416416
Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट
Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
लोकतंत्र खत्म, हुकूमशाही शुरू: देश में आंदोलन उग्र, विपक्ष क्या तय करेगा
Kolhapur, Maharashtra:सतेज पाटील बाईट मुद्दे लोकशाही संपलेली आहे, हुकूमशाही सुरू झाली आहे। राहुल गांधी गेल्या दोन-तीन महिन्यापासून नीट भ्रष्टाचार मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी काँग्रेसकडून देखील पाठपुरावा सुरू आहे हे आंदोलन व्हायच्या आधीच त्यांना दुर्दैवानं हलवण्यात आलं कोर्टातून ऑर्डर घेऊन हे आंदोलन मोडायचं हे नियोजन करण्यात आले यानिमित्ताने हुकूमशाही सुरू झाली आहे। देशात खूप मोठ्या प्रमाणात असंतोष आहे, त्यामुळे काँग्रेसने हा मुद्दा लावून धरला आहे विद्यार्थ्यांसाठी देहराडून मध्ये आयोजित करण्यात आलेल्या छात्रो की गुंज कार्यक्रमात वेगळा मुद्दा समोर आला सरकारला चूक झाली हे माहित आहे, तर शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.. नव्या पिढीसमोर एक संदेश द्यायला पाहिजे.. पण सरकारची भूमिका आंदोलन चिरडण्यासाठी आहे अण्णा हजारेंची भूमिका काय हे त्यांनी स्पष्ट करावे. शक्तीपीठ आंदोलन गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा हे महाराष्ट्रातील लोकांची भूमिका बारा जिल्ह्यातील अनेक मंडळी आज पंढरपूरमध्ये एकत्र येऊन शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी नामदेव पायरी इथं साकडे घालणार आहेत. आम्ही शेतकऱ्यांची बाजू घेत आहोत.. किमान विठ्ठलाकडे बघून मुख्यमंत्र्यांनी शक्तिपीठ बाबत निर्णय घ्यावा ही आमची भूमिका.. जयंत पाटील जयंत पाटील जाणार नाहीत याची मला निश्चित खात्री आहे, आज भाजपची अवस्था काय.. मूळ भाजपची अवस्था काय.. कोल्हापूर जिल्ह्यातील सुरेश वाळवांकर यांची अवस्था काय आहे हे पहा.. आज मंत्रिमंडळात मूळ काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्याकडून आलेले लोकच आहेत मूळ भाजपवाले सतरंज्या उतरण्याचं काम करत आहेत.. राम मंदिर राम मंदिरात जो दरोडा पडला आहे, तो उघड व्हावा ही काँग्रेसची भूमिका. लोकांच्या भावना तुम्ही किती दुखवणार आहात.. या संदर्भात एस आय टी नेमली आहे, पण त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाहीये. एका बाजूला प्रभू रामाच्या नावाने मत मागायची आणि कृती मात्र रावणाची करायचे असे दिसून येत आहे. जात पडताळणी आम्ही सातत्याने विधिमंडळात सांगितले आहे. जात पडताळणीची माणसं दबावाखाली काम करत आहेत. जात पडताळणीची विंडो कायमस्वरूपी ओपन ठेवावे.. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जात पडताळणी नको. कोल्हापुरातील महायुतीतील संघर्ष आम्ही पाहिला आहे .. गडहिंग्लज नगराध्यक्ष यांचे देखील जातीचा दाखला अवैध ठरवण्यात आला, पण कोर्टाने त्यांना दिलासा दिला. यावरून महayuतीमध्ये देखील कशा प्रकारचा संघर्ष सुरू आहे हे दिसून येत आहे.0
0
Report
नागपुर में राम मंदिर के पास राम रक्षा पाठण और सभा की तैयारी जोरदार
Nagpur, Maharashtra:नागपुर में शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष के कार्यकर्ताओं ने आज नागपुर के रामनगर राम मंदिर के पास राम रक्षा पाठण और उसके बाद सभा का आयोजन किया गया है. राम मंदिर परिसर में फूलों से सजावट की गयी है और मंदिर के सामने सड़क पर सभा के लिए मंच की बड़ी तैयारी दिखाई दे रही है. राम मंदिर के बाहर से आह्वान का निरीक्षण हमारे प्रतिनिधियों ने किया.0
