icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
416416
Sarfaraj Musa SanadiSarfaraj Musa SanadiFollow15 Apr 2025, 12:56 pm

Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट

Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

पुणे मनपा बजट विवाद: बालवडकर पर आरोप, बीडकर ने मुख्यमंत्री को शिकायत भेजी

Pune, Maharashtra:Pmc ncp vs bjp पुणे मनपाचे भाजप सभागृह नेते गणेश बीडकर यांनी नगरसेवक अमोल बालवडकर यांची तक्रार थेट उपमुख्यमंञी सुनेञा पवार यांच्याकडे केलीय...विशेष म्हणजे त्यांनीच अजित दादांच्या राष्ट्रवादीला बहुमताच्या जोरावर भर जीबीत राजकीय दमबाजीची भाषा वापरल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. भाजपचे बंडखोर नगरसेवक अमोल बालवडकर यांचा प्रभाग निधी बजेट शुन्य केल्यावरून भाजपा राष्ट्रवाद हा सगळा वाद सुरू झालाय....आपल्याला झीरो बजेट मिळाल्यावरून बालवडकरांनी पालिका सभागृहात आवाज उठवला होता त्यावेळी याच गणेश बीडकरांनी विरोधी पक्षनेते निलेश जगताप यांना, राज्यात आपण महायुतीत एकञ असलो तरी यापुढे पुणे मनपात आमचे आमचे तुम्हाला असहकार्य असेल, अशा इशारा दिला होता त्याच बीडकरांनी आता थेट उपमुख्यमंञी सुने़ञा पवारांना दिर्घ पञ लिहित बालवडकरांची तक्रार केलीय त्यामुळे पुणे भाजप आणि राष्ट्रवादीतला हे 'बजेट वॉर' वरिष्ठ ने त्यांच्या समेटाने मिटणार की आणखी वाढत जाणार हे लवकरच कळेल...
0
0
Report
Advertisement

बहन ने लिवर दान के बावजूद अस्पताल बिलिंग के खिलाफ वीडियो वायरल किया

Nagpur, Maharashtra:बहिणीने आपल्या भावाचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचे लिवर दिलं.. मात्र त्यानंतरही उपचारादरम्यान भावाचा मृत्यू झाला... मृताच्या नातेवाईकानी यानंतर खाजगी रुग्णालयाच्या (मॅक्स हॉस्पिटल) उपचार आणि बिलिंग प्रक्रियेबाबत गंभीर आरोप केले.. (वायरल व्हिडिओ मध्ये मृत व्यक्तीची बहीण आरोप करताना दिसत आहे). उपचारादरम्यान मॅक्स हॉस्पिटल ने रुग्णाच्या नातेवाईकांकडून भरमसाठ पैसे घेतल्याचा आरोप ही मयत रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे.... वायरल व्हिडिओ मध्ये मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील उपचार प्रक्रिया आणि बिलिंग व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे.
0
0
Report

