Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane410210

स्वास्थ्य खराबी के कारण संजय राउत नहीं पहुंचे, जन्मदिन समर्थकों ने बैनर से शुभकामनाएं

APAMOL PEDNEKAR
Nov 15, 2025 05:08:05
Navi Mumbai, Maharashtra
अँकर प्रकृती अस्वस्थ त्यामुळे संजय राऊत हे गेले काही दिवस सामाजिक जीवनापासून दूर आहेत. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या मैत्री या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांकडून बॅनर बाजी करण्यात आली आहे आणि त्यांना निरोगी आयुष्याच्या प्रत्येक वाढदिवसाच्या दिवशी मैत्री या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी असते मात्र यावेळी संजय राऊत हे उपचार घेत असल्यामुळे ते कुणाला भेटणार नसल्यामुळे कुटुंबीयांनी कार्य जमले त्यांच्या कार्यकर्त्यांनी बॅनरच्या माध्यमातून संजय राहताना शुभेच्छा दिल्या आहेत कर्त्यांना आवाहन केला होता
176
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Nov 15, 2025 06:48:09
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ऑन काँग्रेस स्वबळावर ज्याला त्याचा पक्षाची भूमिका घेण्याचे अधिकारी असतात त्यांना त्याची भूमिका ठरवण्याचा अधिकार आहे आमची महाविकास आघाडी ठरली आहे महा युतीचा विरोधात लढण्यासाठी आमची महाविकास आघाडी झाली आहे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असतानी खुर्चीला लाथ मारली , माझे म्हणे होते की जर काँग्रेसचे अगोदर मुख्यमंत्री चेहरा घोषित केला असता तर आज वेगळा चित्र असते काँग्रेस त्यांचा वाटायची जागा कोणाला द्यायचा हा त्यांचा भाग आहे आम्हला विरोध करण्याचा काही अर्थ नाही आघाडीत कोणी आले तरी आम्हला काही घेणे नाही आम्ही फक्त महायुती सोबत जाणार नाही महाराष्ट्र मध्ये उद्धव ठाकरे विषयी आदर और त्यांनी नेतृत्व असते तर चार जागा वाढल्या असत्या हे आमचे नेहमीच म्हणणे आहे.. बिहार मध्ये पण बघा, तेजस्वी यादव यांना जास्त मते पडली आहे आघाडी बाबत स्थानिक स्तरावर लढण्याचा निर्णय घ्यावा असे ठरले आहे, त्यामुळं स्थानिक स्तरावर अशा गोष्टी होतील...एकत्र लढण्याचे परिणाम होतात मात्र 2 दिवसापूर्वी जागा वाटप करण्यात अर्थ नसतो... माझा आघाडी ला विरोध नाही...जागा वाटपात विलंब होऊ नये नाहीतर नुकसान होतेच, आघाडी काही ठिकाणी होतेय किमान 70 टक्के ठिकाणी आघाडी होतेय... ते 50 टक्के आहेत तर आम्ही पुढे आहोत... काँग्रेस आणि वंचित च्या आघाडीबाबत आमचा वाद नाही, आघाडी करताना वंचित ला काँग्रेस ने त्यांच्या मालकीच्या जागा द्याव्यात... बिहार झाकी मुंबई बाकी बिहार मध्ये शिवसेना लढत नव्हती मुंबईत शिवसेना आहे झाकी बाकी तिकडे ठेवा... अमित साटम वर : अजित दादा कोण आहेत, एकनाथ शिंदे अमित शाह कोण आहेत हे साटम यांनी सांगावे... अमित शाह अजित पवार भेट : अजित पवार अमित शाह निवडणूक शुभेच्छा द्यायला गेले नव्हते पार्थ साठी गेले होते , व्यवहार झाला नाही असे ते म्हणतात यात सगळं दिव्य आहे.. रूपय न देता जमीम देताना कळत नाही...व्यवहार असूनही गुन्हा का दाखल होत नाही.. वडेट्टीवार मागणी : ही समिती निष्पक्ष नाही, ज्यांनी केले तेच समितीती आहे चोर स्वतः विरोधात अहवाल कसा देणार ही समिती निष्पक्ष नाही.. अशोक चव्हाम आदर्श प्रकरण राजीनामा घेतला तास अजित पवार यांचाही घ्यायला हवा... भाजप बॅनर : ज्यांनी मुंबई मराठी माणसाच्या ताब्यातून काढण्यासाठी प्रयत्न केला, हिरे व्यापार गुजरात ना नेला त्यांनी मुंबई प्रेम दाखवणे म्हणजे पुतना मावशी चे प्रेम आहे... कडू विधान :: काय चूक बोलले ते , मतदान गरज नाही त्यांनी आमदार यादी जाहीर करून टाकावी.. भाजप या स्तरावर येणार... या निवडणुकीत अनेकांचे फॉर्म हे अडवतील... निवडणूक यंत्रणेचा गैरवापर भाजप करते, दुष्ट चक्र केलाय, अखेर इतिहास असतोच 100 अपराध झाले की त्याचे योग् भोगावे लागतात... भाजप आमच्या उमेदवारांना संमोहित करतेय.. गंगापूर मध्ये झालं रांजणगाव मध्ये झालं... हे संमोहन जनता तोडले जाईल, 400 ची काँग्रेस वर 40 वर आली ते ही येतील..
