416416
Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट
Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
ठाणे के बारवी डैम क्षेत्र में 9 घंटे में 100 मिमी बारिश, पानी 4 फुट बढ़ा
Ambernath, Maharashtra:Anchor ठाणे जिल्हा आणि आसपासच्या शहरांची तहान भागवणाऱ्या बारवी धरण क्षेत्रात अखेर पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. आज सकाळपासूनच धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असून, अवघ्या ९ तासांत तब्बल १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत ४ फुटांची लक्षणीय वाढ झाली आहे. सकाळपासून धरण क्षेत्रात संततधार आणि मुसळधार पाऊस सुरूच आहे. प्रशासन आणि नागरिकांना मोठा दिलासा गेल्या काही दिवसांत पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे धरण क्षेत्रातील पाणीसाठा खालावला होता, ज्यामुळे पाणी कपातीचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, आज झालेल्या दमदार पावसामुळे पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे0
0
Report
राम रक्षा महाआरती पर उद्धव ठाकरे पर तंज, आठवलें बोले शिवसेना रक्षा आंदोलन जरूरी
Sangli, Maharashtra:स्लग - उद्धव ठाकरें राम रक्षा नव्हे,शिवसेना रक्षा आंदोलन करावे,रामदास आठवलें, उडवली खिल्ली.. अँकर - उद्धव ठाकरेंनी,राम रक्षा महाआरती आंदोलन करण्यापेक्षा,शिवसेना रक्षा आंदोलन केले पाहिजे,अशी खिल्ली केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला आहे.तसेच उध्दव ठाकरे,यांनी अयोध्याला जावं, आणि रामाकडे एक ही आमदार फुटी येऊ नये,असे साकडे घालावे असा खोचक सल्ला देखील मंत्री रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे, अयोध्यातील राम मंदिर चोरी प्रकरणी उद्धव ठाकरेंकडून उद्या रामरक्षा महाआरती राज्यभर करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे,यावरून मंत्री रामदास आठवलेांनी हा टोला लगावला आहे,ते सांगली मध्ये बोलत होते. बाईट - रामदास आठवले -केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री.0
0
Report
अंबरनाथ की वालधुनी नदी में बच्चों के खतरनाक स्टंट, तेज बहाव में जान जोखिम में
Ambernath, Maharashtra:चिमुकल्यांचा जीवाशी खेळ प्रशासनाचे दुर्लक्ष स मुसळधार पावसामुळे अंबरनाथमधील वालधुनी नदी सध्या दुथडी भरून वाहत आहे. नदीच्या पाण्याची पातळी कमालीची वाढली असून प्रवाह अत्यंत वेगवान आहे. मात्र, अशा अत्यंत धोकादायक परिस्थितीतही चिमुकल्यांचा नदीच्या पुरात जीवाची पर्वा न करता स्टंट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वालधुनी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात लहान मुले उंच कठड्यांवरून आणि पुलावरून थेट उड्या मारत आहेत. वेगवान प्रवाहाचा आणि पाण्याचा अंदाज नसतानाही मुलांचा हा जीवघेणा खेळ आणि धोकादायक अंघोळ सुरू आहे. एखादा जरी पाय घसरला किंवा पाण्याचा वेग वाढला, तर मोठी दुर्घटना घडू शकते,0
0
Report
Advertisement
मधुबन में जलसंकट के बीच बचाव टीम ने 20-25 नागरिकों को सुरक्षित निकाला
Vasai-Virar, Maharashtra:वसई पूर्वेतील मधुबन परिसरात बचावकार्य; २० ते २५ नागरिकांना सुखरूप बाहेर काढले ही दृश्ये वसई पूर्वेतील मधुबन परिसरातील आहेत. मुसळधार पावसामुळे या भागात गंभीर जलसंकट निर्माण झाले असून अनेक ठिकाणी पाण्याची पातळी नागरिकांच्या गळ्यापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे अनेक नागरिक पाण्यात अडकून पडले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन दलाने तात्काळ बचावकार्य सुरू केले. जवानांनी दोरीच्या सहाय्याने जलमय भागात प्रवेश करून सुमारे २० ते २५ नागरिकांची सुखरूप सुटका केली. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले. प्रशासनाने नागरिकांना पाणी साचलेल्या भागात जाणे टाळण्याचे तसेच सुरक्षेसंदर्भातील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. सध्या परिसरात मदत आणि बचावकार्य सुरू असून प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे.0