ओबीसी आरक्षण बचाने को लक्ष्मण हाके का बड़ा आह्वान; महाराष्ट्र में आंदोलन तेज

Rui, Maharashtra:बारामती_ ओबीसी नेते लक्ष्मण हाके पत्रकार परिषद ऑन बारामती दौरा 1 सप्टेंबरला आक्रोश मोर्चा घेऊन मुंबईला जाणार आहात त्याचं नियोजन करण्यासाठी दररोज दुपारपासून रात्री बारा एक वाजेपर्यंत घोंगडी बैठका घेत आहोत ओबीसींना आवाहन करत आहोत. आपल आरक्षण आज रोजी गेल आहे. ते कसं गेलं आहे हे ओबीसींना समजून सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. ऑन ओबीसी जनता पार्टीची स्थापना कोणाचातरी मुख्यमंत्री व्हायचं आमदार खासदार व्हायचंय म्हणून पक्ष काढायचा नाही, व्यवस्थेमध्ये पोकळी निर्माण होते त्यावेळी चळवळी मधून पक्षा जन्माला येतात. आमच्या ओबीसींच आज रोजी आरक्षण संपूर्ण गेल आहे आमच्या बाजूने कोणीही बोलायला तयार नाही. ज्यांना ज्यांना ओबीसींनी मतदान दिल त्या महाराष्ट्रातला एकही मंत्री लोकप्रतिनिधी मुख्यमंत्री बोलायला तयार नाहीत. राज्याच्या कालच्या पावसाळी अधिवेशात एक लक्षवेधी देखील या महाराष्ट्रातील दोनशे तीनशे आमदारांनी आणली नाही. मग आम्हाला आमचं पक्षाचा विचार करावा लागेल. पहिल्यांदा ओबीसींच्या आरक्षणाचा संरक्षण कसं करता येईल यासाठी चळवळ उभा केली आहे पुढे जाऊन ओबीसी जनता पार्टीची घोषणा होईल आणि आम्ही ती करू लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये मुंबईसारख्या ठिकाणी महाराष्ट्राच्या राजधानीत त्याची घोषणा करू ऑन ओबीसींचे प्रश्न काय आज रोजी शंभर टक्के आरक्षण संपल आहे. मंत्रीगणांनी आम्हाला बोलायला तयार नाहीत. 22 लाख 20 हजार 577 प्रमाणपत्र मराठा समाजाला वाटली गेली. आता उरली सुरली चॅलेंज झालेली प्रमाणपत्र त्यांना रेगुलर करून घ्यायची आहेत,म्हणून तर मनोज जरांगे 29 तारखेला उपोषणाला बसणार आहेत देऊन टाका ना मग ओबीसीच आरक्षण ओबीसीच्या बाजूने एक माईचा लाल बोलायला तयार नाही... ऑन ओबीसींच आरक्षण कसं वाचू शकतं मराठा समाजाला दहा टक्के एसीबीसीच आरक्षण का दिल आहे, गोरगिरिबाच्या लेकराचा प्रश्न आहे म्हणूनच दिला आहे. देशभरात प्रत्येक राज्यात हा प्रश्न निर्माण झाला होता.देशाच्या संसदेने 103 वी घटनादुरुस्ती करून आणि आरक्षणाला ते तुम्हाला का नको आहे. मग आर्थिक बेसवर घटनादुरुस्तीपूर्ण आरक्षण दिला आहे ते तुम्हाला ka नको. ओबीसी मधून पाहिजे हा अट्टहास कशासाठी ? गावगाड्यातील ओबीसीच जे नेतृत्व आहे एखादा सभापती नगरसेवक पोलीस पाटील सरपंच हे यांना ओरभडून घ्यायच आहे. आरक्षणाच्या माध्यमातून एखादा गावगाड्यातील ओबीसीचा व्यक्ती पुढे येत होत होता त्याला तुम्हाला संपवून टाकायचं आहे. ओबीसीचं आरक्षण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळाने आमदार सर्वांनी मिळून संपवलेल आहे माझं राज्य सरकारला आज जाहीर आव्हान आहे की तुम्ही ओबीसींच आरक्षण संपवल आहे ऑन ओबीसी नेते शांत کا सत्तेमधील ओबीसी नेत्यांना आमच्या हार्दिक शुभेच्छा, ओबीसींच्या प्रश्नावर तुम्ही बोलणार नसाल तर तुम्हाला ओबीसी जाब विचारतील ऑन ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेवर तुम्ही का बोलत नाहीत जातनिहाय जनगणना 1948 च्या सेल्सिस ऍक्ट मध्ये दुरुस्ती होणार नाही तोपर्यंत जात निहाय जनगणना होणार नाही. देशात कास्टवाईज सेल्सिस जनगणना होऊच शकत नाही बिहार छत्तीसगड मध्ये जो झाला तो सोशल इकॉनोमिकल सर्वे झाला. 1948 चा सेल्सिस ऍक्ट असं सांगतो की इथे कास्ट वाईज सेल्सिस होणार नाही आज पर्यंत अनेक सरकार आले गेली सर्वांनी ओबीसींच्या जातनिहाय जनगणना करण्याची आश्वासन दिली पण कोणीही निर्णय केला नाही. आमच्या ओबीसींच्या संघटनेची पहिल्या दिवसापासून ही मागणी आहे. या महाराष्ट्रात 22 सभा लक्ष्मण हाकेने घेतले आहेत जातनिहाय जनगणना झाली पाहिजे म्हणून. आमचा हा पहिला प्रश्न आहे जातनिहाय जनगणना झाली पाहिजे म्हणून. लक्ष्मण हाकेने शंभरहून जास्त वेळा जातनिहाय जनगणना झाली पाहिजे म्हणून आवाहन या सरकारला दिल आहे. 