Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413304

पंढरपूर नगरपालिका चुनाव: ईवीएम की सुरक्षा के लिए पुलिस ने कड़ा पहरा

SKSACHIN KASABE
Dec 03, 2025 07:39:50
Pandharpur, Maharashtra
पंढरपूर नगरपालिका चुनाव मतगणना 21 दिसम्बर को ईवीएम के जहां-जहां रखे गए हैं, वहां पुलिस का कड़ा पहरा रहेगा। कल नगरपालिका चुनाव प्रक्रिया हुई। न्यायालय के आदेश से 21 दिसम्बर को मतगणना होने की तिथि बनी है। इसलिए ईवीएम सुरक्षा की जिम्मेदारी अब पुलिस पर आ गई है। इसके लिए पंढरपूर सरकारी धान्य गोदाम में पुलिस की कड़ी सुरक्षा व्यवस्था तैनात की गई है।
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Dec 03, 2025 07:51:42
Nagpur, Maharashtra:राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ओबीसी महासंघ पुन्हा उच्च न्यायालयात दाद मागणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना कमी आरक्षण मिळाल्याचा बबनराव तायवाडे यांचा आरोप. निवडणूक आयोगाने ओबीसी आरक्षण देताना गणितीय कॅल्क्युलेशनचा घोळ टाकल्याचाही केला आरोप बाईट --- बबनराव तायवाडे,अध्यक्ष,राष्ट्रीय ओबीसी महासंघ ----------- नागपूर बाईट -बबनराव तायवाडे, अध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी महासंघ (पॉईंटर) -- 24 ऑक्टोबर 2025 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाने जे आदेश निर्गमित केले होते.त्याबाबत महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकांच्या निवडणुका बाबत निवडणुकांचे आरक्षण कसे करायचे याबद्दल आदेश देताना त्यांनी एससी, एसटी,ओबीसी आणि महिला या चार प्रवर्गापैकी एससी,एसटी आणि महिलांना वेगळा न्याय दिला.आणि ओबीसीला वेगळा न्याय दिलेला आहे. एससी, एटी महिलांच्या बाबतीत जर आरक्षण गणना करताना कॅल्क्युलेशन ०.५० च्या वर जाते असेल तर मग ततो पूर्णांक मोठ्या आकड्यांमध्ये कन्व्हर्ट केला जातो. उदाहरणार्थ समजा 20.66 तर 21 होते. 21.77 असेल तर 22 होततो. हा नियम एससी,एसटी,महिलां करता आहे. परंतु ओबीसीचा कॅल्क्युलेशन करताना ओबीसी गणना करताना जर गणना 0.50 च्या वर येत असेल तर त्यांना वरचा आकडा न देता तो दुर्लक्षित करण्यात यावा अशा प्रकारचे आदेश त्याच्यामध्ये दिलेले होते. आणि त्याबाबतच आम्ही राज्य निवडणूक आयोगाला 15 नोव्हेंबर आणि 19 नोव्हेंबर रोजी स्पष्टीकरण मागितलं होतं. ते आम्हाला वेळेच्या आत मिळाले नाही,म्हणून 28 तारखेला आम्ही हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली. आणि हायकोर्टाने पुन्हा निवडणूक आयोगाने दोन तारखेच्या आत يांचं निवेदन जे आहे त्याच्यावरती आपण आपला निर्णय कळवावा. त्या अनुषंगाने काल आम्हाला तो निर्णय मिळाला. ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की निवडणूक आयोगाच्या 24 ऑक्टोबर 2025 च्या आदेशामध्ये तशी तरतूद असल्याने आपलं निवेदन हे करताना येणार नाही..