0
Report
चंद्रपूर महापालिका में भाजप गुटों के बीच भारी राडा, सुधीर मुनगंटीवार नाराज़
Chandrapur, Maharashtra:चांदा ते बांदा भाजपला पडलाय एकच प्रश्न, सुधीरभाऊ को गुस्सा क्यू आता है?, चंद्रपूर महानगरपालिकेत मुनगंटीवार- जोरगेवार नगरसेवकात आमसभा रद्द झाल्या वरून जोरदार राडा झाल्यानंतर त्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे नाव न घेता आपली नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाचे स्टेरिंग त्यांच्या हातात आहे- मी अलिप्त आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे अँकर:--चांदा ते बांदा भाजपला सध्या एकच पडलाय प्रश्न पडलाय. तो म्हणजे सुधीरभाऊ को गुस्सा क्यू आता है? चंद्रपूर महानगरपालिकेतील मुनगंटीवार- जोरगेवार नगरसेवकात आमसभा रद्द झाल्या वरून जोरदार राडा झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे नाव न घेता आपली नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाचे स्टेरिंग त्यांच्या हातात आहे- मी अलिप्त आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. व्ही. ओ. १) एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी, रेटारेटी आणि धक्काबुक्की नंतर चंद्रपूर महानगरपालिकेतील भाजपच्या आ. किशोर जोरगेवार आणि आ. सुधीर मुनगंटीवार गटाच्या नगरसेवक आणि समर्थकांनी एकमेकांविरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. चंद्रपूर महानगरपालिकेची आमसभा रद्द करण्याच्या मुद्द्यावरून हा सर्व राडा झाला. बराच वेळ महानगरपालिकेत सुरू असलेल्या या तमाशाला नंतर दोन्ही गटाचे नगरसेवक आणि समर्थकांनी शहर पोलीस स्टेशन गाठले आणि एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली. या नाराजी नाट्याला याच आठवड्यात जिल्ह्याची ग्रामीण कार्यकारणी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तात्पुरती स्थगित केल्याची किनार आहे. ही ग्रामीण कार्यकारणी मुनगंटीवार यांच्या मर्जीने तयार झाली होती. मात्र मुनगंटीवार विरोधकांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची संयुक्तपणे भेट घेत यावर स्थगिती मिळवली. यामुळे मुनगंटीवार विरोधकांना एक प्रकारे विजय मिळाला. त्याचे पडसाद मनपाच्या आमसभेच्या निमित्ताने दिसून आल्याचे म्हटले जाते. बाईट १) सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते (on चंद्रपूर महापालिका भाजप गटातील दोन गटातील राडा ) व्ही. ओ. २) दरम्यान या मुद्द्यावर आ. मुनगंटीवार यांनी प्रदेशाध्यक्षांनी चंद्रपूरच्या पक्ष संघटनेचे कल्याण करायचा निर्णय घेतला असल्याचे म्हणत प्रदेशाध्यक्षांना थेट लक्ष्य केल्याचे म्हटले जाते. चंद्रपूरच्या विषयात मला गुंतवू नका, मला विदर्भाचे- राज्याचे प्रश्न मांडू द्या असं म्हणत त्यांनी राड्यावर अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली. पक्ष संघटना चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे हे सांगताना त्यांनी आपल्या विरोधकांना पक्ष संघटनेने दिलेले बळ आपल्याला रुचले नसल्याचे दाखवून दिले आहे. वाघाला बंदिस्त करू नका असे त्यांनी सूचकपणे म्हटले. बाईट २) सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते ( मुनगंटीवार ऑन कल्याण आणि वाघ) व्ही. ओ. ३) चंद्रपूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीपासून आ. मुनगंटीवार विरुद्ध आ. जोरगेवार असा जोरदार वाद पेटला आहे. त्यातच मनपा निवडणूक आणि नंतर महापौर निवडी संदर्भात पक्षांतर्गत जोरदार बंदद्वार फटाके फुटले. आता मुनगंटीवार यांनी स्पष्टपणे व्यक्त केलेल्या नाराजी नांरे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष काय पावले उचलतात याकडे भाजप आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर0
