416416
Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट
Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
बदलापुर के जुवेली गाँव कार में दो शव; महिला-पुरुष हत्या, पुलिस जांच शुरू
Ambernath, Maharashtra:बदलापूरच्या जुवेली गावाजवळ एका कारमध्ये दोन मृतदेह आढळले. मृतांमध्ये एका महिलाचा आणि पुरुषाचा समावेश. दोघांच्याही अंगावर धारदार शस्त्राचे वार असल्याची माहिती. बदलापूर पूर्व पोलीस घटनास्थळी दाखल, पुढील तपास सुरू.0
0
Report
कोल्हापुर: सतेज पाटिल का दावा, शक्तिपीठ महामार्ग रद्द, किसानों के लिए लाभ?
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर आमदार सतेज पाटील बाईट मुद्दे सतेज पाटील ऑन शक्तिपीठ महामार्ग आंदोलन सरकारने शक्तीपीठ बाबत अधिसूचना काढली अशी आमची माहिती आहे पण सरकारला एक संधी आहे की हा महामार्ग रद्द करून गडकोट किल्ल्यांना निधी द्या आणखी काही जनहिताचे मुद्दे आहेत त्यासाठी पैसा खर्च करता येईल हा महामार्ग मागे घेतला म्हणजे तुमचा पराभव झाला असे नाही तर जनभावना या सरकारने ऐकून घेतली अशी इतिहासात नोंद होईल केवळ कंत्राटदारसाठी हा महामार्ग आहे, शेतकऱ्यांचे हित यामध्ये नाही प्रशासनाचा वापर करून घेतला जातोय पोलीस पहाटे पहाटे बंदोबस्त घेऊन येतात, हा दबाव नाही तर काय? तुम्ही सोईन पोलीस अधीक्षक आणाल, जिल्हाधिकारी आणाल, तहसीलदार आणाल पण शेतकरी जमीन देण्यास तयार नाहीत सतेज पाटील ऑन विधान परिषद लोकशाहीत प्रत्येक मताला अधिकार आहे त्यामुळे संख्याबळ माहित असतानाही ही निवडणूक लढवण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला काँग्रेसच्या उमेदवारांवर हाय कमान नाराज आहे अशी कोणतीही गोष्ट नाही प्रत्येक उमेदवार ताकतीने या निवडणुकीत उतरলা आहे काँग्रेसचे उमेदवार देशमुख हे दुर्दैवाने आजारी पडले त्यामुळे दोन-तीन दिवस प्रचाराला येऊ शकले नाहीत मात्र लवकरच ते प्रचारात सक्रिय होण्यार आहेत सतेज पाटील ऑन सुप्रिया सुळे पक्ष विलीन विधान देश पातळीवर राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली 2024 ला एक विश्वासाचे वातावरण निर्माण झालं म्हणून इंडिया आघाडीचा निर्मिती झाली त्यातला प्रमुख ड्रायव्हिंग पार्टी म्हणून काँग्रेस होते काँग्रेसमुळं इंडिया आघाडीचे इतर घटक पक्ष एकत्र आलेत राज्यातले प्रादेशिक पक्ष संपवणे हा अजिंठा भाजपचा आहे उद्या भविष्यात सगळे एकत्र काँग्रेस सोबत आलेत तर या चुकीचं काय आहे? असं वाटत नाही तर हा निर्णय हाय कमांड आणि दिल्लीचा आहे हे सर्व पक्ष ज्या पद्धतीने 24 मध्ये राहिलेत त्याच पद्धतीने भाजप विरोधात हे सर्व पक्ष एकसंघ राहावेत आणि सगळेच त्या विचाराने राहतील सतेज पाटील ऑन दिपके आंदोलन संजय राऊत खासदार आहेत त्यांनी जो फोटो ट्विट केला तो सत्य आहे असे समजून मी बोलत आहे या आंदोलनात नीट आणि सीबीएससीचे आंदोलन हा मुद्दा या देशामध्ये राहुल गांधींनी पहिला उचलला आहे ज्या मुलांना यात लक्ष घातलं तो सार्थक याच्यासोबत चर्चाही केली पहिली सुरुवात ही काँग्रेसने देशभर केली एन एस यू असेल युथ काँग्रेस असेल यांनी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही भूमिका मांडली आता कॉकरोच पार्टीचा हा विषय समोर आलेला आहे त्याला ऑनलाईन पद्धतीने चांगला प्रतिसाद