445001
काँग्रेस नेते ठाकरे: मोदींचा भाषण बंजारा समाजाचा अपमान!
Yavatmal, Maharashtra:काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी पोहरादेवी येथे केलेले राजकीय भाषण दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. मोदींचा काँग्रेसवर आरोप आणि बंजारा बांधवांचा अपमान सहन केला जाणार नाही, असे ते म्हणाले. काँग्रेसने वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली होती, ज्यामुळे बंजारा समाजाची प्रगती झाली. मोदींनी त्यांच्या कुटुंबियांना निमंत्रण न देता त्यांचा अपमान केला, यावरून मोदींना बंजारा समाजाबद्दल आस्था नसल्याचे दिसते, असे ठाकरे यांनी म्हटले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
धुले में रिक्षाचालक ने वृद्ध मां पर ज्वलनशील पदार्थ डालकर आग लगा दी, मौत
Dhule, Maharashtra:धुळे शहरांलगत लग्न लावून देत नसल्याच्या रागातून एका रिक्षाचालकाने स्वतःच्या वृद्ध आईच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून तिला पेटवून दिल्याची हृदयद्रावक घटना मध्यरात्री घडली. गंभीर भाजल्याने उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. महिंदळे (ता. धुळे) येथे घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. जिजाबाईंा भटू खैरनार - पाटील (६५) असे मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. याप्रकरणी धुळे तालुका पोलिसांनी संशयित प्रदीप उर्फ दगडू भटू खैरनार-पाटील (४५) याला ताब्यात घेतले आहे. घटनेची माहिती मिळताच धुळे तालुका पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. पोलिसांनी घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले असून, संशयित प्रदीप उर्फ दगडू खैरनार याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून अधिक तपास धुळे तालुका पोलीस करीत आहेत....0
0
Report
घाटकोपर पूर्व में पालिका की मराठी स्कूल निजी संस्था को दी गई, स्थानीय उग्र विरोध
Mumbai, Maharashtra:एकिकडे मुंबई मध्ये मराठी शाळा बंद होत असताना आता घाटकोपर पूर्व येथील पालिकेची मराठी शाळा क्रमांक २ ची जागा खाजगी संस्थेला देण्यात आली आहे. गेले अनेक वर्ष मुंबई मनपाच्या या मराठी शाळेत शेकडो मराठी विद्यार्थी घडले. मात्र ही शाळा तीन वर्षांपूर्वी तोडण्यात आली आणि भूखंड मोकळा करण्यात आला. मात्र आता अचानक हा भूखंड एका शिक्षण संस्थेला देण्यात आल्याचे स्थानिक नागरिकांना लक्षात आल्यावर इथल्या मराठी माणसानी ही मराठी मनपाची शाळा उभी करण्यासाठी आणि इतके खाजगीकरण रोखण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.पालिकेकडे पैसे नसतील तर आम्ही पैसे खर्च करून सरकारला शाळा देऊ पण इथे पुन्हा पालिकेची मराठी शाळाच उभी रहावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.0
0
Report
वसई कोर्ट के बाहर आरोपी भगाने में मदद: तीन पुलिसकर्मी गिरफ्तार, 45 हजार रिश्वत