0
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Nov 15, 2025 06:01:19
Buldhana, Maharashtra:बुलढाणा.. आमदार संजय गायकवाड बाईट्स... ऑन बिहार निकाल.. अपेक्षेपेक्षा जास्त यश एनडीएला बिहारच्या निवडणुकीत आलेल आहे. महाराष्ट्रात येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा असाच धुव्वा या ठिकाणी उडणार आहे. विधानसभेप्रमाणेच महायुती आगामी काळात यश प्राप्त करेल. ऑन लाडकी बहिण फॅक्टर. लाडक्या बहिणीचा फॅक्टर निकालात दिसूनच आला लाडक्या बहिणींना दहा हजार रुपये दिले त्याचा इम्पॅक्ट आपल्याला दिसतच आहे. महाराष्ट्रातही तो आपण अनुभवला. काँग्रेसने आरोप केला की आमिष दाखवलं... मग यांनी 65 वर्ष सत्ता भोगली तर यांनी जनतेला कमी आमिषे दिली का..? पण त्यांना 65 वर्षात काहीही करता आलं नाही. ऑन हर्षवर्धन सपकाळ . दुबार मतदार नोंदणीचा फायदा हा काँग्रेसलाच मिळत आला आहे. हरल्यानंतर सर्व रडीचे डाव असतात.. तुम्ही हवेत उडणारे लोक आहात जमिनीवर लोकांचे काम करत नाही. भाजपा शिवसेना हे सगळे जमिनीवर काम करत आहेत. गेल्या पंधरा-वीस वर्षात बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी जी गुंडागर्दी खतम केली. जो न्याय त्या ठिकाणी जनतेला दिला. त्यामुळे बिहारमध्ये जनतेला सुरक्षित आयुष्य जगता आलं. त्या माणसाने बिहार लाईनवर आणलं. काँग्रेसची सत्ता बिहारमध्ये असताना बिहारची हाल काय होते..? "बिहार मे बच्चा पैदा होता तो मा के पेट से तलवार लेके पैदा होता है.." अशी भाषा त्या काळी चित्रपटात होती. हे सगळं संपवल. बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी जेवढा क्राईम कंट्रोल केला एवढा भारतात कुणी केला नाही. ऑन राहुल गांधी.. राहुल गांधी जवळ आता जादूत कुठे आहे चालायला.. फ्लोफ केस आहे ती...! ऑन भाजपा निती... युद्धात सर्वस्व पणाला लावत असतात.. सर्वांना सोबत घेऊन विरोधकांसोबत लढाई लढले जाते आणि विजय प्राप्त होतो... त्यामुळे छोटे मोठे पक्ष संपवणे हा उद्देश दिसत नाही. ऑन संजय राऊत ट्विट... मतचोरी चा...? मला मत चोरी कशी होते हेच कळत नाही... दुबार नाव असणे मृत व्यक्ती त्यावर मतदान होणे हे मी समजू शकतो. पण हे काही एकच पक्ष करत नाही. असं करणारे सगळ्याच पक्षाचे लोक असतात. डबल मतदान करणारे हे सगळे काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे लोक आहेत हे मी अनेकदा सांगितलं. जे लोक सोडून गेले त्यांच्या नावावर मतदान सगळेच पक्ष करतात. राहुल गांधी किंवा संजय राऊत कोणता निकष लावून मत चोरी झाली असं म्हणतात हेच कळत नाही. अरे हा सरळ सरळ जनतेचा कल आहे. तुम्ही आधी ईव्हीएम वर आरोप केले जिंकले तर ईव्हीएम चांगलं नाही तर खराब. आता हे जिंकले तर पुन्हा मतं चोरी आली.... अरे सरळ सांगा ना तुमचे औकात राहिली नाही ते.... जनता तुम्हाला लाथाळून राहिली... हे मान्य करा. ऑन स्थानिक निवडणुका... आता बुलढाण्यात महायुती होईल असं काही वाटत नाही.. कारण काल बुलढाण्यातील उमेदवाराला भाजपने मान्यता दिली आहे. उबाठा आणि काँग्रेसचाही ठरलं आहे मात्र त्यांचा उमेदवार जाहीर झाला नाही. आम्ही उमेदवाराच्या शोधात आहोत मात्र आम्हाला चांगला उमेदवार सापडला नाही. जिल्ह्यात अद्याप युतीची चर्चा नाही. आम्ही प्रस्ताव दिला आहे मात्र अद्याप चर्चा कुणाकडूनच नाही.
