,अशी मागणी जोर धरत आहे..0
0
Report
सुनील तटकरे के बयान: शिंदे-शुळे की राजनीति में नया मोड़
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी - खासदार सुनील तटकरे पार्थ यांच्या मुख्यमंत्री भेटीबाबत मला माहिती नाही..ते भेटू शकतात... यात वावगं वाटण्याचं कारण नाही एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पद भूषविलेलं आहे, ते इतर पक्षाला विशिष्ट विभाग देऊ नये असं म्हणतील असं मला वाटत नाही...राष्ट्रवादीशी त्यांचे संबंध सौहार्दाचे आहेत... अर्थ खात्याच्या प्रश्नाला उत्तर देताना तटकरे यांचं विधान अर्थखातं आम्हाला मिळावं अशी आमची मागणी आहेच...उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही मुख्यमंत्र्यांची याबाबत भेटही घेणार पाटील आणि एकनाथ शिंदे यांची भेट होत असेलयामध्ये काही राजकीय समीकरणं असतील असं मला वाटत नाही जयंतराव हे मुरब्बी राजकारणी आहेत...वेगवेगळ्या कारणासाठी ते भेटू शकतात, त्यात काही वावगं वाटत नाही त्यांच्या सत्तेत सहभागी होण्यासंदर्भात काही माहिती नाही...त्यांच्या पक्षाने कोणाबरोबर जावं हा त्यांचा निर्णय आहे... शरद पवार सत्तेत सहभागी होऊ शकतात आणि त्या संदर्भात गाठीभेटी सुरू आहेत... या प्रश्नाला तटकरे यांचे उत्तर यूपीएमध्ये चर्चा करून विचार करू असं सुप्रियाताई सुळे म्हणाल्या आहेत.. त्या एक जबाबदार नेत्या आहेत सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद ऐकली आहे... महिला आरक्षण किंवा डेलीमिटेशन याबाबत सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे... दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास संदर्भात वर्षा बंगल्यावर जाऊन चर्चा का केली जाईल? हे मला कळू शकले नाही.. अजितदादा असताना विरळीकरणाशी चर्चा झाली होती आणि ती अखेरच्या टप्प्यात गेली होती....दादा हयात असते तर आज दादाच्या नियोजनप्रमाणे विलिनीकरण झालेले दिसले असते.... सध्या आमच्या पक्षात विरळीकरणाबाबत चर्चा नाही... नजीकच्या कालावधीमध्ये काय होईल ते त्यावेळी बघू... दादांनी दादांच्या पातळीवर विरळीकरणाच्या चर्चा पूर्ण केल्या होत्या... दादा राष्ट्रीय नेते होते... त्यांनी त्या पद्धतीने चर्चा केल्या.... अखेरच्या टप्प्यात चर्चा आल्या असत्या तर त्यांनी अधिकची माहिती सांगितली असती.. चर्चा सुरू आहेत आणि काय पद्धतीने सुरू आहेत याची माहिती दादांनी मला दिली होती... ठरलेला फॉर्मुला मला ज्ञात होता... खासदार म्हणून आम्ही काही प्रश्न मांडले होते.... त्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली... राजकीय भेट असती तर आम्ही सुमित्रा वहिनींना सांगितले असते... काल कोर कमिटीची बैठक झाली त्यामध्ये अनेक बाबींवर चर्चा झाली... यावेळी मुख्यमंत्र्यांच्या भेटीबद्दल कल्पना दिली... दादांबद्दल जो आदर तोच आधार मला सुनेत्रा वहिनी बद्दल... रवी राणा फार मोठे नेते त्यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांवर माझ्यासारख्या छोट्या नेत्यांनी बोलणं योग्य नाही... सुप्रिया सुळे यांना केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद मिळेल या रवी राणा यांच्या प्रश्नाला उत्तर... शिंदे साहेब दिल्लीला नेहमी जात असतात... त्यांच्याकडे काही महत्त्वाचे विभाग आहेत त्यांच्या कामासाठी ते जातात... त्यांच्या प्रत्येक भेटीचा राजकीय अर्थ काढणे योग्य नाही... राज्य सरकारच्या अनेक बाबी केंद्र सरकारकडे म्हणून मुख्यमंत्री दिल्लीला जातात... भारतीय जनता पक्षाचे शीर्षस्थ नेतृत्व दिल्लीला म्हणून मुख्यमंत्री दिल्लीला जातात... आमचे सर्वांचे