Vasai-Virar, Maharashtra:ANC : वसई न्यायालयाच्या आवारातून अजय सोनी या हत्येच्या गुन्ह्यातील आरोपीला पळवून जाण्यास मदत केल्याप्रकरणी वसई पोलिसांनी तीन पोलीस कर्मचाऱ्यांना रंगेहात अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांकडून गुगल पे (Gpay) द्वारे ५-५ हजार रुपयांचे हप्ते करत एकूण ४५ हजार रुपयांची लाच घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अटक करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये पोलीस हवालदार एकनाथ तळपदे, प्रशांत राठोड आणि वसीम शेख यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पोलिसांनी आरोपी विनोद सोनी याच्या हातातील बेड्या सैल करून त्याला लघुशंकेच्या बहाण्याने पळून जाण्याची संधी दिली. या कटामध्ये आरोपीला मदत केल्याप-keश्रितीची पत्नी साक्षी सोनी आणि मुलगा अतुल सोनी यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.0
0
Report
Advertisement
यवतमाळ के दिग्रसमध्ये 24 घंटे में तीन मौतें, भीषण गर्मी से हीट स्ट्रोक की आशंका
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दिग्रसमध्ये 24 तासात तिघांचा मृत्यू झाला आहे, प्रचंड उष्णलहरींमुळे हे मृत्यू झाले असावेत अशी आशंका व्यक्त होत आहे. मृतांपैकी एकाची ओळख पटली असून दोघे अज्ञात आहे. ओळख पटलेल्यामध्ये आनंद वाडवे या हिंगोली येथील युवकाचा समावेश आहे तो प्रचंड उकाड्यांमध्ये वाहनाच्या ट्रॉलीत झोपलेला होता, दरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर जुन्या बस स्थानक परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला तसेच तिसरा पन्नास वर्षीय अज्ञात इसम शासकीय विश्रामगृह समोरील मुख्य रस्त्याच्या कडेला मृतावस्थेत आढळला. डॉक्टरांनी तिघांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट केले नसले तरी प्रचंड उन्हात उघड्यावर असलेल्या तिघांचा मृत्यू उष्माघाताने झाले असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.0
0
Report
मेक इन इंडिया के रक्षा प्रकल्प का उद्घाटन, महाराष्ट्र में डिफेन्स कॉरिडोर की घोषणा
Shirdi, Maharashtra:आज के प्रकल्प के उद्घाटन का उद्देश्य 'मेक इन इंडिया' और 'आत्मनिर्भर भारत' के संकल्पनाओं को प्रदर्शित करना है। अर्धा किलोमीटर क्षेत्र में 9 शेड्स में विश्व के अत्याधुनिक यंत्रसामग्री का उपयोग किया गया है। इस प्रकल्प के माध्यम से भारत और समूचे विश्व के लिए शस्त्रास्त्रों की निर्मिति संभव हो रही है। निबे ग्रुप ने 150 और 300 मीटर दूरी तक मार करने वाले क्षेपणास्त्र बनाये हैं और विभिन्न प्रकार की वेपणारी सामग्री भी विकसित की गई है। विश्व को चकित कर देने वाली मात्रा में शेल्स बनाने की तैयारी है। इसी ऐतिहासिक प्रकल्प का उद्घाटन रक्षा मंत्री राजनाथ सिंह ने किया। आगामी 5 वर्ष में इस प्रकल्प के एक्सपोर्ट ऑर्डर बुक हैं। आत्मनिर्भरता, मेक इन इंडिया और मेक फॉर वर्ल्ड का संतुलन लक्ष्य है। रक्षा मंत्री के हाथों उद्घाटन से देश की सुरक्षा और साईन के नगरीय क्षेत्र में शक्ति का प्रतीक बना।Prime Minister और रक्षा मंत्रियों के प्रस्तावों के अनुसार डिफेन्स कॉरिडोर की योजना पर काम चल रहा है, जिसे महाराष्ट्र में जल्द लाने की घोषणा की गई है।0
0
Report
समीर भुजबळ के बयान पर शिंदे ने कहा सरकार एकजुट रहे