0
Report
नागपुर के राम मंदिर परिसर में रामरक्षा बैनर और भाजपाक महायज्ञ के पोस्टर
Nagpur, Maharashtra:नागपूर रामनगर राम मंदिरा बाहेरील परिसरात एकीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडून रामरक्षा पठणाचे बॅनर लागले आहे.. तर दुसरीकडे त्याच परिसरात भाजपाकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लक्ष्मी नृसिंह महायज्ञाचे होर्डिंग लावण्यात आलेय..0
0
Report
Advertisement
यवला के धुळगाव में किसान की कारला बाग रातोंरात उखाड़ी, 15 लाख का नुकसान
Yeola, Maharashtra:नाशिकच्या येवला तालुक्यातील धुळगाव या ठिकाणी अल्पभूधारक शेतकरी संजय बाळासाहेब वाळके यांनी कांदा पिकाला भाव नसल्यामुळे पारंपरिक शेती सोडून पीक कर्ज काढून मोठ्या कष्टाने कारल्याची बाग उभी केली होती बाजारात कारल्याला 700 रुपये प्रति कॅरेट भाव मिळत असताना मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात मनोविकृताने कारल्याची बाग मुळासकट उपटून नष्ट केली या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून आहे शेतकऱ्याचे तब्बल 15 लाख रुपयांचे नुकसान झाले असून येवला तालुका पोलिसात आज्ञा व्यक्ती विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे या संदर्भात आढावा घेतला आहे0
0
Report
वाशीम की महिला किसान समूह ने प्राकृतिक खेती से दिखाया सफल मॉडल
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यातील इंझोरी येथे महिला शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा आदर्शवत प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. उमेद अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या ओम सोयाबीन उत्पादक महिला बचत गटाने गटशेतीच्या माध्यमातून सोयाबीन पिकावर स्वतः तयार केलेल्या दशपर्णी अर्काची सामूहिक फवारणी केली. या नैसर्गिक कीडनियंत्रण पद्धतीमुळे रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी होऊन उत्पादन खर्चात बचत, जमिनीचे आरोग्य संवर्धन आणि पर्यावरणपूरक शेतीला चालना मिळणार असल्याचा विश्वास महिला शेतकऱ्यांनी व्यक्त केला. महिला शेतकऱ्यांचा हा उपक्रम परिसरातील इतर शेतकऱ्यांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.0
0
Report
ज्ञानोबा पालखी दर्शन लौटते वक्त सातारा मार्ग पर भीषण दुर्घटना, 10 महिलाएं हल्की जख्मी
Satara, Maharashtra:सातारा–सातारा-पुसेगाव रस्त्यावर फॉर्च्युनर और बोलेरो की भिड़ंत से हादसा हुआ। इस हादसे में ज्ञानोबा माऊलींच्या पालखी शोभायात्रा से दर्शन लेकर वापस जाने वाले बोलेरो में दहा महिलाएं हल्की चोटें आईं। पुसेगाव से सातारा की ओर आने वाली फॉर्च्युनर और पुसेगाव से सातारा की ओर जाने वाली बोलेरो के बीच आमने-सामने टक्कर हो गई, जिसके बाद दोनों वाहन पलट गए। इस दुर्घटना में बोलेरो में सवार महिलाएं समेत फॉर्च्युनर में बैठे एक व्यक्ति को भी किरानो दुखापत हुई है।0
0
Report
Advertisement
पंढरपुर में आषाढ़ी एकादशी दर्शन के लिए भक्तों की भीड़, व्यवस्थाएं तैयार
