416416
Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट
Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
ATM से गलत निकासी: 100 के बदले 500, 400 के बदले 2000, वीडियो वायरल
Vasai-Virar, Maharashtra:वसईच्या गोलानी नाका परिसरात एका एटीएम मशिनने ग्राहकांना अक्षरशः ‘लॉटरी’ लावल्याचा प्रकार समोर आला आहे. हिताची एटीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने 100 रुपयांऐवजी 500 रुपये, तर 400 रुपयांऐवजी थेट 2000 रुपये बाहेर येत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ एका ग्राहकाने मोबाईलमध्ये कैद केला असून, तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, माहिती मिळताच बँक प्रशासन आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून, एटीएम सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.0
0
Report
जुन्नर बेल्हे में ST बस पलटी, एक की मौत, कई घायल
Shirur, Maharashtra:जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथील गुळुंचवाडी फाट्यावर आज सायंकाळी 5 वाजता महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची लालपरी एसटी बस पलटी झाल्याची घटना घडली आहे. यात चालकासह 1 प्रवासी मृत झाले आहेत. बस क्रमांक MH14-BT 4023 ही बस भिवंडी डेपोची असून शेगावहून कल्याणकडे जात होती. अपघाताच्या वेळी बसमध्ये प्रवाशांची संख्या 30 ते 35 होती. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. अपघातात अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत असून स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ बचावकार्य करण्यात आले. सर्व जखमींना उपचारासाठी अळेफाटा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.0
0
Report
जालना में अवैध खाद स्टॉक गिरफ्तार, किसान धोखाधड़ी रैकेट का पर्दाफाश
Jalna, Maharashtra:जालना शहरातील नवीन मोंढा परिसरात ही घटना समोर आली आहे.शेतकऱ्यांची फसवणूक करून अनधिकृतरीत्या खतांचा साठा करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा कृषी विभागाच्या भरारी पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल १ हजार ७६२ खताच्या गोण्या आणि जवळपास १८ लाख ७ हजार १८४ रुपयांचा संशयित खतसाठा जप्त करण्यात आला आहे.विशेष म्हणजे जप्त करण्यात आलेलं खत नांदेडमधील इफको फर्टिलायझर्सकडे विक्री झाल्याचं नमूद करण्यात आलं होतं.मात्र प्रत्यक्षात हे खत जालन्यातील जय भारत अँग्रो ट्रेडर्सच्या गोदामात आढळून आल्यानं चंदनझिरा पोलीस ठाणीयात जय भारत अँग्रो ट्रेडर्सचे मालक आकाश बायस यांच्यासह नांदेडचे इफको फर्टिलायझर्सचे मालक अनिल बाळा प्रसाद मंत्री यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.0
0
Report
Advertisement
घोड़ागाड़ी से इंधन बचत का संदेश, सांसदों की अनोखी पहल सुर्खियों में
Sangli, Maharashtra:संगलीमध्ये आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी थेट घोडा गाडीतून प्रवास केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंधन बचतीच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेच्या वतीने सांगलीत आत्मनिर्भर भारत नागरिक शेतकरी कष्टकरी परिषदेचा आयोजन करण्यात आलं. या परिषदेला आमदार सदाभाऊ खोत व आमदार गोपीचंद पडळकर यांनी इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी शरदला सर्किट हाऊस येथून मारुती चौकापर्यंत घोडा गाडी चालवत प्रवास केला आहे. आमदार महोदय घोडा गाडीतून जात असल्याने यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.0
0
Report
संगमनेर में जल संकट पर मंत्री विखे पाटील ने अधिकारियों के खिलाफ सख्त कार्रवाई की चेतावनी दी