असं म्हटलेलं आहे की ओबीसीचा आरक्षण 27% पेक्षा जास्त जात आहे. अपूर्णांक पूर्णांका मध्ये बदल केला जात नाही.. अरे बाबा 27% ची गणना करताना कॅल्क्युलेशन करताना गणितीय नियमाप्रमाणे जर ते किती गणना 0.50 च्या वर जात असेल तर तो कन्वर्ट करून करून वरचा आकडा द्यायला पाहिजे. हा गणितीय नियम आहे जो आपण एससी, एसटीला लागू केला. महिलाला लागू केला. पण ओबीसीच्या बाबतीमध्ये मात्र वेगळाच नियम आपण त्या आदेशामध्ये दाखवलेला आहे. स्वतःच्या आदेशाचं वेगळं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने काल आम्हाला दिलेलं आहे. आणि म्हणून पुन्हा आम्ही उच्च न्यायालयामध्ये दाद मागू. निवडणूक आयोगाने केलेली चूक दुरुस्त करण्याची निर्देश द्यावे ही विनंती उच्च न्यायालयाला करावी
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 03, 2025 07:39:26
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:वाळूज पुलिस ने गोमांस वाहतुकी पर बड़ी कार्रवाई की है. ८०० किलो गोमांस के साथ एक कार जप्त की गई और दो लोगों को गिरफ्तार किया गया है. जप्त सामग्री की कीमत लगभग ७ लाख ४० हजार रुपये बताई गई है. गोमांस वाहतुकी की सूचना मिलने पर नियंत्रण कक्ष ने वाळूज टोलनाके पर नाका बंदी की. अहिल्यानगर से आ रही एक कार ने पुलिस को देखकर बैरिकेड को धक्का देकर भागने का प्रयास किया. तुरंत पीछा करके वह कार सीधे वाळूज पुलिस स्टेशन के सामने रोक दी गई. जांच के दौरान पीछे की सीट और डिक्की में छुपाकर रखा गया भारी मात्रा में गोमांस पाया गया. चालक हुसेन इब्राहिम तांबोळी और उसके साथी जिकरान शेख को गिरफ्तार कर लिया गया. पूछताछ में दोनों ने बताया कि यह मांस ममदापूर में काटे गए गायों का है और शहर में बिक्री के लिए लाया जा रहा था. लेकिन उनके पास कोई वैध वाहन (वाहन) परवाना नहीं था. पुलिस आगे की जांच कर रही है.
89
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 03, 2025 07:01:44
Kolhapur, Maharashtra:राज्य सरकारने अतिवृष्टी आणि महापूर या काळातील निधी मागायला केंद्राकडे प्रस्तावच पाठवला नाही अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्र्यांनी दिली आहे.. राज्य सरकारची ही कृती म्हणजे बेजबाबदारपणाचे लक्षण आहे याचे उत्तर मुख्यमंत्र्यांना द्यावं लागेल अन्यथा ग्रामीण भागात आल्यानंतर शेतकरी त्यांना जाब विचारतील असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. राजू शेट्टी, नेते स्वाभिमानी. केंद्र सरकारच्या आपत्ती निवारण निधीमध्ये कोट्यावधी रुपये पडून आहेत , महाराष्ट्राचा निश्चितच त्यावर अधिकार आहे. केंद्र सरकारचं दोन वेळेला पथक येऊन गेल, पण महाराष्ट्र सरकारने अद्याप मदतीसाठी प्रस्तावच पाठविलेला नसेल तर महाराष्ट्र सरकारचा बेजबाबदारपणा. याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आता भूमिका स्पष्ट केली पाहिजे, अन्यथा मुख्यमंत्री ग्रामीण भागात दौऱ्याला आल्यानंतर शेतकरी त्यांना जाब विचारतील. कदाचित केंद्राने NDRF चा निधी बिहार आणि पंजाबकडे वळविला असेल, आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्याला आमच्याकडे पैसे शिल्लक नाहीत त्यामुळे तुम्ही प्रस्ताव पाठवू नका असा दबाव आणण्यात आल्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या हक्काचा निधी त्यांना मिळत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी याचा तातडीने खुलासा करावा..