1948 चा सेल्सिस जात निहाय जनगणना करायला मान्यता देत नाही, हे पुढारी खोटं बोलत आहेत राज्यातील ओबीसी जनतेच्या तोंडाला पाणी पुसत आहेत. राज्य मागासाच्या आयोगावर मी रात्रंदिवस काम केला आहे.मी अभ्यास केला आहे मी आभाळातून बोलत नाही. जोपर्यंत 1948 च्या सेल्सिस ऍक्ट मध्ये घटनादुरुस्ती होणार नाही,या देशाच्या संसदेत विचार होणार नाही,तोपर्यंत जे पुढारी तुम्हाला जात नाही जनगणनेच आश्वासन देत आहेत ते तुम्हाला फसवत आहेत. जोपर्यंत तुमची जात निहाय जनगणना होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील बजेट तुम्हाला मिळणार. आज शंभर टक्के बजेट पैकी ओबीसीला शून्य पूर्णांक सहा टक्के बजेट फक्त आहे. एखादी शिवी दिली तर ब्रेकिंग बातमी होते पण आम्ही जी मागणी करतो ती मीडिया दाखवत नाही. आरक्षण कसं संपल हे सांगून सांगून आमचा घसा बसला कोणतरी येतो आणि तोंडावर काहीतरी मारून जातो. ऑन एक सप्टेंबर नंतर तुमची भूमिका काय पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पाटस टोल नाक्यावरून आमच्या हजारो फोर व्हीलर मुंबईसाठी निघतील. जर तुम्हाला 27 टाक्याच्या आतून आरक्षण द्यायचा असेल तर महाराष्ट्रातील 48 खासदार दिल्लीत गेलेत त्या खासदारांना माझा सवाल आहे तुम्ही इकॉनॉमिकल विकर सेक्शन चा जे आरक्षण दिलं आहे 103 वी घटनादुरुस्ती करून दिला आहे त्याचा उद्देश महाराष्ट्रातील या आंदोलकांना समजावून सांगा, नाहीतर ई डब्ल्यू एस सी बी सी रद्द करा. 27 टक्केमध्ये घटनादुरुस्ती करा आणि त्यामध्ये रखाना करा आणि त्यामध्ये त्यांना काय द्यायचं ते द्या सामाजिक दृष्ट्या मागासाच्या आरक्षणामध्ये जर तुम्ही आमचा मोठा बंधू शासनकर्ती जमात असलेला बंधू यात आला तर गावगाड्यातील या भटक्या विमुक्त जमाती टिकणार नाही. आम्ही आज सांगत आहोत किंवा ओबीसीचे आरक्षण संपलेल आहे. 2017 पासून महाराष्ट्रात आजपर्यंत 22 लाख 20 हजार 577 कुणबी दाखले वाटले. साताऱ्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष पद तिथल्या अध्यक्षा ओपन जागेवर निवडून आल्या, साडेअकरा वाजता दाखला काढला आणि दीड वाजता ओबीसीच्या जागेवर जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्या, फलटण पंचायत समितीच्या सभापती शिवांजली भोसले ओबीसी च्या जागेवर सभापती झाल्या, दौंडच्या नगराध्यक्ष दुर्गादेवी जगदाळे ज्यांचं नेपाळच्या राजघराण्याची ब्लड रिलेशन आहे ज्यांचे बडोद्याच्या गायकवाड घराण्याची नातेसंबंध आहेत त्यांच्यावर कोणता सामाजिक दुजाभाव झाला असेल कुठल्या जातीने त्यांच्यावर भेदभाव केला असेल की त्यांना आज ओबीसीचा दाखला काढावा लागला आणि ओबीसीचा आरक्षण खाव लागलं. पुण्यामध्ये 42 जागा ओबीसींसाठी राखीव होत्या त्यातील 31 जागा मराठा कुणबीने घेतल्या राहिले ka ओबीसीच आरक्षण. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणं किंवा कुणबी मानून म्हणजे सामाजिक मूर्खपणा होईल : जस्टीस नागापल्ले दोन वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने साडेसहाशे पानाचे स्टेटमेंट दिल आहे मराठा समाज सामाजिक दृष्ट्या महाराष्ट्रात मागास नाही., मनोज तरंगे यांनी उठायचं आणि म्हणायचं ह्या पहा आमच्या कुणब्याच्या नोंदी कुण्याच्या नोंदी म्हणजे काय 58 लाख नोंदी म्हणजे त्याच्यापुढे कुठे लिहिला आहे की हे सामाजिक दृष्ट्या मागास आहेत म्हणून रेव्ह्यूच्या नोंदी तुम्ही कुणब्याच्या नोंदी म्हणून दाखवणार का ? त्या नोंदी ब्राह्मणांच्या, जैनांच्या