मिळाला परंतु जंतर-मंतरच्या आंदोलनाला दिशा मिळाली का पुढच्या काळात ते आंदोलन दिशेने चालले आहे का अशा शंका निर्माण झालेल्या आहेत त्यामुळे सीबीएससी आणि नीटचा हा विषय आहे पहिला काँग्रेसला प्रश्न हातला आहे लॉजिकल एंड पर्यंत हा लढा घेऊन जाणं ही ताकद फक्त काँग्रेसमध्ये आहे सतेज पाटील ऑन कोल्हापूर बलात्कार आरोपी सध्या राजकारण्यांसोबत उभे राहून फोटो काढणे, रील करणे हा ट्रेंड निर्माण झालेला आहे त्या माणसाने पोलिसांची भीती सुद्धा राहिलेली नाही पोलीस खात्याने योग्य ती काळजी अशा लोकांची घेतली पाहिजे पोलिसांची भीती राहिली पाहिजे या पद्धतीची कारवाई अशा नराधमांवर झाली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे सतेज पाटील ऑन गुळ उत्पादन कारवाई एफ एस एस आय ने जी कारवाई सुरू केलेली आहे मुंडेंनी जी कारवाई सुरू केलेली आहे त्या कारवाईच मी सर्वात प्रथम स्वागत करतो एडल्टशन हा एक मोठा विषय या राज्यातला राहिलेला आहे मुख्यमंत्र्यांना देखील आमचं सांगणं आहे किमान वर्षभर त्यांना राहू द्या जिथे भेसळ होते दूध, मसाले, खाद्यपदार्थ यामधली किमान भेसळ थांबेल मुंडेना माझी आयुक्त म्हणून विनंती आहे प्रत्येकाला थोडा टाईम पिरेड द्यावे खरे उद्योग करतात खऱ्या पद्धतीने जे काम करत आहेत त्यांना नियमांची सवय नाही त्यांना ती सवय लागून द्यावी गुळाबाबत सरसकट कारवाई न करता काही सॅम्पल्स सापडले तर कारवाई करायला हरकत नाही पण सरसकट सगळा गुळ खराब आहे असं म्हणल्यानं त्याच्यावर अवलंबून असणारी एक अर्थव्यवस्था आहे ती अर्थव्यवस्था धोक्यात येऊ शकते त्यामुळे दोन कॅटेगरी करावी यात एक एफएसएसआय कडे असणाऱ्या रजिस्टर असणाऱ्या लोकांची संख्या ही अन्न औषध प्रशासन विभागाकडे आहे त्या लोकांची मीटिंग घेऊन या नियमावलीप्रमाणे तुमचे पदार्थ तयार करता का त्यात भेसळ आहे का अशा सूचना त्यांना द्याव्यात त्याचा गैरफायदा घेऊन जे भेसळ करत आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करावी याबद्दल अजिबात दुमत नाही कारण या सर्व गोष्टींमध्ये दिवाळी, सणांमध्ये खवा आर्टिफिशियल तयार होतो गुजरात मध्ये दुधाची आर्टिफिशियल फॅक्टरी सापडली कारवाई एडल्टशन वर झाली झाली पाहिजे परंतु चांगल्या लोकांना त्याचा त्रास होऊ नये याची दक्षता मुंडेनी घ्यावी अशी आमची अपेक्षा आहे सतेज पाटील ऑन इचलकरंजी जवाहर साखर कारखाना नाव बदल गेले 50 वर्षे ज्या ज्या सहकारी संस्था झाल्या त्या काँग्रेसच्या काळात झाल्या इचलकरंजीत जवाहर साखर कारखान्याचे नाव बदलायला नको, कारण माजी खासदार कल्लाप्पांना आवाड्यांचे काम मोठे आहे इतर उद्योगांना त्यांचं नाव आहे वस्त्रोद्योग, सूतगिरणी आणि जवाहर साखर कारखाना हा काँग्रेसच्या काळात झालेला आहे पण जवाहर साखर कारखाना नाव बदलायला नको हवं आहे अमित शहा यांनी सांगायला पाहिजे होतं की हे नाव बदलू नका कारण जवाहरलाल नेहरू यांचं हे नाव आहे आता तुमची पक्ष भूमिका वेगळी झालेली आहे त्याबद्दल मी काय बोलणार नाही पण जवाहरलाल नेहरूंचं नाव बदलणं हे मला संयुक्तिक वाटत नाही आवाडे कुटुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुंयांची खूप मोठी ताकद आहे आणखी एक दोन कारखाने घेऊन त्या कारखान्याला ते कलाप्पांना आवडे यांचं नाव देऊ शकतात0
0
Report