Pandharpur, Maharashtra:Anchor - आषाढी वारीचा सोहळा आठ दिवसांवर येऊन ठेपला असताना पंढरपूरमध्ये आता वारकऱ्यांची विठुरायाच्या दर्शनासाठी गर्दी होताना पाहायला मिळत आहे विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनाची रांग भाविकांच्या गर्दीने हाउसफुल झालेली आहे. व्हीआयपी दर्शनावर बंदी आणल्याने वारकऱ्यांच्या दर्शनाचा वेळ तीन तासांनी कमी झाला आहे. विठुरायाच्या पंढरपूर नगरीला आषाढी एकादशीच्या सोहळ्याचे वेध लागलेले आहेत आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून येणाऱ्या भाविकांसाठी सर्व सुविधायुक्त दर्शन मंडप आणि दर्शना रांग तयार केली आहे भाविकांचे ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण होण्यासाठी सात ठिकाणी दर्शन मंडप उभा केले आहेत तर भाविकांना घुसखोरीचा त्रास होऊ नये दर्शन रांगेतून व्यवस्थित दर्शन करता यावं यासाठी मंदिरापासून जवळपास दहा किलोमीटर अंतरापर्यंत दर्शन रांगेतच बॅरिकेटिंग करण्यात आला आहे विठुरायाच्या पदस्पर्श दर्शन रांगेमध्ये पाणी आरोग्य सुविधा भोजन उपवासाचे पदार्थ पायाखाली मॅट पंखे कुलर विद्युत प्रकाश सेवा दर्शन रांगेमध्ये विठुरायाचे लाईव्ह दर्शन सोय अशा सुविधा करण्यात आले आहेत यामुळे भाविकांना थकवा न येता कमीत कमी वेळामध्ये विठुरायाचे दर्शन मिळण्याची व्यवस्था केली आहे.0
0
Report
सोलapur नगरपालिका नाले सफाई घोटाला: भाजपा नगरसेवक अनंत जाधव पर आरोप, जांच शुरू
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - शहरातील नालेसफाईत मोठा आर्थिक अपहार झाल्याचा आरोप, सत्ताधारी भाजपा पक्षातीलच नगरसेवकाने धक्कादायक घटना आणली उघडकीस - सोलापूर शहरातील महापालिकेच्या ठेकेदाराकडून नालेसफाईत कोट्यावधींचा आर्थिक अपहार झाल्याचा आरोप - सत्ताधारी भाजप पक्षातीलच नगरसेवक अनंत जाधव यांनी कामाचे स्टिंग ऑपरेशन करत केली पोलखोल - अनंत जाधव यांची महापालिका प्रशासनावर गंभीर आरोप करत सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची करण्यात आली मागणी - पोकलेनचे भाडे प्रतितास 3000 रुपये असताना मनपाकडून 4800 रुपये वसूल केल्याचा आरोप - रात्रीच्या वेळेत काम सुरू असल्याचे भासवण्यासाठी पोकलेनच्या फक्त लाईट चालू ठेवल्याची माहिती - सदर प्रकरणासंदर्भात पालिका प्रशासनाकडून चौकशी समिती नेमण्यात आली असून एका आठवड्यात त्याचा अहवाल समोर येणार आहे - अनेक बडे मासे सदरच्या प्रकरणात अडकणार असल्याची महापालिका वर्तुळात चर्चा - धक्कादायक घटनेमुळे आणि सत्ताधारी भाजपा नगरसेवकांनेच आरोप केल्याने शहरात अनेक चर्चांना उधाण बाईट - अनंत जाधव ( भाजप, नगरसेवक ) बाईट - वीणा पवार ( अतिरिक्त आयुक्त, सोल(cap)ूर महानगरपालिका )0
0
Report
450 करोड़ के भूमिगत परियोजना में ठेकेदार की लापरवाही, महावितरण ने काली सूची चेतावनी दी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी. महावितरणाच्या कंत्रातदारांना काळे यादी टाकण्याचे आदेश सुनील तटकरे यांच्या माहितीनुसार. भूमिगत विद्युत वाहिनीच्या कामात हलगर्जीपणा केल्याचे ठपका. अँकर जिल्ह्याच्या किनारी भागातील विद्युत पुरवठा खंडित होऊ नये यासाठी भूमिगत विद्युत वाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम 450 कोटींचे असून या कामात ठेकेदाराकडून अक्षम्य हलगर्जीपणा झाल्याचे आढावा बैठकीत दिसून आले. वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन दर्जाहीन काम करणाऱ्या महावितरणच्या कंत्राटदारांना थेट काळ्या यादीत टाकण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली.0
0
Report
Advertisement
वाशीम अस्पताल में रिश्वतखोरी: चार हजार में प्रमाणपत्र हासिल करने का मामला पकड़ा गया