पण आहेत त्यांना पण ओबीसींच आरक्षण द्यायचं का. हा संविधानिक तेच आहे काय म्हणाला तो प्रसाद लाड लक्ष्मण हाके च्या मागे चार-पाच माणसे दिसत नाहीत मनोज जरांगे आव्हान दिले की पाच पन्नास हजार माणसे गोळा होतात, म्हणजे माणसं गोळा केल्यानंतर जो बोलू शकत नाही त्याचा आरक्षण तुम्ही काढून घेणार का. व्यवस्थेमधील शेवटच्या माणसाच्या हक्काचे संरक्षण संविधान करतात. मी कायदा पायदळी तुडवत आहात. लक्ष्मण हाके मरेपर्यंत हे आंदोलन लढणार बबनराव तायवाडे बबनराव तायवाडे किंवा परिणाम फुके त्यांना माझं सांगणं आहे तुम्ही माझ्यासमोर चर्चेला या,आरक्षण राहिले आहे की गेले आहे हे उदाहरणासहित मी त्यांच्यासमोर चर्चेला तयार आहे. तायवडे कोणाची भाषा बोलतो सकाळी एक बोलायचं दुपारी बोलायचं संध्याकाळी एक बोलायचं कोणासाठी बोलतो हे त्यांनी स्वतः येऊन पुढे सांगावं मोर्चाला कोणाचा पाठिंबा भटक्या विमुक्त आणि ओबीसी एकत्र येतील आणि या सरकारला जाब विचारतील. ओबीसी मी ओबीसींचा आरक्षण संपलं आहे म्हणून माझ्या पाठीमागे यावं कोण चष्मा घालून आला असेल तर त्याला माझ्या शुभेच्छा मुख्यमंत्र्यांचा जीआर महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर जाऊन फाडून टाकणारा लक्ष्मण हाके आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमचा ओबीसींचा डीएनए नाही, तुम्ही ओबीसींच आरक्षण संपवल आहे, आता काय मी आत्महत्या करू का तुमच्यापुढे जीव देऊ, सरकारच्या विरोधात बोलत नाही म्हणता बोलतोय कोणाच्या विरोधात शरद पवारांच्या विरोधात बोलू ते काय सरकारमध्ये आहेत काहीतरी लावलंय.... (लक्ष्मण हाके भयंकर चिडले) या दिवशी दोन सप्टेंबर चा जीआर निघाला त्याच दिवशी मी विरोध दर्शवला लक्ष्मण हाके सांगतोय ते ओबीसींना पटलं आहे एक सप्टेंबरला ओबीसी येतील नाही आले तर लक्ष्मण हाके राजकारण चळवळ सगळं बंद करेल आणि घरात बसेल. ओबीसी जागृत असता त्यांना कळलं असतं तर यांची काय माय व्याली ओबीसींच आरक्षण संपवायला सुप्रिया सुळे देशात पोपटासारखं फक्त मिठू मिठू बोलतात, त्या सुप्रिया सुळे यांनी मनोज जरांगे किंवा मराठा संघटनांना सांगितलं पाहिजे इकॉनॉमिकल विकर सेक्शन चा उद्देश तरी समजावून सांगा. ज्या लोकांना आरक्षण देता आलं नाही त्या लोकांसाठी इकॉनॉमिकल विकर शिक्षण आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस अजित पवार उपमुख्यमंत्री होते तेव्हा तुम्ही दहा टक्क्याचा कायदा केला ते तुम्हाला का नको आहे. गावागाड्यातील ओबीसीचा नेता तयार व्हायला लागला आहे त्याला मातीत गाडण्यासाठी मनोज जरांगे ला ओबीसीच आरक्षण पाहिजे एवढं जर ओबीसीच्या लोकांना कळत नसेल तर ओबीसीच्या लोकांना माझा साष्टांग नमस्कार. राज्य सरकारने घटना पायदळी तुडवली, साडेतीनशे जातींच्या हक्क अधिकारांच संरक्षण केलं नाही धनगर समाज एसटी आरक्षण मागणी मला कायम हा प्रश्न विचारला जातो मला जाणीव आहे मी धनगराचा पोरगा आहे ओबीसी मध्ये 27 टक्के आरक्षणापैकी साडेतीन टक्के आरक्षण एनटीसी अंतर्गत धनगर समाजाला मिळतं गावगाड्यातील 27 टक्क्यातील सर्वांची जबाबदारी आहे ही आरक्षण टिकवणे. आतडी तुटेपर्यंत महाराष्ट्राला समजावून सांगतोय मुख्यमंत्री मंत्री ऐकायला तयार नाहीत हे असंच राहिलं तर लक्ष्मण हाके जीव द्यायला सुद्धा मागेपुढे पाहणार नाही ओबीसी हा गुलाम आहे तो डोंगरात कुशीत अडकलेला आहे, कारखानदार कोण आहेत पहा कसा ओबीसी त्यांच्या स्पर्धेत टिकेल. माझी सर्व भाषणे काढा जातनिहाय जनगणणेनवर जर मी बोललो नसेल तर मी आज या ठिकाणी माझं सर्व आंदोलन थांबवेल एक सप्टेंबरला दौंड तालुक्यातील पाठक येथून ओबीसी मुंबईच्या दिशेने कुच करेल आतापर्यंत हजारो वाहनांची नोंद झाली आहे
0
0
Report
Advertisement