सोलापुर विधान परिषद चुनाव: रविंद्र चव्हाण से मिलने पहुंचे शरद पवार गट के तीन विधायक
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : सोलापूर विधान परिषदेसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भेटीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 3 आमदार दाखल - सोलापूर विधान परिषदेसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भेटीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 3 आमदार दाखल - यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर, माढ्याचे आमदार अभिजीत पाटील आणि करमाळ्याचे आमदार नारायण पाटील उपस्थित आहेत. - विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आज सोलापुरात महायुतीच्या स्थानिक नेत्यांची बैठक प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार आहे - या बैठकीला सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे देखील उपस्थित आहेत - मात्र बैठकीच्या पूर्वीच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 3 आमदार रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला पोहोचल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत - सोलापुरात विधानपरिषद निवडणुकीत भाजपा उमेदवार राजेंद्र राऊत विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांच्यात सामना होतोय - मात्र राष्ट्रवादीने वसंतराव देशमुख यांना उमेदवारी दिल्याने आमदार उत्तमराव जानकर यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती - तसेच विधानपरिषद निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे देखील जाहीर केले होते - मात्र आज भाजप आणि महायुतीच्या नेत्यांची बैठक सोलापुरात आयोजित असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला पोहोचल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगतेय0
0
Report
Advertisement
सांगली में किसान सभे ने देवस्थान इनाम जमीन परिपत्रक के विरोध में प्रदर्शन किया
Sangli, Maharashtra:सांगली में अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने देवस्थान इनाम जमिनी बाबत काढण्यात आलेल्या परिपत्रकाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. देवस्थान इनाम निर्मुलन २०२६ च्या ८ जूनच्या परिपत्रकाची सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी करण्यात आली आहे. देवस्थान इनाम वर्ग 3 च्या जमिनी खालसा करून त्या कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालकीच्या कराव्यात, याआधी प्रसिद्ध झालेला, शासनाचा मसुदा कायम ठेवावा, त्याचबरोबर नव्याने जारी करण्यात आलेले, परिपत्रक रद्द करावे,अशी मागणी यावेळी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने करण्यात आली.0
0
Report
यवतमाळ के घरकुल लाभार्थी को दूसरी किस्त न मिलने पर पंचायत कार्यालय ठिय्या आंदोलन