Yeola, Maharashtra:माजी खासदार समीर भुजबळ ऑन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदे साहेबांची भूमिका ही सर्वांना माहिती आहे की आपल्याला एकत्र राहायचं आहे... त्यांच्याच पक्षातील काही मंत्र्यांनी असे चुकीचा वक्तव्य करणे बरोबर नाही.... तिन्ही पक्ष मिळून आपण जेव्हा सरकार चालवत असतो तेव्हा पक्षातले एकमेकांचे हितसंबंध सर्वांनी जपायला पाहिजे.. सरकार चालवत असताना कोणी चुकीची स्टेटमेंट करून पब्लिकमध्ये गैरसमज निर्माण करू नये अशी भावना सर्वांची आहे समीर भुजबळ ऑन 11 ऑनलाइन फॉर्म गोंधळ इयत्ता अकरावीला प्रवेश घेणाऱ्यांची संख्या ही फार मोठी आहे... दहावीचा निकाल लागल्यानंतर एकाच वेळी खूप मोठ्या प्रमाणावर अकरावी प्रवेशासाठी लॉगिन झाली... एकाच वेळेस लॉगिन मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे सर्व लोड घेत असतो... त्यामुळे थोडीफार दिरंगाई होते... मात्र कालांतराने हे सर्व सुरळीत होते0
0
Report
Advertisement
महाराष्ट्र में डिफेन्स हब से देश की सुरक्षा और निर्यात में नए रिकॉर्ड
Shirdi, Maharashtra:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषण मुद्दे - आजचा दिवस ऐतिहासिक... आत्मनिर्भर भारत संदेश मोदीजींनी दिला होता.. संरक्षणमंत्र्यांनी संदेशाची अंमलबजावणी करताना आज आपला देश संरक्षण क्षेत्रात निर्यातदार बनला आहे.. महाराष्ट्राच्या मातीतील युवकाने जे काम उभे केले ते गौरवास्पद... गणेश निंबेजवळ आत्मविश्वास असल्याने हा प्रकल्प उभा राहिलाय... त्यांनी जी उत्पादने तयार केली ती महत्वाची... जे शेल्स या ठिकाणी तयार होणार आहे ते महत्त्वाचे काम... वर्षभर उत्पादनाचे काम सुरू राहील अशी तयारी त्यांनी केलीय... 150 आणी 300 किलोमीटर मारा करणारे राॅकेट तयार केले.. युद्धात लागणारा सर्व दारूगोळा इथ तयार होतोय याचा आनंद... स्टेट ऑफ आर्ट अशा प्रकारच्या मशनरी इथे आहेत... जे नष्ट करायचं अगदी तीथे जावून नष्ट करणारे ड्रोन तयार केले... उद्घाटनाला येण्याची संधी मिळाली याचा आनंद... देशाकरता देशाच्या सुरक्षे करता मोठं काम इथं झालं.. शस्त्रास्त्र निर्यात केले जाणार असून काही देशांबरोबर करार झालेय... सी प्लेन तयार करण्याचं तंत्रही निबे यांनी विकसित केलं... ऑपरेशन सिंदूर मध्ये देखील आत्मनिर्भर भारताचा प्रत्यय आला.. पाकिस्तानने अनेक देशांच्या मदतीने अनेक dron सोडले.. मात्र त्याला हवेत नष्ट करण्याचे काम आमच्या सैनिकांनी केले... अहिल्यानगर डिफेन्स उत्पादनाचे हब झाले आहे... नाशिक, पुणे नागपूर मध्ये देखील असाच डिफेन्स coridor होणार असून त्याला संरक्षणमंत्र्यांनी देखील परवानगी दिली आहे... निबे तुम्हाला जिथे पाहिजे तिथे महाराष्ट्रात जमीन देऊ.. आपल्याला आता महाराष्ट्रात मोठ काम करायचे आहे... साईबाबा श्रद्धा सबुरीचा संदेश देतात तिथेच शक्तीचे हब तयार होते.. ज्यांच्याकडे शक्ती असते तोच शांती निर्माण करतो... तिथे शिर्डीत भक्ती आणि शक्तीचा प्रत्यय... छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी... वीरांची भूमी.. देशासाठी जो काम करेल त्याच्या पाठीशी संरक्षणमंत्री ताकदीने उभे भाषण संपले0
0
Report
कोरेगाव के बोगस कॉल सेंटर से अमेरिकन नागरिकों को ऑनलाइन धोखा, 21 लोग गिरफ्तार
Satara, Maharashtra:साताऱ्यातील कोरेगाव या छोट्याशा गावात एका आलिशान अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरमधून थेट अमेरिकन नागरिकांची ऑनलाईन फसवणूक केली जाणाऱ्या धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने मध्यरात्री टाकलेल्या छाप्यात १७ पुरुष आणि ४ महिलांसह तब्बल २१ जणांना ताब्यात घेतले. “तुम्ही Amazon वरून महागडी वस्तू ऑर्डर केली आहे”, असा बनावट मेसेज पाठवून अमेरिकन नागरिकांना जाळ्यात ओढले जात होते. संबंधितांनी ऑर्डर नाकारली तर “तुमच्यावर डिजिटल अरेस्टची कारवाई होऊ शकते” अशी भीती दाखवत गिफ्ट व्हाउचरच्या माध्यमातून डॉलरमध्ये पैसे उकळले जात असल्याचे तपासात समोर आले. कोरेगाव-रहिमतपूर रोडवरील सुभाषनगर येथील या बोगस कॉल सेंटरवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली. या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे0