महाराष्ट्र में पेपरफूटे पर विपक्ष का हमला, राहुल गांधी का कार्यक्रम जारी

Pune, Maharashtra:पुणे काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ पत्रकार परिषद राहुल गांधी भारत भर फिरत आहेत.... प्रत्येक समाजातील घटकांशी त्यांचा संवाद आहे.... शेतकरी,भाजी विक्रेते, लोहार कामगार, सर्वांशी संवाद राहुल गांधी टिकुन ठेवत आहेत... शिक्षणाच्या माध्यमातून अंधश्रद्धा दुर झाल्या पाहिजेत.... प्रतिगामी आणि पुरोगामी हा फरक आहे.... संविधानाने समता बंधुता निर्माण केली... भाजपाने बहुजनाना अधिकार हेरावला त्यांच्या अधिकारावर गधा आणली.... सर्व क्षेत्रात भाजपाने भ्रष्टाचार सुरू केला आहे... पैसे घेऊन त्यांना पेपर देणे वन नेशन वन पेपर सुरू झाले आहे. बाकी पक्षाला संपवण्याचे काम सुरू केले आहे १२ वर्षात ५४ वेळा पेपर फुटी झालेली आहे... ५६ इंचाची छाती असलेल्यांनी संसदेमधुन पळ काढला.... व्यवस्था परिवर्तनासाठी राहुल गांधी यांनी हा कार्यक्रम हाती घेतला आहे... अनेक ठिकाणी राहूल गांधी यांनी कशा पद्धतीने भ्रष्टाचार होत आहे ते सांगितले... पुण्याचे जे वैशिष्ठ्य आहे ते भारताचे वैशिष्ट्य आहे. सावित्रीबाई वर दगड फेकणारे देशातीलच होते... दुर्दैवाने आज ती प्रवृत्ती राज्यात सत्तेवर आहे... त्याच पुण्यात विद्यार्थ्यांनी युवतीची संवाद साधण्याची राहुल गांधी उपस्थित राहणार आहे... मुख्यमंत्री अज्ञानातून बोलले असतील... अज्ञानाचा पांघरूण त्यांनी पांघरलेले आहे. कोणी पण या कार्यक्रमाला येऊ शकतात... यामध्ये आमच्या पक्षाचे पक्ष चिन्ह नसेल... या कार्यक्रमाची फलश्रुती म्हणजे महाराष्ट्रातील पेपरफुटी या प्रकरणावर आम्ही आवाज उठवणार आहोत... मुख्यमंत्री आमच्या कार्यक्रमाबद्दल काही बडबडले म्हणून का गडबडले म्हणून.... गडबडले म्हणावं लागेल.... बारकोड काय असेल ते त्यांना माहीत असेल...आमचा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे... मुख्यमंत्री यांच्या दाव्यावर हसावं वाटतंय.... मुख्यमंत्री यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे... भयगंटातुन केलेले वक्तव्य आहे... जळी कष्टी पाषाणी दिसताय..... ऑन अमित शहा वंदे मातरम् वक्तव्य सुभाष चंद्र बोस यांनी सुनिश्चित केलेले वंदे मातरम्, रविंद्रनाथ टागोर यांनी सुनिश्चित केलेले वंदे मातरम् आम्ही म्हणणार आहोत.... भाजपाने कधी त्यांच्या पक्ष कार्यालयावर तिरंगा लावला नाही त्यांनी आम्हाला वंदे मातरम् बद्दल शिकवु नये... वंदे मातरम आम्ही पूर्वीपासून म्हणत आहोत....
0
0
Report

संभाजीनगर के अनफिट पानी टँकर: नियम-लायसेंस के बिना पानी सप्लाई?

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर एक असे शहर जिथे आठ दिवसाआड पाणीपुरवठा होतो, शहराचा बराचसा भाग अजूनही टँकरवर अवलंबून आहे त्यातूनच पाणी मिळत, पाणी योजनेचे काम ही सुरू आहे , लवकरच शहराला त्यातूनही पाणी मिळेल मात्र या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे टँकर न होणारा पाणीपुरवठा.. जवळपास 88 टँकरच्या चारशे फेऱ्या या शहरात होत असतात मात्र हे टँकर सुरक्षित आहेत का याचे उत्तर नाही असे आहे, या टँकर ना कुठलीही नियमावली नाही, ना नंबर प्लेट ना गाडीचे फिटनेस, अनेकांकडे तर लायसन्स ही नसल्याचं सांगण्यात येताय, पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट... संभाजी नगरात अनफिट टँकरचा सुळसुळाट महापालिकेच्या माध्यमातून रस्त्यावर अनफिट टँकर ना नंबर प्लेट, ना चालवण्याची पद्धत वाली कोण... छत्रपती संभाजी नगर इथली पाण्याची योजना अजून पूर्ण झाली नाही म्हणून शहराच्या बराचसा भाग अजूनही टँकरवर जगतो पाणी मिळतंय यात निश्चितपणे आनंद आहे टँकरच्या माध्यमातून मिळतं यातही दुःख नाही मात्र सगळ्यात महत्त्वाचं रस्त्यावर चालणारे हे टँकर योग्य आहेत का? नागरिकांना सुविधा देण्यासाठी सुसज्ज आहेत का? तर याचे उत्तर नाहीये महापालिका 88 टँकर चालतात आणि 400 फेऱ्यांच्या माध्यमातून ते सगळीकडे पाणी देतात झी २४ तास ना या टँकरची पाहणी केली तेव्हा अनेक धक्कादायक गोष्टी पुढाव्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक टँकरवर साध्या नंबर प्लेट सुद्धा दिसत नाही ना पुढे नंबर प्लेट ना माग नंबर प्लेट ह्या गाड्या तसाच चालतात म्हणजे कुठला अपघात झाला तर कोणाला पकडावं हा प्रश्न आहे याहून धक्कादायक माहिती म्हणजे 88 पैकी जवळपास 55 टॅक्टर हे आरटीओच्या दृष्टीने अनफिट आहे याबाबतची माहिती महापालिकेलाही असल्याचा समजते मात्र यावर कोणीही कारवाई करत नाही त्यात काही दिवसांपूर्वी भाजपचे नगरसेवक प्रमोद राठोड यांच्या अंगावर एका टँकरनं चालकांना टँकर टाकण्याचा प्रयत्न केला त्यांनी याबाबत पोलिसात तक्रारही केली आणि टँकरच्या एकूणच या लॉबी बाबत त्यांनी संशयही व्यक्त केला आहे.. महापालिकेच्या माध्यमातून 88 टँकर चालतात आणि 400 फेऱ्यांच्या माध्यमातून ते सगळीकडे पाणी देतात ... या संदर्भात आरटीओने तपासणीसाठी दिशेने दिले आणि महापालिका आयुक्तांनी टँकर नंबर प्लेट, फिटनेस, ड्रायव्हर पद्धतींबद्दल चौकशीची घोषणा केली, इतर गाड्यांच्या एसओपी आता टँकरांवर लागू केली जाईल असे सांगितले.. या सगळ्यावर महापौरांनी चिंता व्यक्त केली आणि प्रशासनाला जाब विचारू आणि कारवाई करण्याचे आश्वासन दिले. छत्रपती संभाजीनगरमध्ये टँकर नागरिकांची सोय असल्याने ही व्यवस्था गरजेची आहे, परंतु रस्त्यावर बेलगाम टँकर हाकणे कोणत्याही नियमाची Junction नसणे, कोणाच्याही अंगावर गाडी टाकणं हे दुर्दैवी आहे असे मत व्यक्त झाले.
0
0
Report