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ मध्ये विविध घरकुल लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्यानंतर पुढील हप्ते रखडल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेतृत्वात पंचायत समिती कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. घरकुल लाभार्थ्यांना १५ हजार रुपये देऊन घरबांधणी सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार अनेक लाभार्थ्यांनी कर्ज काढून वीट, सिमेंट, गज व इतर बांधकाम साहित्य खरेदी करून काम सुरू केले. मात्र पहिल्या हप्त्यानंतर पुढील निधी न मिळाल्याने घरकुलधारक आर्थिक संकटात sапडले आहेत. दुसरा हप्ता तातडीने मंजूर करून घरकुलधारकांना निधी द्यावा, अशी मागणी घरकुल लाभार्थ्यांसह शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने केली.0
0
Report
वेरूळ में शराबी हुड़दंग के बाद शिक्षक की मौत, परिवार ने कठोर कार्रवाई की मांग
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फक्त किरकोळ वादातून निष्पाप शिक्षकाला आपला जीव गमवावा लागला आहे असा आरोप मृत शिक्षकांच्या कुटुंबीयांनी केलाय, वेरूळ येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले शिक्षक सुरेश रूपचंद बोरसे यांचा मध्यरात्री झालेल्या वादानंतर मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्री onların घराबाहेर मोठा गोंधळ सुरू असल्याचा आवाज ऐकून शिक्षक सुरेश बोरसे बाहेर आले. यावेळी काही जण मद्यप्राशन करून धिंगाणा घालत असल्याचे दिसून आले. बोरसे यांनी त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचाच राग आल्याने १० ते १५ जणांच्या जमावाने त्यांच्यावर बेदम हल्ला केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.या हल्ल्यात जखमी झालेल्या सुरेश बोरसे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी मृत शिक्षकांच्या कुटुंबीयांनी केली आहे दरम्यान पोस्ट मार्टम मध्ये शिक्षकाचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने झाला असा दावा पोलिसांनी केलात तर शिक्षकाला मारहाण झाली नसल्याची माहिती छत्रपती संभाजी नगर ग्रामीण पोलिसांनी दिलीय, दरम्यान याबाबत सखोल तपास सुरू आहे कुणी दोषी असेल तर त्यावर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांचे म्हणणे आहे...0
0
Report
Advertisement
कोकण में बारिश नहीं, किसानों की दुबारा पेरणी संकट
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. बळीराजाच्या डोळ्यात पाणी! कोकणात पावसाची हुलकावणी, दुबार पेरणीचे संकट.. कोकणात पावसाने हुलकावणी दिल्याने अखेर बळीराजाच्या डोळ्यात पाणी आले आहे.. रोहिणी नक्षत्रात मोठ्या आशेने केलेली भात पेरणी आता पावसाअभावी पूर्णपणे धोक्यात आली आहे.. पेरणी होऊन आठ ते दहा दिवस उलटले तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही.. कडक उन्हामुळे जमिनीला भेगा पडल्या असून, हजारो रुपये खर्च करून पेरलेले महागडे बियाणे जमिनीतच करपून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.. हवामान विभागाचा 'येलो अलर्ट' असूनही पाऊस गायब असल्याने, कोकणातील शेतकऱ्यांवर आता थेट दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे.. कर्जबाजारी झालेला शेतकरी आता शासनाकडून मदतीची अपेक्षा करत, चातकासारखी पावसाची प्रतीक्षा करतोय.. शेताच्या बांधावरून शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रविंद्र कोकाटे यांनी..0
0
Report
कोल्हापुर में चार युवकों ने कॉलेज छात्रा के साथ सामूहिक अत्याचार, वीडियो वायरल की धमकी