Shirdi, Maharashtra:राज्यात जलसंपदा मंत्री विखे पाटील व जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या उपस्थितीत आज संगमनेर शहरात आढावा बैठक पार पडली. यावेळी मोदी यांच्या आवाहनानुसार विखे यांच्या ताफ्यात वाहने कमी असली तरी आढावा बैठकीला आलेल्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली. बैठकीत विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेतले आणि अनेक अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. संगमनेर शहरातील आढावा बैठकीत वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील पाणी आणि विजेच्या समस्या मोठ्या प्रमाणात आल्यानंतर विखे यांनी ग्रामसेवकांना नाराजी व्यक्त केली. निवडणुका झाल्यानंतर नागरिकांना आधार देण्यासाठी काम करा; प्रश्न सोडवा, कायदा आणि प्रशासनात बदल गरजेचे.0
0
Report
उल्हासनगर रेल्वे से 21 किलोग्राम गांजे की तस्करी: तीन गिरफ्तार
Ambernath, Maharashtra:उड़ीसाहून रेल्वे ने उल्हासनगर में 21 किलोग्राम गांजे की तस्करी रोक दी; रिक्षा से सप्लाई से पहले ही अपराध शाखा का धड़ाकेदार छापा, तीन आरोपियों को हिरासत में लिया गया। उल्हासनगर अपराध शाखा ने मादक पदार्थों के विरुद्ध बड़ी कार्रवाई कर 9 लाख 35 हजार रुपए के सामान को जप्त किया है। इस मामले में तीन आरोपियों को गिरफ्तार किया गया। पुलिसकर्मियों ने घुमते समय उल्हासनगर-1 क्षेत्र के अमरदाय कंपनी के बाहर एक संदिग्ध रिक्षा देखी। जांच के दौरान रिक्षा से बड़े पैमाने पर गांजा मिला। इस कार्रवाई में रिक्षा चालक हिदायतुल्ला बिसमिल्ला शेख तथा उड़ीसा राज्य के बिकास बिकरम रणबैसा और सुधीर धरूबा रणबैसा को गिरफ्तार किया गया। पुलिस पूछताछ में आरोपियों ने बताया कि उड़ीसा से रेलमार्ग के जरिए गांजे की बोरियाँ लाकर यह माल रिक्षा के माध्यम से अम्बरनाथ क्षेत्र के बाबू खान को बिक्री हेतु ले जाया जा रहा था। इस दौरान अपराध शाखा ने घेराबंदी कर आरोपियों को रंगे हाथ पकड़ा। आरोपियों के पास से 21.584 किलोग्राम गांजा, तीन मोबाइल फोन और परिवहन हेतु इस्तेमाल की गई रिक्षा बरामद हुई, कुल मिलाकर 9,35,360 रुपयों का माल जप्त किया गया। इस घटना से रेलवे के रास्ते मादक पदार्थों की तस्करी कितनी आसानी से हो रही है, इस पर गंभीर चिंता व्यक्त की जा रही है। इतने बड़े पैमाने पर गांजा रेलमार्ग से शहर में लाया गया है, जिससे रेलवे सुरक्षा तंत्र और जाँच व्यवस्था पर सवाल उठ रहे हैं। इस मामले की आगे की जांच उल्हासनगर अपराध शाखा कर रही है, और यह देखा जा रहा है कि इस रैकेट के पीछे और कौन-कौन सा सहभागी है। चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर0
0
Report
Advertisement
चंद्रपुर शहर में जल संकट गहरा, टँकर कम पड़ रहे, नलों की सप्लाई असंतोषजनक
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर शहरातील विविध भागात पाणीटंचाईची बिकट स्थिती, शहरातील मनपाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या टँकर बाबत नागरिक असमाधानी ,नळ योजनेद्वारे होणारा पुरवठा अनियमित, नागरिक टॅंकर येताच आपली दैनंदिन कामे सोडून आता पाणी साठवण्यासाठी करत आहेत धडपड चंद्रपूर शहराच्या विविध भागात पाणीटंचाईची स्थिती बिकट होत चालली आहे. शहर जिल्ह्यात बाराशे ते चौदाशे मिलिमीटर पाऊस नोंदविला जातो. इरई धरणातील पाणी शहराच्या विविध भागात पोहोचवणाऱ्या जलवाहिन्या अमृत टप्पा एक व दोन बिनकामाच्या ठरल्या आहेत. मनपाच्या 11 टँकरच्या माध्यमातून शहरात सुरू करण्यात आलेल्या पाणीपुरवठा स्थितीबाबत नागरिक असमाधानी आहेत. शहराचे हृदय स्थान असलेल्या जटपुरा प्रभागात स्थितीत त्याहून वाईट आहे. नळाद्वारे होणारा पुरवठा अनियमित असून टँकरही अपुरे पडत आहेत. टँकर बुक केल्यावर तीन दिवसांनी तो पाठविला जात असल्याने टँकर येताच आपली दैनंदिन कामे सोडून नागरिक पाणी साठवण्याची धडपड करत आहेत. शहरात मनपाचे नवे कारभारी पदारुढ झाल्यानंतरही प्रत्यक्ष पाणीपुरवठा स्थितीत मात्र बिघाड होत चालला आहे. यामुळे नागरिक त्रस्त आहेत.0
0
Report
वायरल ऑडिओ क्लिप: मंदिर समिति ने नंबर वाले के खिलाफ दर्ज किया मामला