Ville Parle के साठे कॉलेज में सभासद नोंदणी टेबल पर टकराव

Mumbai, Maharashtra:Ville Parle साठे कॉलेजमध्ये सभासद नोंदणीवरून वाद मुंबईतील साठे कॉलेज परिसरात काल संध्याकाळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या सभासद नोंदणीच्या टेबलवरून वाद झाल्याची घटना समोर आली आहे. कॉलेज परिसरात दोन्ही संघटनांकडून सभासद नोंदणी सुरू असताना टेबल लावण्याच्या मुद्द्यावरून दोन्ही गटांमध्ये शाब्दिक वादाला सुरुवात झाली. काही वेळातच हा वाद अधिक वाढल्याचे सांगण्यात येत आहे. नेमका हा वाद कशामुळे झाला, सभासद नोंदणीसाठी जागा देण्यावरून हा प्रकार घडला का, की यामागे आणखी काही कारण आहे, याबत सध्या चर्चा सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे कॉलेज परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच संबंधितांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी संजीवनी वैजल यांनी.
0
0
Report
Advertisement

घाटकोपर में बहू सपना की हत्या की साजिश: सासू-मोलकरीण सहित 4 गिरफ्तार

Mumbai, Maharashtra:घाटकोपरमध्ये सुनेच्या हत्येचा धक्कादायक कट उघड घाटकोपरमध्ये दुबईहून सुट्टीसाठी आलेल्या ३५ वर्षीय सपना प्रमोद गंजी यांच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ उकलले आहे. सासू धनलक्ष्मी गंजी हिने मोलकरीण आणि तिच्या कुटुंबीयांच्या मदतीने सपनाच्या हत्येचा कट रचल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. १६ ऑगस्ट रोजी घरात एकटी असताना सपनाच्या डोक्यात काचेचा ग्लास मारून, डोळ्यात मिरची पूड टाकून ओढणीने गळा आवळल्याचा आरोप आहे. त्यानंतर गळ्यावर पाय देऊन तिची हत्या करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. हत्येनंतर बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याचा बनावण्यात आला. या हत्येसाठी मोलकरीण मंगलाबाई जाधव आणि तिच्या कुटुंबीयांना तीन लाख रुपये देण्याचे ठरल्याचे पोलिसांनी सांगितले. सासू धनलक्ष्मीसह जाधव कुटुंबातील चार जणांना अटक करण्यात आली असून, सर्व आरोपींची पोलीस कोठडीत चौकशी सुरू आहे.
0
0
Report