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी इथल्या चार तरुणांनी अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत कॉलेज तरुणीवर अत्याचार केला होता. या प्रकरणातील एका आरोपीने आज पोलिसांसमोरच माज केल्याचे दिसून आले आहे. न्यायालयात घेऊन जात असताना यातील एका आरोपीने माध्यमांच्या कॅमेरासमोरच पोलीस गाडीत बसून पोलिसांसमोर मिश्या पिळत असताना दिसला. पोलिसांच्या समोरच दिलेल्या या खल्लाशीमुळे कोल्हापूर पोलिसांची दहशत कमी झाली आहे का? असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत. आरोपींना आदित्य शेटके, पवनगिरी पालकर, विक्रम पाटील, रणजीत मुधोळकर म्हटले गेले आहेत. या चार संशयितांनी 10 महिन्यात फोटो व्हायरलची धमकी देत विविध ठिकाणी तरुणीवर सामुदायिक अत्याचार केले होते.0
0
Report
नागपूर रेलवे स्टेशन के पास MP Bus डिपो में निजी ट्रैवल्स की बस में आग, 12 बसें सुरक्षित स्थानांतरित
Nagpur, Maharashtra:नागपूर रेल्वे स्थानक लगत असलेल्या MP BUs डेपो येथे खासगी ट्रॅवल्स बसला आग, बस जळून खाक. मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या अमिना ट्रॅवल्सच्या बसला आज अचानक आग लागली. प्रवासासाठी बसची तयारी सुरू असताना चालकाने वाहन सुरू करताच इंजिनमधून धूर निघू लागला. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. आग लागल्याचे लक्षात येताच वाहनतळावरील इतर सुमारे 12 बस तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्यात. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. स्थानिकांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले, मात्र आग वेगाने पसरल्याने बस पूर्णपणे जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत बसचे मोठे नुकसान झाले होते. प्राथमिक माहितीनुसार, इंजिनमधील बिघाडामुळे आग लागल्याचा संशय व्यक्त केला जातो. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.0
0
Report
Advertisement
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थे में नौकरी के लालच से करोड़ों की ठगी: युवक कांग्रेस ने आरोप
Kolhapur, Maharashtra:स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था में नोकरी दिलाने के आशय से छात्रों से करोड़ों रुपए ठगने का आरोप राष्ट्रीय युवक कांग्रेस ने लगाया है। युवक काँग्रेस ने संस्था के बाहर आंदोलन किया। कोल्हापुर शहर की प्रसिद्ध और राज्य के कई जिलों में फैलाव वाले स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थे में नोकरी लाने के बहाने युवकों से करोडों रुपए उकले गये, यह दावा किया गया है। विशेष रूप से विवेकानंद शिक्षण संस्थान के संस्थापक बापूजी साळुंखे के नाते श्रीराम रामचंद्र साळुंखे (रा. जुना बुधवार पेठ) और धनाजी देसाई (रा. पुष्पनगर भुदरगड) ने इस प्रकार का काम करते हुए 15 लोगों से लगभग 10 करोड़ रुपए की ठगी करने का आरोप लगा है। इस गैरव्वयहराची सारे प्रमाण उपलब्ध होने का दावा کرتے हुए आज प्रदर्शन किया गया। आठ दिनों के भीतर संबंधितों पर कार्रवाई न होने पर कोल्हापुर स्थित संस्था परिसर में बापूजी साळुंखे के पुतले के सामने आमरण उपोषण की चेतावनी युवक काँग्रेस के उपाध्यक्ष सनी नरके ने दी। अन्य पक्ष ने बताया कि धनाजी देसाई ने संस्था के नाम पर पैसे उकले हैं और संस्था का उनसे कोई संबंध नहीं है, आठ दिनों में जाँच कर कार्रवाई की दिशा में कदम उठाने की बात संस्था की ओर से भी कही गई है।0