Pandharpur, Maharashtra:श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती कडून व्हायरल ऑडिओ क्लिप ची दखल, क्लिप मधील मोबाईल नंबरच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी प्रति मानसी दोनशे रुपये असे प्रमाणे पाच माणसांसाठी एक हजार रुपयांची मागणी भाविकाकडे करणारी ऑडिओ क्लिप समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाली होती. यामध्ये पैसे मागणाऱ्या व्यक्तीने आपल्या अकाउंट कर्जाचे हप्ते चुकल्याने मायनस झाले आहे. त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीच्या क्रमांकावर दर्शनासाठी ची रक्कम पाठवावी अशी मागणी भाविकाकडे केली आता त्या क्रमांकाच्या व्यक्तीविरोधात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने गुन्हा दाखल केल्याची माहिती व्यवस्थापक प्रवीण घम यांनी दिली आहे.0
0
Report
नितेश राणे बोले: सिंधुदुर्ग के महत्त्वाकांक्षी पर्यटन प्रकल्प से विकास
Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग मंत्री नितेश राणे रोहित पवार पर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पर और पार्थ पवार पर दिए गए उनका वक्तव्य। 2019 में रोहित पवार भाजपा में आने की बातचीत हुई थी; उनका द्वेष किसी के पक्ष में नहीं है। अगर सही तरीके से घड़ी-बंद होती तो रोहित पवार आज भाजपा के विधायक होते। बच्चू कडूं ने कहा कि महायुती सरकार है; देवेंद्र फडणवисс सक्षम मुख्यमंत्री हैं; शिंदे उनके समर्थन में। पार्थ पवार ने कहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्य के परिवार प्रमुख हैं, सब कुछ उनके पास है। गुलदार बोट प्रकल्प महत्त्वपूर्ण है; कुछ महीनों पहले मुख्यमंत्री और दोनों उपमुख्यमंत्रियों ने हिरवा कंदील दिया था; सिंधुदुर्ग जिले के पर्यटन के लिए लाभकारी; मछुआरों को नुकसान नहीं होगा; पर्यटन बढ़ेगा; हमारे खात्याने यह निर्णय लिया है।0
0
Report
Advertisement
पेट्रोल 120 से 30 तक? जयंत पाटील का दावा, डॉलर भी 100 के पार
Sangli, Maharashtra:स्लग - देशात पेट्रोलचे दर 120 ते 30 जातील, डॉलर शंभर रुपयांवर, तर लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण होण्याची आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली भीती... अँकर - देशात पेट्रोलचे दर 120 ते 30 रुपये होतील, डॉलरचा दर शंभर रुपये पर्यंत जाईल, असे विधान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी करत भाजपावर टीका केली आहे. तसेच देशात आपोआप लॉकडाऊन लागेल की, काय ? अशी भीती आपल्या मनात निर्माण झाल्याचे जयंत पाटलांनी व्यक्त केली आहे. पंतप्रधानांनी केलेल्या इंधन बचतीच्या आव्हानावर देखील खोचक टीका केली आहे, ते सांगलीच्या ईश्वरपूर येथे शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमादरम्यान बोलत होते. साऊंड बाईट - जयंत पाटील - आमदार राष्ट्रवादी काँग्रेस ( SP )0
0
Report
वाशीम में गो तस्करी: चोर बेहोश कर डालने की कोशिश CCTV में कैद
Washim, Maharashtra:वाशीम: अँखर: गो तस्करीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, वाशिम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात रात्रीच्या सुमारास आलिशान कारमधून आलेल्या चोरट्यांनी गायला गुंगीचे औषध देत बेहोश करून गाडीत टाकण्याचा प्रयत्न करत असताना अचानक त्या परिसरातील एक व्यक्ती घरातून बाहेर आल्याने गो तस्करांनी तिथून पळ काढला.दरम्यान परिसरातील व्यक्ती घरातून बाहेर आल्याने गो तस्करीचा प्रकार टळल्याचं समोर आल आहे.याप्रकरणी गो रक्षकांनी वाशिम शहर पोलिसात तक्रार देत गुन्हा दाखल करून, जखमी गायी वर उपचार केले. हा सर्व गो तस्करीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.0
0
Report
मुख्यमंत्री के निर्देश के बावजूद संगमनेर में मंत्री विखे पाटील के नेतृत्व में बैठकें