आदित्य ठाकरे के मैदान विवाद पर मुंबईकर एकजुट, रविवार को आंदोलन

Mumbai, Maharashtra:आदित्य ठाकरे पीसी हे अंधेरी मोकळ मैदान मी पर्यावरण मंत्री असताना त्याचा विकास केला येथे अनेक जण खेळायला येतात तीन प्लॉट घेऊन हे मैदान भाजपच्या आमदारला गिफ्ट करत आहे साडे ५०० कोटी ५ वर्षांपूर्वी याची वकिंमत होती आता वर्षला २१ लाख किमतीने भाजप आमदाराला देत आहेत नेव्हील डिसुजा टर्फ येथे भाजप नेत्याला ती सुद्धा जागा देणार आहेत सिद्धिविनायक च्या मागे एक मैदान आहे तिथे सुद्धा घुसण्याचा काम केलं जाताय बेस्ट डेपो सुद्धा घेत आहेत.... तो सुद्धा प्रस्ताव घाईत मंजूर केला आदित्य ठाकरे *येत्या रविवारी मी मुंबईकरांना आवाहन करतो मुंबईसाठी मुंबईकरांनी येत्या रविवारी नेव्हील डिसुजा टर्फ समोर आंदोलनाला एकत्र या* *मी काँग्रेस सोबत बोललो आहे... *वर्षा गायकवाड अस्लम शेख यांना बोललो आहे त्यांनी पाठिंबा द्यायचा ठरवलं आहे* *मनसे कडून अमित ठाकरे सुद्धा आंदोलनात येणार आहे* प्रत्येक पक्षाने मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला विरोध करायचा असेल आणि मोकळ्या जागा मुंबईत वाचवायचे असतील तर तुम्ही या आंदोलनात यावं कुठलेही पक्षाचे आंदोलन नाही मुंबईकरांचा हे आंदोलन असेल *अमित साटम यांनी सुद्धा मैदानाच्या निर्णयाला विरोध केला होता मात्र मुख्यमंत्री मुंबई भाजपाध्यक्षच ऐकत नाही हे दिसतंय त्यांना काही किंमत आहे की नाही महापौरांनी सुद्धा या संदर्भातला प्रस्ताव मंजूर केला* मी ट्रस्ट किंवा आमदाराचे नाव घेत नाहीये कारण माझं त्यांच्यासोबत भांडण नाहीये... माझं विरोध या निर्णयाला आहे... *मुख्यमंत्र्यांनी आधी दिले आहे की पुढच्या पंधरा दिवसात या भूखंडाचे श्रीखंड करा अशा प्रकारचे आधी दिले आहेत* आदित्य ठाकरे आज कोर्टात सुनावणी आहे नेव्हील डिसुजा ग्राउंड वर लाय होत बघूया ठाण्यातले सुद्धा विषय माझ्याकडे आले आहेत त्याच्यावर वेगळी पत्रकार परिषद घेऊ डेटा सेंटर किंवा इतर विषय असतील त्यावर बोलू *रविवारी सायंकाळी पाच वाजता हातात तिरंगा घेऊन कुठल्याही पक्षाचा झेंडा घेऊ नका आणि मोकळ्या जागा वाचव्यात यासाठी मुंबईकडे एकत्र यावेत* भाजप झेन जी विरोधी आहे... खेळाची मैदान ते घेत आहेत... RJFM या संस्थेने किती जागा बांद्रामधील ढापलेले आहेत ते बघा... विंग्स साठी DPDC मधून कितींपैसे घेतले *ऑन राहुल गांधी हिंदी* जर मुख्यमंत्र्यांना वाटत असेल की मुलं कुठल्या प्रकारे प्रतिज्ञा येणार आहेत तर त्यांनी सुद्धा छात्रोकी गुंज कार्यक्रम करावा... त्यांच्या नेत्यांनी सुद्धा यावर पत्रकार परिषद घ्यावी *ऑन मंत्री विद्यापीठ भेट* *जे मंत्री विद्यापीठात जाणार आहेत त्या मंत्र्यांना विचारू की त्यांची मुलं कोणत्या विद्यापीठात शिकतात त्यातल्या अनेक जणांची मुलं बाहेरच्या विद्यापीठात शिक्षण घेतात* *मंत्र्यांचे शिक्षण सुद्धा विचारावं* *मुलांनी बोर्ड लावावेत की जे भाजपचे मंत्री आहेत त्यांची मुलं कोणत्या विद्यापीठात शिकतात* ऑन रिक्षा चालक मराठी प्रताप सरनाईक सांगतील की ते काय ॲक्शन घेत आहेत ऑन महापौर तुम्हाला जर पद सांभाळता येत नसेल तर सोडू नका पण फस्ट्रेशन काढू काढू नका सोशल मीडियासाठी 25 लाख खर्च करतात काय बोलणार यावर कर्जदात्यांचे सगळे पैसे आहेत मुंबईकरांचे पैसे आहेत भाजपला प्रशासन आणि सरकार चालवता येत नाही त्यांना महापौर निवासस्थानामध्ये चा त्रास होत असेल त्यासाठी सुद्धा ते खर्च करत आहेत आता ज्या ठिकाणी ते राहतात तिथे जर वाघाच्या डरकाळीला त्या घाबरत असतील तर काय बोलणार ऑन लाडकी बहीण *92 लाख जमायला लाडक्या बहिणी योजनेतून बाहेर काढल्या त्या सुद्धा कॉक्रोज सारख्या महिला व बालविकास विभागाच्या विरोधात एकत्र येणार है असं कळतंय*
0
0
Report

कोल्हापुर महापालिका की शालाओं में जात प्रवर्ग उल्लेख हटाने का प्रशासनिक आदेश

Kolhapur, Maharashtra:Kolhapur शहर की महापालिका की अनेक शालाओं के सूचना फलकों पर शिक्षकों के नाम के सामने जात प्रवर्ग का उल्लेख पाया गया था। राजर्षी शाहू महाराज की नगरी में यह मामला सामने आने पर आक्रोश व्यक्त किया गया। शालाओं में नियुक्त शिक्षकों के नाम के सामने जात प्रवर्ग का उल्लेख हटाने के निर्देश दिए गए और प्रशासन को इसे गंभीरता से लेते हुए कदम उठाने को कहा गया। नगर प्रशासन ने सभी प्राथमिक शालाओं के लिए परिपत्र जारी कर फलक पर मौजूद जात प्रवर्ग का उल्लेख तुरंत हटाने के आदेश दिए, साथ ही दर्शनी स्थानों पर जानकारी को डिजिटल स्वरूप से अपडेट करने के निर्देश भी दिए गए। कांग्रेस ने इसे जात व्यवस्था को उजागर करने वाला कदम बताकर प्रतिरोध किया। प्रशासन के आदेश के बाद कई शालाओं के फलक हटाए गए, पर यह सवाल बना रहा कि शाहू महाराज की नगरी में ऐसे फलक कैसे लगे और इसकी जिम्मेदारी कौन लेगा।
0
0
Report
Advertisement