0
Report
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अस्पताल में भर्ती, डॉक्टर आराम की सलाह दे रहे हैं
Pandharpur, Maharashtra:राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. शिंदे साहेबांना धावपळीमुळे त्रास होत असल्याने डॉक्टरांना त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मात्र शिंदे साहेब हे ऐकणारे नाहीत. मात्र त्यांना सध्या आरामाची गरज आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पंढरपुरात दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याच बाबत एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीची माहिती आरोग्य मंत्री म्हणून प्रकाश आबिटकर यांनी पंढरपूरात दिली.0
0
Report
Advertisement
नवी मुंबई APMC मार्केट पानी में डूबा, व्यापारी अधिकारीयों पर नाराजी expresó नहीं किए गए उपायों पर सवाल
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई में लगातार पडते भारी बारिश के कारण मुंबई APMC के धान्य और मसाला भाजीपाला मार्केट पूरी तरह पानी में डूब गया है। पानी निचारने के लिए कोई प्रभावी उपाययोजना नहीं किए जाने का आरोप व्यापारियों ने लगाया है। संबंधित अधिकारी घटनास्थळी अनुपस्थित रहने के कारण व्यापारियों में तीव्र नाराजी है। इसलिए तात्कालिक तौर पर पानी निकालकर आवश्यक उपाय करने की मांग व्यापारी कर रहे हैं।0
0
Report
सप्तशृंगी घाट में भारी बारिश से दराड़ गिरा, यातायात थमा
Nashik, Maharashtra:सप्तशृंगी ब्रेकिंग ( नाशिक ) - सतत पावसाच्या धारेने नाशिकच्या सप्तशृंगी घाटात दरड कोसळली... - सप्तशृंगी घाटात दरडीचा धोका कायम; संरक्षण जाळीवर प्रश्नचिन्ह Anchor : नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गड घाटात मुसळधार पावसामुळे मोठी दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. रस्त्यावर भला मोठा दगड, माती आणि दगडगोटे आल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलिस आणि स्थानिकांच्या मदतीने फॉकलॅण्ड मशीनच्या सहाय्याने दरड हटवून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. मात्र, कोट्यवधी रुपये खर्चून बसविण्यात आलेल्या संरक्षणात्मक जाळीनंतरही दरड कोसळल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होत आहेत0
0
Report
एल निनो संकट से किसानों की उम्मीद, सुनेत्रा पवार का मंदिर संवर्धन निरीक्षण
Pandharpur, Maharashtra:राज्यातील अल निनो संकट टळू दे, बळीराजाला सुखी ठेवण्यासाठी लवकर पाऊस पडू दे, बळीराजा सुखी झाला तर सगळा संसार सुखी होणार आहे. असं साकड विठुरायाला आपण घातल्याचं राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. आपले आणि माऊलींचं नातं वेगळा आहे राज्यातून अनेक वारकरी पंढरपूर कडे येतात. सुविधा देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. सुरक्षित आरोग्यदायी वारी पार पडण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मंदिर समितीच्या जतन संवर्धनाच्या कामाची पाहणी केली या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच भरघोस निधी दिला होता.0
0
Report
Advertisement
लगातार बारिश से कोल्हापुर में जनजीवन प्रभावित, हिरण्यकेशी नदी पर पुल बह गया
Kolhapur, Maharashtra:Kop Bhadagaon Pul कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. गडहिंग्लज-चंदगड मार्गावरील हिरण्यकेशी नदीवर उभारण्यात आलेला भडगाव येथील पर्यायी कच्चा पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. त्यामुळे गडहिंग्लज, आजरा आणि चंदगड तालुक्यांतील वाहतुक्यावर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून गडहिंग्लज, आजरा आणि चंदगड तालुक्यात अतिवृष्टीसदृश पावस सुरू आहे. सततच्या पावसामुळे सर्व नद्या दुथडी भरून वाहत असून हिरण्यकेशी नदीच्या पाणीपातळीतही मोठी वाढ झाली आहे.0