लक्ष संसदेच्या अधिवेशनावर... आणि येणाऱ्या बिलावरती आहे... दीड महिन्यात काय घडामोडी घडतील? काळाच्या उदरात त्या दडलेल्या असतील... पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून भाषण करतील आणि त्यानंतर काही घडामोडी असतील तर ते आम्ही तुम्हाला सांगू... राजकीय घडामोडी असू आणि नसूही शकतात... पक्षाच्या हिताच्या दृष्टीने भूमिका घेतो... राजकारण हे प्रभावित आहे.. त्यात काहीही घडू शकते... राजकारणात पुढे काय घडेल याबाबत आता काय सांगणार? सध्या राजकारणात झपाट्याने बदल घडत आहेत... विरोधी पक्ष म्हणून त्यांना त्यांची भूमिका घ्यावी लागत असेल... त्यात आम्हाला काहीही वाटत नाही... फडणवीसांनी रामरक्षा आंदोलनामध्ये सहभागी व्हावं... याबाबतचे पत्र शिवसेनेने फडणवीस यांना दिले आहे... त्यावर सुनील तटकरे यांनी जय श्रीराम म्हणत हात जोडले...0
0
Report
Advertisement
मुंबई-गोवा हाइवे की सर्विस रोड पर बड़ा गड्ढा, प्रशासन अजीब उपाय से दुर्घटना का खतरा
Oras Bk., Maharashtra:मुम्बई गोवा महामार्गावर सर्विस रोडला मोठे भगदाड पडलेय. महामार्गावर कासार्डे येथील सर्विस रोडला हे भगदाड पडलेय. चार ते पाच फुटाचा हा भगदाड असून त्याला बुजवण्याऐवजी प्रशासनाने बाजूला माती भरलेल्या पिशव्या लावण्याचा अजब कारभार केलाय. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. मात्र महामार्ग प्रशासनाने केलेल्या अजब उपाययोजनेमुळे अपघात होऊन वाहन किंवा वाहनचालक यांना दुखापत होण्याची शक्यता आहे.0
0
Report
अकोला शहर में देहव्यापार के खिलाफ पुलिस ने बड़ा छापा, रैकेट का पर्दाफाश
Akola, Maharashtra:अकोला शहरात देहव्यापाराविरोधात सिव्हिल लाईन पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी एका संशयित अड्ड्यावर छापा टाकत देहव्यापाराच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत देहव्यापार चालवत असल्याचा आरोप असलेल्या एका महिलेसह ग्राहक म्हणून आलेल्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच पीडित तरुणीची सुटका करून तिला सुरक्षितपणे तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणी चौघांविरोधात सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या रॅकेटचे आणखी काही धागेदोरे आहेत का, तसेच संबंधित महिलेकडून अन्य ठिकाणीही अशाच प्रकारचा व्यवसाय चालवला जात होता का, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.0
0
Report
कळवण शासकीय आश्रमशाळे में 9वीं कक्षा की गर्भवती छात्रा प्रसूती मामले पर प्रमुखाध्यापक व अन्य स्टाफ निलंबित
Nashik, Maharashtra:कळवण शासकीय आश्रमशाळेतील 9 वीच्या विद्यार्थिनी प्रसूती प्रकरण के बारे में अखबार में प्रमुख तथ्य सामने आए। आश्रम शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक और अधीक्षक के निलंबन की खबर है। आदिवासी विकास विभाग ने कठोर कार्रवाई करते हुए संबंधित अधिकारीयों को निलंबित किया है। घटना की जानकारी मिलने के बाद माध्यमों ने स्थिति समेटने की कोशिश की, लोगों ने प्रशासन को जवाब देने को कहा और सामाजिक कार्यकर्ताओं ने दोषियों पर कार्रवाई की मांग तेज की। बढ़ते जनआंदोलन के चलते प्रशासन ने फैसला लिया। विद्यार्थियों की सुरक्षा के लिए जिम्मेदार संस्थाओं में किस प्रकार चूक हुई, नियमित जांच-देखरेख में त्रुटियाँ क्यों रहीं, और जिम्मेदार अधिकारी समय पर सतर्क क्यों नहीं हुए, इसकी सख्त विस्तृत जांच जरूरी है। बाइट: कश्मिरा संखे, प्रांताधिकारी कळवण0
0
Report
Advertisement
भंडारदरा और नीळवंडे डैम में बारिश से जल संग्रहण में उछाल, क्षेत्र में खुशहाली
Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा आणी निळवंडे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे तळ गाठलेल्या धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. अकरा टीएमसी क्षमता असलेल्या भंडारदरा धरणाचा पाणी साठी 80 टक्क्यापेक्षा जास्त झालाय तर निळवंडे धरणातही चाळीस टक्केहून अधिक पाणी जमा झाले आहे. उत्तर नगर जिल्ह्यातील शेती, उद्योग आणी हजारो पाणी पुरवठा योजना या धरणांवर अवलंबून असून समाधानकारक पाणीसाठा झाल्याने लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. निळवंडे धरणाजवळून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी0
0
Report
11 लाख बुंदी लाडू आणि 75 हजार राजगिरा प्रसाद से भक्तों की भीड़ बढ़ी
Pandharpur, Maharashtra:Anchor - सध्या आषाढी यात्रा सुरू असून श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यासह देशभरातून लाखो भाविक दाखल होत आहेत. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन श्रींचा प्रसाद म्हणून मंदिर समितीमार्फत बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. दर्शनानंतर प्रत्येक भाविक श्रींचा प्रसाद म्हणून लाडू प्रसाद खरेदी करतो. ही बाब लक्षात घेऊन मंदिर समितीने 11 लाख बुंदी लाडू प्रसाद व 75 हजार राजगिरा लाडू प्रसाद उपलब्ध ठेवण्याचे नियोजन केले आहे. यामध्ये बुंदी लाडू प्रसादाची निर्मिती मंदिर समितीमार्फत करण्यात येत असून, राजगिरा लाडू प्रसाद आऊटसोर्सिंग पद्धतीने खरेदी करण्यात येत आहे. भाविकांसाठी 70 ग्रॅम वजनाचे दोन बुंदी लाडू प्रति पाकीट रु. 20 दराने, तसेच 25 ग्रॅम वजनाचे दोन राजगिरा लाडू प्रति पाकीट रु. 10 दराने उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या प्रसाद विक्रीसाठी उत्तरद्वार व श्री संत तुकाराम भवन येथे दोन विक्री केंद्रे सुरू असून ती 24 तास भाविकांच्या सेवेत कार्यरत आहेत. बुंदी लाडू प्रसादाची निर्मिती एमटीडीसी भक्तनिवास येथील लाडू उत्पादन केंद्रात हरभरा डाळ, साखर, शेंगदाणा डबल रिफाइंड तेल, काजू, बेदाणे, वेलची आदी दर्जेदार साहित्याचा वापर करून केली जात आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात येत असून, लाडू प्रसादाची शासकीय प्रयोगशाळेमार्फत तपासणी करून तो खाण्यास योग्य असल्याचे प्रमाणित करण्यात आले आहे. सुमारे 110 कर्मचारी व स्वयंसेवक 24 तास भाविकांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत0
0
Report
पंढरपुर में रिक्षा भीड़: आषाढ़ी वारी के दौरान वारकियों की सुरक्षा खतरे में
Pandharpur, Maharashtra:आषाढी वारी काळात पंढरपूर मध्ये रिक्षा मधून वारकऱ्यांची धोकादायक वाहतूक, परिवहन मंत्र्यांच्या सूचनेनंतरही आरटीओ पथकाकडून कारवाई कडे कानाडोळा आषाढी वारी काळात आलेले वारकरी आपल्या मठ धर्मशाळा एस टी स्टँड , रेल्वे स्थानक वरून प्रवास करण्यासाठी रिक्षा वापर करतात. मात्र पंढरपूर मध्ये तीन आसन क्षमता असतानाही तब्बल 10 ते 12 वारकरी रिक्षा मध्ये कोंबून बसवले जातात. यामध्ये काही रिक्षा या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर वापरून सुरू आहेत. अशाच लवकर पोहोचण्यासाठी रिक्षा चालकामध्ये स्पर्धा सुरू आहे. अनेक रिक्षा या परवाना नसलेल्या सुद्धा वाहतूक करत आहेत आरटीओ विभागाने मात्र या नियमबाह्य रिक्षा वाहतुकीकडे कानाडोळा केल्याचे दिसत आहे. सुदैवाने कोणताही अप्रिय घटना घडत नाहीत. मात्र वारकऱ्यांची सुरक्षित वाहतूक करणे गरजेचं आहे.0
0
Report
Advertisement