0
Report
संभाजी नगर में जमीन घोटाला: बनावटी बक्षीस पत्र से करोड़ों की संपत्ति डूबे
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:जमीनच्या किमती गगनाला भिडल्या आणि त्यातून फसवणुकीच्या घटनांची वाढ झाली पण छत्रपती संभाजी नगरातील एक घटना पाहून फसवणूक आता कुठच्या सीमेपर्यंत गेली याचा प्रत्यय येतोय, मूळ मालक अस्तित्वात असताना त्यांच्या जागेवर दुसरा उभा करून कोट्यवधींची जमीन दुसऱ्या नावावर झाली मात्र मूळ मालकाचे लक्ष गेले आणि सगळं प्रकार उघडकीस आला, धक्कादायक म्हणजे गेल्या 2 वर्षात असे 16 गुन्हे झाले असल्याचं स्पष्ट झाले, नागरिकांनी आता त्यांच्या मालमत्तेवर लक्ष ठेवणे गरजेचे झाले आहे... जमिनीत पैसे गुंतवताय सावधान? tuमची जमीन परस्पर विकली जातेय, संभाजी नगरात उघड झाला धक्कादायक प्रकार... जमीन गुंतवणुकीसाठी उत्तम माध्यम , अनेक लोक जमिनीत पैसे गुंतवतात मात्र जमिनीकडे लक्ष नसले तर काय होत याचे एक धक्कादायक उदाहरण आता पुढं आले आहे, संभाजी नगरातील अली असगर पेटीवाला यांची जालना महामार्गालगत हिरापूर परिसरात तब्बल 5 एकर 11 गुंठे जमीन आहे. बाजारभावानुसार या जमिनीची किंमत 20 ते 25 कोटी रुपयांच्या घरात आहे. या जमिनीची परस्पर बक्षीस पत्र बनवण्यात आले, धक्कादायक म्हणजे बक्षीस पत्राची नोंदणी करताना अगदी पेटीवाला सारखा दिसणारा इसम नोंदणी कार्यालयात नेण्यात आला, पेटीवाला यांच्या बनावट आधार कार्ड बनवण्यात आले आणि त्याच्या समक्ष ही नोंदनी झाली आणि आरोपी मोहम्मद नूर यांनी स्वतःच्या नावावर हिबनामा म्हणजे बक्षीस पत्र करून घेतले यासाठी शासनाला त्यांनी 43 लाख रुपये स्टॅम्प duty सुद्धा भरीली.. दरम्यान मूळ मालकाच्या लक्षात हा सगळा प्रकार आला, कोट्यावधीची जमीन गेल्याने त्याला धक्का बसला त्याने लागलीच पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली... या प्रकारातील तपशील... नोंदणी 27 मे संध्याकाळी 5 वाजता झाली होती, मूळ जमीन मालक पेटीवाला हॉस्पिटलमध्ये होते याचा सीसीटीव्ही पुरावा जोडला आहे, पेटीवाला लंगडत चालतात तर जमीन विकताना तोतया पेटीवाला असल्याचे उघड झाले आहे... पोलिसांनी गुन्हा दाखल केला, आणि आरोपी मोहम्मद नूर आणि नोंदणी कार्यालयातील एजंट जुनेद खान अटक केली आहे... अशा जिल्ह्यात गेल्या 2 वर्षात 8 गुन्हे दाखल झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले... या बाबत मंत्री अतुल सावे यांनी ही गंभीर आक्षेप घेतले आहेत छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात 12 घटना आणि जालन्यात 4 घटना झाल्याचे त्यांनी सांगितले... या बाबतीत त्यांनी मुख्यमंत्री आणि महसूलमंत्री यांची भेट घेतल्याचे सांगितले...0
0
Report
विरार में सुरक्षा रक्षक की कॉलर पकड़ने वाले गुटखा विक्रेता की धिंड, जेल भेजा गया
