416416
Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट
Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
आषाढ़ी वारी: ज्ञानेश्वर महाराज रथ के लिए रानवडे परिवार के बैल जोड़ी चुने गए
Pimpri-Chinchwad, Maharashtra:आषाढी वारीत ज्ञानेश्वर महाराजांच्या रथासाठी रानवडे कुटुंबीयांच्या बैलजोडीची निवड झाली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढी पायी पालखी सोहळ्यात रथ ओढण्याचा मान यंदा आळंदीतील शेतकरी हर्षवर्धन रानवडे आणि तुळशीराम रानवडे यांच्या बैलजोडीला देण्यात आला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पायी पालखी सोहळा आणि बैलजोड समितीची बैठक समाधी मंदिरातील सभागृहात पार पडली. बैठकीत हा निर्णय घेण्यात आला; आषाढी वारीतील या मानाच्या निवडीमुळे रानवडे कुटुंबीयांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.0
0
Report
नाशिक में शिवसेना की शिवसंवाद बैठक, चुनावी रणनीति तय होगी
Chandvad, Maharashtra:चांदवड, नाशिक ब्रेकिंग. शिवसेनेचे नेते खासदार श्रीकांत शिंदे आज नाशिक ग्रामीण दौऱ्यावर शिवसंवाद दौऱ्याच्या अनुषंगाने, मंत्री दादा भुसे, आनंद परांजपे, आ.सुहास कांदे, भाऊसाहेब चौधरी आणि स्थानिक नेते उपस्थित. शिवसंवाद दौऱ्यानिमित्त आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी मेळावा. आगामी काळातील नाशिकच्या शिवसेना पदाधिकारी यांच्यासोबत बैठक आणि चर्चा करून निवडणुकीची रणनीती ठरणार.0
0
Report
नालासोपारा के सेंट्रल पार्क में गुटखा विक्रेताओं द्वारा महिला पर हमला, वीडियो वायरल
Vasai-Virar, Maharashtra:नालासोपाराच्या तुळींज पोलीस ठाण्याच्या जवळ असलेल्या सेंट्रल पार्क परिसरात बुधवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास गुटखा विक्रेत्यांकडून महिलेला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल परिसरातील एका जागरूक नागरिकाने हा सर्व प्रकार आपल्या मोबाईल कॅमेरा मध्ये केला आहे. तुळींज पोलीस ठाण्याच्या जवळ असलेल्या सेंट्रल पार्क परिसरात रात्री उशिराप्रयंत गुटखा विक्रेत्यांचा वावर असतो. तरीही पोलिसांकडून कोणती कारवाई केली जात नाही. त्यामुळे वारंवार वाद आणि गोंधळाच्या घटना घडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. महिलेसोबत झालेल्या मारहाणीमुळे कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या प्रकरणी संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी तसेच परिसरात रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.0
0
Report
Advertisement
जालना में कांदे खरीदी नहीं, किसानों का हजारों टन बर्बाद, सरकार पर आक्रोश
Jalna, Maharashtra:जालना | ब्रेकिंग जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांचा हजारो मेट्रीक टन कांदा खरेदीविना पडून आदेश नसल्यानं नाफेडकडून अद्याप कांदा खरेदी सुरु नाही कांदा जागेवर सडत असल्यानं शेतकऱ्यांचा संताप0
0
Report
गडचिरोली में एसटी बस दुर्घटना: 40 घायल, 2 की मौत
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली एसटी आगाराच्या बसला मुरखळा गावाजवळ , 40 प्रवासी जखमी, दोघांचा मृत्यू गडचिरोलीहून उमरखेडला जाणारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) बस आज सकाळी मुरखळा गावाजवळ रस्त्यावरून घसरून कोसळली. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक रहिवासी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचाव व मदतकार्य सुरू केले. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, बस अचानक नियंत्रणाबाहेर गेली आणि रस्त्यावरून घसरली. अपघाताच्या वेळी बसमध्ये मोठ्या संख्येने प्रवाशी होते. अपघातामुळे घटनास्थळी घबराट पसरली. जखमी प्रवाशांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील दोघांचा मृत्यू झालाय. अपघातामुळे मार्गावरील वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली होती. स्थानिकांनी तात्काळ प्रतिसाद देत प्रवाशांना मदत केली आणि जखमींना बसमधून बाहेर काढले.0