Washim, Maharashtra:वाशीम: वाशीम जिल्हा सामान्य रुग्णालयात अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना अस्थिरोग विभागातील खाजगी कक्ष सेवक सतीश बबन कवर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. तक्रारदाराकडून सुरुवातीला १० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. तक्रारीनंतर एसीबीने सापळा रचला आणि तडजोडीनंतर ठरलेली चार हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना आरोपीला अटक केली आहे.0
0
Report
22 वर्षांच्या हत्या प्रकरणातील फरार महिला वाशीम मध्ये अटक
Washim, Maharashtra:वाशीम पोलिसांनी तब्बल २२ वर्षांपूर्वीच्या खून प्रकरणातील फरार दोषी महिला पंचशीला थोरात हिला गुजरातमधून अटक केली आहे. स्वतःची ओळख बदलणे, राज्य बदलणे, मोबाईलचा वापर टाळणे आणि दुसरे लग्न करून नवे आयुष्य सुरू करणे, अशा पद्धतीने ती अनेक वर्षे पोलिसांपासून लपून राहत होती. मात्र तिच्या पतीने सोशल मीडियावर अपलोड केलेल्या एका फोटोमुळे पोलिसांना महत्त्वाचा धागा मिळाला. तांत्रिक तपासाच्या आधारे वाशिम पोलिसांनी गुजरातमधील देवभूमी द्वारका जिल्ह्यातील खंभाळिया येथून तिला ताब्यात घेतले. व्हिओ:प्रेमसंबंध आणि लिव्ह-इन रिलेशन शिपदरम्यान झालेल्या वादातून पंचशीला थोरात हिने २००४ मध्ये तिचा प्रियकर संतोष गोटे याची हत्या केली होती.या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.त्यानंतर उच्च न्यायालयानेही ही शिक्षा कायम ठेवली. दरम्यान तिला जामीन मिळाला होता आणि तिने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.२०२५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने तिची जन्मठेपेची शिक्षा कमी करून १० वर्षांच्या कारावासात रूपांतरित केली.त्यानंतर शिक्षा भोगण्यासाठी तिचा शोध सुरू होता.मात्र मोबाईलचा वापर न करणे आणि नातेवाईकांपासूनही दूर राहिल्यामुळे ती पोलिसांच्या हाती लागत नव्हती. अखेर सोशल मीडियावर समोर आलेल्या एका फोटोच्या आधारे पोलिसांनी तिचा माग काढत गुजरातमध्ये जाऊन तिला अटक केली. बाईट: संजय चौधरी, पोलीस निरीक्षक, वाशिम शहर.0
0
Report
ठाकरे बनाम राणा विवाद चढ़ा, राम रक्षा आंदोलन पर सियासी जंग तेज
Amravati, Maharashtra:राज्यात पुन्हा ठाकरे विरुद्ध राणा वाद सुरू; उद्धव ठाकरे यांच्या राम रक्षा आंदोलनाला नवनीत राणा हनुमान चालीसा पठण करून देणार प्रतिउत्तर राज्यात पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध राणा वाद सुरू झाला असून राणा आणि ठाकरे वादाचा दुसरा अंक पाहायला मिळत आहे. अयोध्येतील राम मंदिर चोरीच्या प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी उद्धव ठाकरे आज नागपूर येथे राम रक्षा आंदोलन करणार आहे तर त्यांच्या या आंदोलनाला प्रतिउत्तर देण्यासाठी नवनीत राणा अमरावतीत हनुमान गडी येथे हनुमान चालीसा पठण करणार आहे. उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालीसा पठाण न केल्याने मुख्यमंत्रीपद, आमदार, खासदार आणि पक्ष हातातून गेल्याचा नवनीत राणा यांचा दावा असून येत्या काळात राणा विरुद्ध ठाकरे संघर्ष कोण्या दिशेने जातो याकडे सर्वांचे लक्ष. या विषयी हनुमान गडी येथून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी0
0
Report
Advertisement
आषाढ़ी एकादशी पर पांडुरंग दर्शन के लिए साइकिल डिंडी पंढरपूर के लिए रवाना