133
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Nov 15, 2025 04:46:07
Beed, Maharashtra:बीड:धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर तांदळाची वाहतूक करणारा ट्रक पलटला; पाठीमागे असणाऱ्या कारच्या डॅशकॅम मध्ये अपघाताचे दृश्य कैद Anc:धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून तांदळाची वाहतूक करणारा ट्रक पलटी झाला. या अपघाताचे चित्रण पाठी मागे असलेल्या एका चारचाकी वाहनाच्या डॅशकॅम मध्ये चित्रीत झाले आहे. बीड जवळील पाली येथे हा तांदळाची वाहतूक करणारा ट्रक पलटला. मांजरसुंबा ते बीड यादरम्यान ट्रकचा हा अपघात झाला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रक मधील संपूर्ण तांदूळ रस्त्यावर पसरला होता. दरम्यान चालकाचे ट्रक वरून नियंत्रण आधीच सुटल्याचं या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येत आहे. त्यानंतर एका मुख्य चौकात हा ट्रक आला असता तो पलटला हा सर्व प्रकार चित्रित झाला है. बाईट: अशोक मोदीराज - पोलीस निरीक्षक ग्रामीण पोलीस ठाणे
79
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Nov 15, 2025 04:36:30
Amravati, Maharashtra:लोकमत और जनाधार नसतांना मशीनचा आधार घेऊन भाजपने बाजू पलटवली; बच्चू कडू यांची बिहार निकालावर प्रतिक्रिया अँकर :– काल बिहारचा निकाल लागला असून यामध्ये भाजपसह मित्र पक्षांना घवघवीत यश मिळाला आहे. यामध्ये बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. बिहारचा निकाल हे लोकमत नाही जनाधार नाही तर तो मशीनचा आधार आहे आणि मशीनचा आधार घेऊन भाजपने बाजू पलटवली असल्याचा आरोप बच्चू कडू केला आहे. आधी ईव्हीएमला मोदी विरोध करत होते. आता त्यावर काँग्रेस बोलत आहे. काँग्रेसने लोकशाही संपवायला सुरुवात केली आणि भाजप आता मुळासकट लोकशाही संपवत आहे. लोकशाहीचा खरा आत्मा मतदान हाच गायब करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे आता दिसाला लोकशाही राहील पण पुन्हा राजेशाहीची वाट मोकळी होईल असेही कडू म्हणाले आहे. आता मतदान केंद्रावर मतदान केल्यापेक्षा भाजपच्या कार्यालयातच मतदान घ्याव असेही बच्चू कडू म्हणाले आहे.
172
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Nov 15, 2025 04:31:12
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्हा परिषदेत २१ बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, सामान्य प्रशासन विभाग, समाज कल्याण विभाग, वित्त विभाग व अन्य विभागांतील दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राची पडताळणी करणार्या मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी पडताळणीची मोहीम घेतली. यात ४४७ दिव्यांग प्रमाणपत्रांपैकी ३८२ ऑनलाइन आणि ६५ ऑफलाइन असल्याचे आढळून आले. सीईओ पत्की यांनी ६५ कर्मचाऱ्यांना 'शोकॉज' बजावून खुलासा सादर करण्याचे आदेश दिले होते. जिल्हा परिषदेत कार्यरत अधिकारी, कर्मचारी, शिक्षक दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे बदली, सरळसेवा नियुक्ती, पदोन्नती, अतिरिक्त प्रवास भत्ता आदी बाबींचा लाभ घेतात. मात्र, कर्मचारी दिव्यांगाचे वैश्विक ओळखपत्र सादर करू शकले नाही. त्याची गांभीर्याने दखल घेत २१ कर्मचाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई केली. यात पंचायत विभागाचे सहा, शिक्षण विभागाचे ११ सहायक शिक्षक व सामान्य प्रशासन विभागाचे चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. काही शिक्षक न्यायालयात गेल्याने त्यांच्या बाबतीत अद्याप निर्णय झालेला नाही.
56
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Nov 15, 2025 04:30:34
113
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 15, 2025 04:15:41
143
comment0
Report
Advertisement
Back to top