CM फडणवीस ने अंबाझरी तालाब का किया निरीक्षण, जलपर्णी मुक्त से बदली तस्वीर

Nagpur, Maharashtra:नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील अंबाझरी तलावाची आज पाहणी केली. काही काळापूर्वी पर्यंत अंबाझरी तलाव हा संपूर्णपणे जलपर्णीने व्यापलेला होता. मात्र महानगरपालिकेने विशेष प्रयत्न राबवला असून हा तलाव संपूर्णपणे जलपर्णी मुक्त केला आहे. जलपर्णी मुक्त झाल्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या तलावाची पाहणी केली. यावेळी त्यांनी नौकायनही केलं. - ज्याकाळी पाण्याची व्यवस्था नव्हती त्याकाळी नाग नदीवर बांधलेले धरण म्हणून अंबाझरी तलाव ओळखले जात होत - नंतरच्या काळात पर्यटनाकरिता या तलावाचा उपयोग होत होता - मध्यंतरी दुर्दैवाने हा तलाव जलपर्णीने पूर्ण संपला होता पाण्याचा एक थेंब दिसत नव्हता - आपला लाडका अंबाझरी तलाव नामशेष झाला की काय अशी शंका निर्माण झाली होती, अशात महानगरपालिकेने उत्तम कार्य करून संपूर्ण जलपर्णी संपवली - आता पाणी भरपूर आहे, पाणी खळखळून वाहत आहे, मी नावकायन करून या याचा आनंद घेतला - प्रदूषणाची समस्या आता राहणार नाही कारण 13 एमएलडी चा एसटीपी हा तयार झालेला आहे आणि पुढच्या दोन ते तीन महिन्यात तो एसटीपी कार्यान्वित झाल्यावर वाडी नगरपालिका किंवा एमआयडीसीचा हे सगळं पाणी शुद्ध होऊनच येणार आहे - मला अतिशय आनंद आहे की आमचे तरुण-तरुणी कया किंगचा प्रशिक्षण या ठिकाणी घेत आहेत चांगल्या पद्धतीने ते करत आहेत - ज्या जलक्रीडा यांना त्याच्या कौशल्य होता आता पुन्हा अशा प्रकारचे ट्रेनिंग कौशल्य प्राप्त करून जास्तीत जास्त मेडल्स मिळवून देतील असा आम्हाला विश्वास आहे ----- दरम्यान अंबाझरी तलावापासून आढावा घेतल्या आमच्या प्रतिनिधींनी
0
0
Report

कोरोनाकाल में पती गंवाने वाली एकल मात की पुनर्विवाह यात्रा, मुख्यमंत्री का आशीर्वाद

Nagpur, Maharashtra:कोरोना कालखंडात पती गमावलेल्या एकलमातेचा पुनर्विवाह... ‘सोबत फाउंडेशनच्या प्रकल्पांतर्गत’ सामाजिक उपक्रम... मुख्यमंत्री देणार आशीर्वाद. नागपूर - दुःखाच्या सावलीतून नव्या आयुष्याकडे... मुख्यमंत्री करणार कोरोनाकाळात पती गमावलेल्या एकल मातेला आशीर्वाद माजी आमदार संदीप जोशी यांच्या सामाजिक उपक्रमातील ‘सोबत’ पालकत्व प्रकल्पातील पहिला विवाह. कोरोनाने अनेक कुटुंंबांचे संसार उद्ध्वस्त केले. कुणाचा आधार हिरावला, कुणाचे छत्र हरपले; पण त्या काळाने हिरावून घेतलेल्या आयुष्याला पुन्हा उभे करणाऱ्या माणुसकीने दिलेला हात किती मोठा आधार ठरू शकतो, याची प्रचिती येणार आहे. कोरोनाकाळात पती गमावल्यानंतर दोन मुलांच्या संगोपनाची जबाबदारी एकटीने पेलणाऱ्या एका मातेच्या आयुष्यात पुन्हा एकदा सनई-चौघडे वाजणार आहेत. तिच्या आयुष्यातील या नव्या पर्वाचे साक्षीदार केवळ तिचे कुटुंबीयच नव्हे, तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार आहेत. मुख्यमंत्री यावेळी उपस्थित राहणार आहे. कोरोना काळातील 293 जणांना पालकत्व फाउंडेशन कडून आधार देण्यात आल आहे... त्यांच्या विविध सामाजिक उपक्रमात हा विवाह सोहळा होणार आहे. यावेळी वधु प्रीती..वर शिवम आणि पालक फाउंडेशनचे माजी आमदार संदीप जोशी यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रीतनिधीनी
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top