0
Report
अकोला में सिंधी समाज ने साईं साधराम साहेब को श्रद्धांजलि दी
Akola, Maharashtra:Anchor : अकोल्यात हिंदू सिंधचे सरताज हाजिर स्वरूप साई साधराम साहेब यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शहरातील सिंधी समाजाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी साई साधराम साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यांच्या अध्यात्मिक कार्यासह समाजसेवा आणि मानवतेसाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण करण्यात आले. सिंधी समाजासाठी त्यांनी दिलेले मार्गदर्शन प्रेरणादायी असल्याचे मान्यवरांनी सांगितले. त्यांच्या निधनामुळे समाजाची मोठी हानी झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आहे.0
0
Report
Advertisement
कुंभर्ली घाट में मरम्मत नहीं, भारी खड्डे, बारिश के कारण दुर्घटना का खतरा बढ़ा
Ratnagiri, Maharashtra:कुंभर्ली घाट - रत्नागिरी..पावसाळ्यापूर्वी कुñभार्ली घाटाची डागडुजी रखडली..रस्त्यावर मोठं-मोठे खड्डे,भूस्खलनामुळे अपघाताचा धोका वाढला अँकर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या महत्त्वाच्या कुंभार्ली घाटाची पावसाळ्यापूर्वी आवश्यक डागडुजी करण्यात आलेली नाही..घाट मार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे..पावसाळा तोंडावर असतानाही प्रशासनाकडून दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे..दरम्यान,भूस्खलन आणि दरडी कोसळण्याचा धोका कायम असल्याने पावसाळ्यात अपघातांची शक्यता वाढली आहे..कुंभर्ली घाटातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रविंद्र कोकाटे यांनी..0
0
Report
खोपोली में नशा मुक्ति के लिए पुलिस ने जनजागृति अभियान शुरू किया
Khopoli, Maharashtra:खोपोली शहर व्यसनमुक्त करण्यासाठी खोपोली पोलिसांनी जनजागृती मोहीम सुरू केली असून शहरातील पानटपरी चालकांची विशेष बैठक घेण्यात आली. प्रभारी पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी गुटखा, ई-सिगारेट, व्हेप, हुक्का आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री टाळण्याचे आवाहन केले. युवकांमध्ये वाढणाऱ्या व्यसनाधीनतेबद्दल चिंता व्यक्त करत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला. विशेष म्हणजे पानटपरी चालकांनीही पोलिसांच्या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत सहकार्य करण्याची भूमिका घेतली.0
0
Report
काशीद समुद्र तट पर बचाव: रोबोटिक बायो से दो पर्यटकों की सुरक्षा
Chendhare, Maharashtra:काशीद बीचवर पुन्हा दुर्घटना टळली; दोन पर्यटकांचे प्राण वाचले काशीद समुद्रकिनारी शुक्रवारी सायंकाळी दोन पर्यटकांना बुडण्यापासून वाचवण्यात प्रशासनाला यश आले. पुणे जिल्ह्यातील शिखरापूर येथील अथर्व गायकवाड आणि सुमित भुजबळ हे समुद्रात पोहत असताना खोल पाण्याकडे वाहू लागले होते. पोलीस शिपाई प्रविण रोटकर आणि जितेंद्र माने यांनी तत्काळ धाव घेत लाईफगार्ड सौदागर आणि शुभम लाड यांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या “रोबोटिक बोयो” उपकरणाच्या सहाय्याने दोन्ही पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. या धाडसी बचावकार्यामुळे मोठी दुर्घटना टळली असून पर्यटकांनी पोलीस, लाईफगार्ड आणि प्रशासनाचे कौतुक केले आहे.0