Shirdi, Maharashtra:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन बैठका घेण्याचे आणि उद्घाटन-राजकीय कार्यक्रम टाळण्याचे निर्देश दिले असताना... मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संगमनेर तालुक्यात शासकीय बैठका, उद्घाटन समारंभ आणि राजकीय कार्यक्रमांचे आयोजन... मंत्री विखेच्या ताफ्यात अधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या 25 ते 30 वाहनांची संख्या... मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती... अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण...0
0
Report
Advertisement
अकोला में पति-पत्नी के विवाद में पत्नी की हत्या, आरोपी गिरफ्तार
Akola, Maharashtra:पती-पत्नीच्या वादाने पुन्हा एकदा हिंसक वळण घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीतील गजानन नगर परिसरात पतीने भररस्त्यात पत्नीवर चाकूने हल्ला करून तिची हत्या केली. या घटनेमुळे परिसरात भीती आणि खळबळ निर्माण झाली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. मंदा दीपक गुडडे असे मृत महिलेचे नाव आहे. तर आरोपी पतीचे नाव दीपक गुडडे असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून घरगुती कारणांवरून सतत वाद सुरू होता. पहाटेच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यानंतर मंदा गुडडे या दूध आणण्यासाठी घराबाहेर पडल्या.यावेळी आरोपी पती दीपक गुडडे याने त्यांचा पाठलाग केला आणि गजानन नगर परिसरात भररस्त्यात गाठून चाकूने हल्ला चढविला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. गंभीर जखमी झालेल्या मंदा गुडडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच डाबकी रोड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच आरोपी दीपक गुडडे याला ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास डाबकी रोड पोलीस करीत आहेत. घरगुती वाद आणि क्षणिक रागातून घडलेल्या या घटनेमुळे एका महिलेचा जीव गेला तर एका कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. किरकोळ वादाचे रूपांतर थेट हत्येत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.0
0
Report
वाशीम में सरकारी नौकरी का झांसा देकर धोखाधड़ी, आरोपी गिरफ्तार
Washim, Maharashtra:अँकर:वाशिममध्ये सरकारी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी रमेश नवघरे याने पंचायत समितीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तक्रारदार चांगदेव वानखडे यांच्याकडून1लाख 73हजार रुपये उकळले.तसेच बनावट नियुक्तीपत्र देऊन फसवणूक केल्याचे समोर आले.या प्रकरणी वाशिम शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला पवन हॉटेल परिसरातून ताब्यात घेत अटक केली.पुढील तपास सुरू आहे.पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की,नोकरी संदर्भातील माहिती फक्त अधिकृत संकेतस्थळांवरूनच तपासावी. नोकरीच्या नावाखाली पैशांची मागणी झाल्यास कोणताही व्यवहार न करता तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.0
0
Report
शेतकऱ्यांच्या आंदोलन पर सदाभाऊ खोत का सरकार पर घेरा, पुलिस कार्रवाई पर सवाल
Sangli, Maharashtra:स्लग - आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून सदाभाऊ खोतांचा सरकारला घरचा आहेर.. अँकर - शेतकऱ्यांच्या प्रश्न थट्टा मस्करीत घ्यायला लागलो,तर राज्याच्या दृष्टीने हे योग्य होणार नाही,असे विधान करत आमदार सदाभाऊ खोत यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.माझे सहकारी राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांना,ज्या पद्धतीने पोलिसांकडून उचलण्यात आलं,त्याची गरज नव्हती,असे सांगत पोलीस कारवाईबाबत आमदार खोत यांनी खंत व्यक्त केली आहे,त्यांभरून आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलना दरम्यान पोलिसांकडून राजू शेट्टी आणि जानकर यांना ताब्यात घेण्यात आलं होतं,त्यावरून खोत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे,ते सांगलीच्या मरळनाथपूर येथे बोलत होते.. बाईट - सदाभाऊ खोत - आमदार.0
0
Report
Advertisement