0
Report
विदर्भ में अगले पांच दिन ऊष्णता का कहर, नागपुर समेत जिलों पर रेड-ऑरेंज अलर्ट
Nagpur, Maharashtra:नागपुर के अनुसार अगले पांच दिनों में विदर्भ को ऊष्णता से राहत नहीं मिलेगी। नागपूर प्रादेशिक हवामान विभाग के अनुसार अनुमान है। अमरावती, वर्धा और अकोला के लिए अगले 24 घंटे के लिए रेड अलर्ट जारी है। नागपूर, चंद्रपूर और यवतमाळ के लिए ऑरेंज अलर्ट है। पिछले दस वर्षों में नागपूर और वर्धा में सबसे ऊष्ण दिन बुधवार को दर्ज हुए। विदर्भ में ऊष्णते के प्रकोप और आगे कुछ दिनों के तापमान के बारे में नागपूर प्रादेशिक हवामान विभाग के विशेषज्ञ प्रवीण कुमार से जानकारी ली गई।0
0
Report
Advertisement
नीट पेपरफुटी मामले में वीडियो से नया मोड़, सीबीआई जांच शुरू
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज नीट पेपरफुटी प्रकरण में अब चौंकाने वाली जानकारी सामने आई है। नीट परीक्षा के दो दिनों पहले कुछ विद्यार्थियों को प्रश्नपत्रिका देने का दावा करने वाला एक वीडियो CBI के हाथ लगा है। इस वीडियो में प्राचार्य शिवराज मोटेगावकर मध्यरात्री विद्यार्थियों से रिवीजन कराते दिख रहे हैं, यह दावा किया जा रहा है। खास बात यह है कि यह वीडियो कुछ दिनों पहले स्वयं शिवराज मोटेगावकर ने सोशल मीडिया पर शेयर किया था। पूरे प्रकरण से नीट पेपरफुटी की जांच को नया मोड़ मिलने की संभावना जताई जा रही है। साउंड बाईट: विद्यार्थी (चेहरा ब्लर करें)0
0
Report
नांदेड़ रेलवे स्टेशन के पास साइड ट्रैक पर खाली डिब्बे में आग, कारण अभी स्पष्ट नहीं
Nanded-Waghala, Maharashtra:नांदेडच्या रेल्वेस्थानकाजवळील साईड ट्रॅकवर उभ्या असलेल्या रिकाम्या रेल्वे डब्याला अचानक आग लागली. आज सकाळी ही घटना घडली. रेल्वे प्रशासनाने काही वेळात आगीवर नियंत्रण मिळवले. रेल्वे स्थानक परिसरातील साईड ट्रकवर रिकामे रेल्वे डबे लावले जातात. या ट्रॅकवर लावण्यात आलेल्या एका रेल्वेच्या रिकाम्या कोचला आग लागली होती. काही क्षणात ही आग वेगाने पसरली. एक कोच यामध्ये आतून पूर्णपणे जळाला. घटना समजताच काही वेळात आग विझवण्यात आली. आग नेमकी कश्यामुळे लागली याबाबत अजून स्पष्टता झाली नाही.0
0
Report
चंद्रपुर जिले में मतदाता सूची के काम में लापरवाही के चलते शिक्षक निलंबित
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यात मतदार यादी कामात हलगर्जीपणा केल्यामुळे शिक्षकाचे निलंबन अँकर: मतदारयादीची तयारी, पुनरावलोकन व दुरुस्तीच्या कामात हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केल्याप्रकरणी शहरालगत घुगुस जवळच्या नकोडा येथील सरस्वती विद्या मंदिरचे सहायक शिक्षक आदर्श उत्तम दुधगवळी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मतदारयादीत नियमानुसार नोंदी समाविष्ट करणे अथवा वगळणे या संदर्भातील अधिकृत कर्तव्य पार पाडण्यात त्यांनी हयगय, टाळाटाळ व निष्काळजीपणा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी आपल्या अधिकारांचा वापर करून दुधगवळी यांना तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे.निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय निश्चित करण्याचे अधिकार शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, चंद्रपूर यांना देण्यात आले असून पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर0
0
Report
Advertisement
चंद्रपुर पुलिस ने हत्या-हत्याके प्रयास के 270 अपराधियों पर MPDA कार्रवाई की चेतावनी
Chandrapur, Maharashtra:चंद्रपुर जिला पुलिस ने हत्या और हत्या के प्रयास में शामिल लगभग 270 अपराधियों के खिलाफ दबिश देकर बड़ी कार्रवाई की। जिलों में कानून- व्यवस्था बनाए रखने के लिए यह विशेष मोहीम चलाई गई। चंद्रपुर जिला पुलिस मुख्यालय में आयोजित बैठक में पुलिस अधीक्षक आयुष नोपानी ने इन्हें सख्त चेतावनी दी। उन्होंने कहा कि आगे किसी भी प्रकार के गंभीर अपराध पर MPDA के अंतर्गत कठोर कार्रवाई होगी और कानून-व्यवस्था बाधित करने वालों को गंभीर परिणाम भुगतने होंगे। पुलिस के इस आक्रामक रवैये से अपराधी वर्ग में हलचल मच गई है।0