66
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 03, 2025 06:54:54
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 0312ZT_CHP_PRATIBHA_BITE ( single file sent on 2C)  टायटल:-- खोटारड्या केंद्र सरकारवर बरसल्या खा. प्रतिभा धानोरकर, म्हणे राज्याने अतिवृष्टीग्रस्तांना आर्थिक मदतीसाठीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेलाच नाही , शेतकरी जनता सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही या शब्दात ओढले आसूड अँकर:-- अतिवृष्टीग्रस्तांना आर्थिक मदतीसाठीचा प्रस्ताव केंद्राकडे अजून आलेलाच नाही अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लोकसभेत दिली. या संदर्भात चंद्रपूर -वणी-आर्णी क्षेत्राच्या काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभेत मदतीबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. दरम्यान खोटारड्या केंद्र सरकारवर खा. प्रतिभा धानोरकर बरसल्या असून तुम्ही दिलेली मदत कशाच्या आधारावर पाठविली असा सवाल केला आहे. जबाबदार मंत्रीच खोटारडी विधाने करत असून शेतकरी जनता या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात हा प्रतिभा धानोरकर यांनी आसूद ओढले. बाईट १) प्रतिभा धानोरकर, खासदार, चंद्रपूर आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
95
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 03, 2025 06:31:28
111
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 03, 2025 06:31:06
Akola, Maharashtra: avalki аɖаɖа dna salag sutlaalyап me әўŝа ɖoɖaɖa सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. चार ते पाच दिवस सोयाबीन पाण्याखाली राहिल्याने दाण्यातील आर्द्रता प्रचंड वाढली असून दाणे काळे पडू लागले आहेत. परिणामी या सोयाबीनला मानक दर्जा न मिळाल्याने खरेदी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात नकार दिला जात आहे.पणन महासंघाच्या माहितीनुसार, यंदा खरेदीसाठी 3 लाख 56 हजार 65 शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. मात्र त्यापैकी केवळ 13,983 शेतकऱ्यांकडून 3 लाख 14 हजार 704 क्विंटल सोयाबीनचीच खरेदी करण्यात आली. उर्वरित मोठ्या प्रमाणातील माल दर्जेदार नसल्याचे कारण देत नाकारण्यात आला आहे.सुमारे 6.81 लाख पोती, ज्यांची अंदाजे किंमत 180 कोटी रुपये, अशी प्रचंड मालमत्ता खरेदी प्रक्रियेतून बाद झाल्याची माहिती पणन विभागाच्या अहवालातून समोर आली आहे. खरेदी नाकारल्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने सोयाबीन खाजगी व्यापाऱ्यांकडे कवडीमोल दराने विकावे लागत असून आर्थिक फटका बसत आहे. शेतकऱ्यांच्या हातात नुकसान भरपाई, तात्कालीन पंचसमाय आणि ओलसर सोयाबीनसाठी स्वतंत्र निकष ठरवण्याची मागणी जोर धरत आहे.
88
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 03, 2025 06:15:29
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराने भाजप कार्यकर्त्याला मारहाण आणि शिवीगाळ केली. राजुरा शहरात रात्री तणाव निर्माण झाला. राजुरा नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेले राजेंद्र डोहे यांनी भाजप कार्यकर्ता गजानन कुलकर्णी यांना मारहाण करत शिवीगाळ केली. निवडणुकीत मदत केली नाही या कारणासाठी ही मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी आणि व्यापारी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राजुरा पोलीस स्टेशनमध्ये आरोपींवर कारवाईसाठी ठिय्या मांडला. राजुरा मतदारसंघाचे भाजप आमदार देवराव भोंगलें देखील पोलीस स्टेशनमध्ये पोचले. या प्रकरणात सध्या पोलीसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
143
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Dec 03, 2025 05:47:02
Satara, Maharashtra:सातारा जिल्हयातील दुष्काळी भागातील माण तालुक्यातील मलवडी गावाचे हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री खंडोबा आणि श्री महालक्ष्मी देवीचा रथोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.दरवर्षी मोठ्या संख्येने श्री खंडोबाची यात्रा मलवडी गावामध्ये भरते खंडोबाची पालखी मंदिरातून बाहेर निघत असताना मंदिराच्या बाहेरील कमानीवरून मोठ्या प्रमाणात भंडारा खोबऱ्याची उधळण केली जाते. यानंतर रथोत्सव सोहळ्याला सुरुवात झाली. या सोहळ्याला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सहपत्नी उपस्थिती लावली. या रथासमोर मानाच्या काठ्या नाचवण्याची परंपरा आहे... यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांनी देखील आपल्या खांद्यावर मानाची काठी नाचवीत यात्रेमध्ये ते सहभागी झाले.हा रथोत्सव पाहण्यासाठी भाविक जिल्हयातुन नव्हे तर बाहेर जिल्हयातुन यात्रेस हजेरी लावतात. ज्या ठिकाणी देवाची मुर्ती प्रकट झालेली आहे त्या जागेवर हेमाडपंथी मंदिर बांधण्यात आले आहे. श्री खंडोबाच्या हळदी मलवडी येथे, लग्न पाली येथे आणि वरात जेजुरी येथे काढण्यात येते अशी अख्यायिकाही सांगितली जाते. त्यामुळे मलवडीला खुप मोठे धार्मिक महत्व आहे. रथोत्सवाच्या दिवशी श्री खंडोबा आणि श्री महालक्ष्मी या दोन्ही रथांची मलवडी गावातून ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली.
95
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 03, 2025 05:36:32
162
comment0
Report
Advertisement
Back to top