Vasai-Virar, Maharashtra:सुरक्षारक्षक जवानाची कॉलर पकडणाऱ्या गुटखा विक्रेत्याची विरार पोलिसांनी काढली धिंड सोमवारी मध्यरात्री विरार पोलिसांनी रस्त्यावरती गुटखा विकणाऱ्यांन वर छुपी कारवाई सुरू केली होती. त्यावेळी अवैद्यरिते गुटखा सिगरेट विकणाऱ्या मनीष झा नामक तरुणांच्या टपरी वरती पोलिसांनी पाहणी केली असताना या गुटखा विक्रेत्याने पोलिसांन समोरच सुरक्षा रक्षकाची कॉलर पकडून त्याला शिवीगाळ केली असण्याची घटना घडली असून विरार पोलिसांनी मनीष झा ला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. दोन दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर काल संध्याकाळी विरार पोलिसांनी त्याची धिंड काढत तुरुंगात रवानगी केली आहे....0
0
Report
Advertisement
पडेगाव की करियर अकादमी में 17 वर्षीय विद्यार्थी पर अमानुष मारपीट, मामला दर्ज
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरातील पडेगाव भागातील एका करिअर अकॅडमीत पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थ्याला अमानुष मारहाण झाल्याचा धक्काdाक प्रकार समोर आला आहे. अकॅडमीतील पी.टी. प्रशिक्षक तथा व्यवस्थापक यांच्याविरोधात छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, बेल्ट आणि काठीने मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. मेस मधून जास्त जेवण का घेतले आणि सिगरेट का ओढतो या कारणाहून मारहाण केल्याचा आरोप आहे, याबाबत पोलीसानी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे...0
0
Report
महायुती को मजबूती: गीते-गोकुळ गीतों का खुला समर्थन
Nashik, Maharashtra:गणेश गीते आणि गोकुळ गीतेंना सुरुवातीपासून विनंती करत होतो महायुती एकसंघ राहण्यासाठी सगळे सोबत है गोकुळ गीते यांचा शंभर टक्के पाठिंबा आहे सोशल मीडियावर जे केलं जातं आहे नरेंद्र दराडेंना सीपीना पत्र द्यायला सांगितले काही लोकांकडून पोस्ट टाकल्या जात आहेत दोन्ही गीतेंना मी धन्यवाद देतो गिरीश भाऊ जे निर्णय घेतील तो मान्य असे ते म्हणाले होते गोकुळ गीतेचे योगदान वाया जाणार नाही विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे मनाप्रमाणे गोष्ट झाली नाहीतर नाराजी असते कार्यकर्ता भावनीक असतो कार्यकर्त्यांची चूक नसते जो निर्णय झाला तो महायुतीला पोषक योग्य उमेदवार असे नाही विकासाच्या अपेक्षा व्यक्त केल्या ते महामंडळ वर होते शिंदे साहेबांनी चर्चा केली आहे माझ्या आयुष्यात गीते मित्र नव्हते नवे मित्र मला मिळाले गिरीश भाऊवर चेंडू टोलावलेला नव्हता ऑन गीते बॅलेट पेपरवर - गीते यांच्यासोबत संबंध होते ते टिकून राहण्यासाठी प्रयत्न केले - ते सोबत राहतील0
0
Report
यवतमाळ के मार्की में ढाबा चालक की हत्या, खाना-दारू नहीं मिलने पर विवाद
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या झरीजामनी तालुक्यातील मार्की येथे ढाबा चालक युवकाची निर्घृণ हत्या झाली. धाब्यावर जेवण आणि दारू दिली नाही म्हणून ही हत्या झाल्याचे समोर येत आहे. गजानन उदकवार असे मृत ढाबा चालकाचे नाव आहे. या प्रकरणी सचिन टोंगे आणि साहिल काकडे या दोघांना मुकुटबन पोलिसांनी अटक केली. मृतकाने महिनाभरापूर्वीच मार्की-मुकुटबन मार्गावर टिनशेड मध्ये ढाबा सुरू केला होता. आरोपी ढाब्यावर जेवण्यासाठी आले असता जेवण बनवण्यावरून व दारू न दिल्याने त्यांचा गजानन सोबत वाद झाला, आरोपिंनी मारहाण केल्याने गजानन चे वडील आणि भावाने धाब्यावर येऊन भांडण सोडवले, त्यानंतर आरोपी पुन्हा मध्यरात्री धाब्यावर आले आणि गजानन चा खून केला.0
0
Report
Advertisement