0
Report
भंडारा में सिलेंडर स्पॉट से घर में आग, दमकल ने पाया काबू
Bhandara, Maharashtra:सिलेंडर स्पॉट से घर में भीषण आग लगी। भंडारा शहर के सिविल लाइन में सिलेंडर स्पॉट हुआ। घर में खाना बनाते समय सिलेंडर स्पॉट हुआ जिससे घर को आग लग गई। आग तुरंत अग्निशमन विभाग को सूचित की गई। विभाग की दमकल गाड़ी घटना स्थल पर पहुँची और आग को नियंत्रण में लाया गया। इस घटना में कोई जीवित हानि नहीं हुई पर घर को बड़े पैमाने पर नुकसान हुआ है।0
0
Report
डीजल कीमतों में वृद्धि से खरीफ किसानों के समक्ष आर्थिक संकट गहरा गया
Shirdi, Maharashtra:डिझलचे दर वाढल्याने खरीप हंगामाच्या तयारीला लागलेले शेतकरीही आर्थिक संकटात सापडले आहेत. ट्रॅक्टरच्या सहाय्याने जमिनीची नांगरणी अणि मशागत करण्यासाठी आता एकरी तीन हजार रूपये द्यावे लागत आहे. अगोदरच अवकाळी पाऊस आणी पिकांना दर मिळत नसल्याने अडचणीत असलेले शेतकरी डिझलचे दर तीन रुपयांनी वाढल्याने आणखी आर्थिक संकटात सापडले आहेत. जमिनीची नांगरणी आणि मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरला डिझेल मिळत नसल्याने शेतकरी पंपावर ड्रम घेऊन रांगेत उभे राहिले आहेत. सरकारने पेट्रोल डिझेलचे दर कमी करावे आणि शेतकऱ्यांना डिझेल मुबलक उपलब्ध करून द्याव अशी मागणी शेतकरी करत आहेत.0
0
Report
Advertisement
टकळीभान में शिवजयंती के दिन पुतला हटाने की तैयारी, एक माह की समयसीमा के साथ निर्णय
Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यातील टाकळीभान गावात शिवजयंतीच्या दिवशी विनापरवागी बसवलेला शिवरायांचा पुतळा काढण्यासाठी प्रशासनाने तयारी केली होती.. त्यासाठी रात्रीपासूनच गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.. छत्रपतींचा पुतळा हटवला जाणार असल्याने गावात तणावाचे वातावरण झाले होते.. रात्रीपासून शिवप्रेमी पुतळ्याभोवत्ती पहारा देत उभे होते.. गावकऱ्यांच्या विरोधानंतर प्रशासनाने मवाळ भूमिका घेत आज सकाळी ग्रामस्थांसोबत बैठक घेतली.. परवानगीसाठी एक महिन्याचा वेळ ग्रामस्थांना देण्यात आला असून, त्यानंतर प्रशासकीय कारवाई केली जाईल असं सांगण्यात आलंय.. त्यामुळे पुतळा काढण्याची कारवाई एक महिना पुढे ढकलण्यात आली असून, टाकळीभान गावात तणावपूर्ण शांतता आहे..0
0
Report
पंढरपुर बाजार में सुट्टे सिक्कों की कमी, व्यापारी संघ बैंक से मदद की मांग
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर शहरातील बाजारपेठेमध्ये सुट्ट्या नाण्यांचा तुटवडा जाणू लागलेला आहे. त्यामुळे पंढरपुरातील व्यापारी महासंघाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांकडे सुट्टी नाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे त्यामुळे या ठिकाणी दररोज 50 हजार भाविकांची आवक जावक होत असते. भाविक विविध प्रासादिक वस्तू तसेच इतर दुकानातून खरेदी करतात त्यावेळी भाविकांना देण्यासाठी त्या पैशांची मोठी अडचण सध्या जाणवू लागलीली आहे. अशातच अधिक महिना आल्याने भाविकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे स्टेट बँकेकडून व्यापाऱ्यांना सुट्टी नाणी उपलब्ध करून घ्यावीत अशी मागणी करण्यात आली0
0
Report
Nagpur में गर्मी से मजदूर परेशान, सुबह 11 से 4 बजे बाहर न निकलें
Nagpur, Maharashtra:तीव्र उष्णतेमुळे नागपूरकर हैराण झाले आहे... उष्णतेच्या लाटेमुळे अंगाची लाही लाही होत आहे.. उष्माघातापासून बचावाच्या दृष्टीने सकाळी 11 ते दुपारी 4च्या दरम्यान आवश्यक काम नसल्यास बाहेर न पडणे योग्य आहे... खास करून कष्टकरी व मजूर जे अंग मेहनतीचे कामे करतात ते सकाळच्या सत्रातच आपली कामे करून घेत असतानाचे दिसून येत आहे..... त्याचाच आढावा घेतल्या आमच्या प्रतिनिधींनी0
0
Report
Advertisement