Ahilyanagar, Maharashtra:असाढ़ी एकादशी के निमित्त पांडुरंग दर्शन के लिए लाखों भावी पंढरपूर कड़े जाणाऱ्या रस्त्यावर हजारो डिंड्या पाहायला मिळत आहेत देहभान हरपून विठू नामाचं गजर करत या दिंड्या पंढरीकडे निघाल्या आहेत नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील सायकलिस्ट असोसिएशनच्या वतीने देखील सायकल दिंडी काढण्यात आली आहे 180 वारकरी असलेली ही दिंडी सिन्नर ते पंढरपूर साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास तीन दिवसात सायकल वरून करणार आहे वेगवेगळ्या व्यवसायातील आणि उच्चशिक्षित असलेल्या या सायकल दिंडीतील वारकरी वेगळ्याच आनंदाचा अनुभव घेत आहेत या सायकल वारीचा आढावा घेतला आहे लैलेश बारगजे यांनी0
0
Report
भंडारा सड़कों की दुर्दशा: सांसद ने खड्डों के बीच बेशरम पेड़ लगवाए
Bhandara, Maharashtra:भंडारा शहरातील रस्त्यांवर खासदारांनी लावले बेशरमाची झाडे. जागोजागी रस्ता फुटलेले. भंडारा शहरातील रस्त्यांची झालेली चाळण आणि नगर परिषदेच्या अत्यंत बेजबाबदार कारभाराच्या निषेधार्थ खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या अध्यक्षतेखाली 'दिशा' समितीची बैठक झाली. यात बैठकीत भंडारा नगर परिषद बांधकाम अभियंता लाडे यांनी शहरात खड्डे नसल्याचे सांगितले. बैठक संपताच खासदारांनी लाडे यांना सोबत घेऊन रस्ता गाठला. लाडे यांच्या उपस्थितीतच रस्त्यावरील खड्यात बेशरमाची झाडे लावली. या दरम्यान अभियंता लाडे मात्र निघून गेले. यानंतर पडोळे यांनी थेट भंडारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांची भेट घेतली आणि शहरातील रस्त्यांची दुर्दशा त्यांच्यासमोर मांडत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.0
0
Report
आकोट से पंढरपुर पालखी मार्ग पर 17 वर्षों से वृक्षारोपण का संदेश
Akola, Maharashtra:आकोला जिल्ह्यातील आकोट येथील श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेच्या वतीने गेल्या १७ वर्षांपासून श्रीक्षेत्र आकोट ते श्रीक्षेत्र पंढरपूर असा पायदळ पालखी सोहळा अखंडपणे सुरू आहे. यंदाही संत वासुदेव महाराजांची पालखी विठ्ठल भेटीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली असून, या वारीत भक्तीसोबत समाजसेवा आणि पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश दिला जात आहे.'वृक्षवल्ली आम्हा सोयरीं वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती' या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा आदर्श समोर ठेवत संस्थेचे विश्वस्त अनिल कोरपे यांनी पालखी मार्गावरील गावोगावी वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला आहे. वारकरी, ग्रामस्थ आणि भाविकांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहात वृक्ष लागवड केली जात असून, या वृ枯च्या संवर्धन करण्याचाही निर्धार करण्यात येत आहे. याशिवाय पालखीसोबत फिरती पानेरी, वारकऱ्यांसाठी विविध सेवा उपक्रम आणि पर्यावरण जनजागृतीचे कार्यक्रमही राबविण्यात येत आहेत. त्यामुळे ही वारी केवळ भक्तीचा सोहळा न राहता अध्यात्म, विज्ञान, पर्यावरण संवर्धन आणि समाजसेवेचा सुरेल संगम ठरत असून, संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेत आहे. पालखी मार्गावरील वृक्षारोपण आणि सेवा उपक्रमांमुळे वारकऱ्यांसह ग्रामस्थांकडून या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत असल्यामुळे भक्तीबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी ही वारी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.0
0
Report
Advertisement