0
Report
Advertisement
अकोला के पारस थर्मल पावर प्लांट में बॉयलर धमाके से दो कर्मचारी गंभीर घायल
Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिलेतील बाळापूर तालुक्यातील पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्रात भीषण अपघाताची घटना घडली आहे. वीज केंद्रातील बॉयलरमध्ये बिघाड झाल्याने दोन कर्मचारी गंभीररीत्या भाजल्याची माहिती समोर आली आहे. यातील एका कर्मचाऱ्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्रात नेहमीप्रमाणे कामकाज सुरू असताना अचानक एका बॉयलरमध्ये जोरदार स्फोट झाला. या स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. स्फोटाच्या वेळी ड्युटीवर असलेले दोन कर्मचारी गंभीररीत्या भाजले गेले. अपघाताची माहिती मिळताच वीज केंद्रातील सुरक्षा यंत्रणा आणि इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमी कर्मचाऱ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.0
0
Report
सोलापुर नगरपालिका चुनाव: भाजपा के पास सिर्फ 450 मत, विपक्ष एकजुट हों तो भी खलबली
Pandharpur, Maharashtra:निवडून येण्यासारखी परिस्थिती असेल तर जरूर लढा, पण सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक बिनविरोध करून सहकार्य करा, पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे विरोधकांना आवाहन सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक मध्ये फक्त भाजपाचे 450 मतदार आहेत. यात राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना सोबत घेतल्यानंतर ही संख्या अधिक वाढणार आहे. त्यामुळे बोटावर मोजण्या एवढे विरोधक यांचे संखबळ आहे. निवडणूक येण्यासारखी परिस्थिती असेल तर निवडणूक लढवावी. पण व्यवस्थेवर ताण आणू नका. सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक बिन विरोध करावी असे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे. आता विरोधक या आवाहनाला प्रतिसाद देतात का पहावं लागेल0
0
Report
पंढरपुर्ण: गोरे ने महाराज मंडळी से सुविधाओं पर चर्चा की आषाढ़ी वारी के लिए
Pandharpur, Maharashtra:आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज पंढरपूर मधील महाराज मंडळी यांची भेट घेतली आहे. आषाढी एकादशी पूर्वी पंधरा दिवस आणि आषाढी एकादशी नंतर 15 दिवसा असे एकमहिना श्री विठ्ठल रुक्मिणी व्हीआयपी दर्शन बंद राहणार मागील वर्षी आषाढी एकादशीचा सोहळा निमित्त वारकऱ्यांना विविध सुविधा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनंतर प्रशासनाने दिल्या होत्या. त्यामुळे वारी सुखकर झाली होती. यावर्षी सुद्धा आषाढी वारी मध्ये काय सुविधा वारकऱ्याना द्याव्यात यासाठी आज पालकमंत्री जय कुमार गोरे यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे राणा महाराज वासकर तसेच इतर महाराज मंडळी यांची भेट घेतली त्यांच्या कडून सूचना घेतल्या. आषाढी वारी चांगली होण्यासाठी महाराज मंडळी यांच्याशी चर्चा केल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले0
0
Report
Advertisement