0
Report
वाशीम के कवठळ गांव में आठवड़ी बाजार में बच्ची कार की चपेट में आकर मौत
Washim, Maharashtra:वाशीम के कवठळ गांव में आठवड़ी बाजार में बच्ची कार की चपेट में आकर मौत हो गयी। इस हादसे में चिमुरडी का दुर्देवी निधन हो गया और घटना का CCTV फुटेज सामने आया है। मृतका का नाम आरवी योगीराज भगत है, जो अपने आजोबा के साथ आठवड़ी बाजार में गयी थी और घर लौटने के लिए रास्ता पार करते समय पीछे से आये तेज़ गति वाली कार ने उसे जोरदार धक्का दिया। उसमें उसकी मौके पर ही मौत हो गयी। हादसे के बाद वहां बड़ी भीड़ लग गयी थी।0
0
Report
कल्याण-डोंबिवली में मुसलाधार बारिश से भारी पानी बहे, कई इमारतें पानी में डूबीं
Kalyan, Maharashtra:कल्याण पूर्व येथील अडवली ढोकली परिसरामध्ये पूर परिस्थिती. रस्त्यावरती पाणी साचल्याने नदीचा स्वरूप. अनेक दुकानांमध्ये पाणी साचले तर घरांमध्ये देखील पाणी साचले. मुसळधार पावसामुळे कल्याण डोंबिवलीकरचे जनजीवन विस्कळीत. कमरेवर पाण्यातून काढावे लागते वाट. कल्याण डोंबिवली परिसरामध्ये सकाळपासूनच मुसळधार पावसाने कल्याण डोंबिवलीकरांची जनजीवन विस्कळीत झाले आहे अनेक सकल भागामध्ये पाणी साचला आहे तर कल्याण पूर्व येथील अडवली ढोकली परिसरामध्ये पाणी साचल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे अडवली ढोबलीला जाणारा हा मुख्य रस्ता आहे गेल्याने 50 ते 100 इमारती पाण्याखाली गेल्या आहेत तर दुकान मध्ये पाणी शिरल्याने दुकानदारांचे नुकसान झाले आहेत त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी0
0
Report
Advertisement
आयुक्त तुकाराम मुंडे ने दूध केंद्रों में मिलावट के खिलाफ छापे शुरू कर दिए
Sinnar, Maharashtra:अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कारवाईचा धडाका सुरू केला असून मुंडे यांनी आता आपला मोर्चा दूध संकलन केंद्र व खवा उत्पादनाकडे वळवला आहे सिन्नर तालुक्यात काही दूध संकलन केंद्रावर मेलामाईन नावाची पावडर मिसळल्यागत असल्याची तक्रार अन्न औषध प्रशासन विभागाला प्राप्त झाली होती. यानंतर विभागाने या ठिकाणी आता छापे टाकून कारवाईला सुरुवात केली आहे या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी0
0
Report
नवी मुंबई के एमआयडीसी में भारी बारिश से बड़ा जलजमाव, सड़के पानी में डूबीं
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई ब्रेकिंग नवी मुंबईत मुसळधार पाऊस. एमआयडीसी भागात मोठ्या प्रमाणात साचले पाणी. एमआयडीसी मधील रस्ते मोठ्या प्रमाणात जलमय. एमआयडीसी मध्ये कामाला आलेल्या चाकरमान्यांचे मोठे हाल. गुडघाभर पाणी साचल्याने अनेक वहाने पडतायत बंद. एमआयडीसी प्रशासनाने नालेसफाई केली की नाही, नागरिकांचा प्रश्न.0
0
Report
वसई-विरार में भारी बारिश से जनजीवन प्रभावित, बुलेट ट्रेन प्रोजेक्ट में मजदूर फंसे
Vasai-Virar, Maharashtra:वसई-विरारमध्ये मुसळधार पावसाचा कहर बुलेट ट्रेन च्या कामात अनेक कामगार अडकले सर्जा मोरी गावात पुराच्या पाण्यात अडकलेल्या अनेक नागरिकांची सुटका NDRF जवान आणि नायगाव पोलिसांकडून बचावकार्य पुरात अडकलेल्या नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर आज झालेल्या मुसळधार पावसामुळे वसई-विरार परिसरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. वसई कामण – सर्जामोरी परिसरात सुरू असलेल्या बुलेट ट्रेन च्या कामादरम्यान पाच कामगार पुराच्या पाण्यात अडकले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि NDRF पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या तत्पर बचाव मोहिमेत अडकलेल्या पाचही कामगारांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे... नागरिकांनी कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये आणि स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात येत आहे.0
0
Report
Advertisement
