416416
Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट
Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
चांदवड़ पुलिस ने नेताओं को हिरासत में लिया; रोहित पवार से अधिकारियों की चर्चा
Chandvad, Maharashtra:आमदार रोहित पवार, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ, अंबादास दानवे या प्रमुख नेत्यांना चांदवड पोलिसांनि घेतले ताब्यात चांदवड पोलीस स्टेशन बाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी यांच्यासोबत आमदार रोहित पवार यांची चर्चा0
0
Report
रायगढ़ में पानी संकट गहराता, 73 गांवों में 70 टैंकरों से पेयजल सप्लाई
Chendhare, Maharashtra:सवालाखाहून अधिक नागरीकांना पाण्यासाठी वणवण. टंचाई निवारणार्थ उपाययोजनांचा फियास्को. 73 गावे और 255 वाड्यांना 70 टँकरने पाणीपुरवठा. अँकर – जसजशा उन्हाच्या झळा वाढत आहेत तसतशी रायगडमधील पाणीटंचाईची स्थिती गंभीर होत चालली आहे. अवघ्या आठ दिवसात टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. आताच्या घडीला जिल्हयातील सव्वालाखाहून नागरीकांना टंचाईच्या झळा बसत आहेत. जिल्हयात सध्या तब्बल 73 गावे आणि 255 वाड्यांना 70 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा टंचाईग्रस्त लोकसंख्येत देखील मोठी वाढ झाली आहे. आठवडाभरात पाच टँकर वाढवावे लागले असून टंचाई ग्रस्त लोकसंख्येत 15 हजारांची वाढ झाली आहे. सद्यस्थिती पाहता शासनाच्या टंचाई निवारणार्थ उपाययोजनांचा फियास्को झाल्याचे चित्र आहे.0
0
Report
मावल के कुएं में डूबे 13 वर्षीय बच्चे की दुखद मौत, परिवार शोक mourns
Varsoli, Maharashtra:Headline : मावळमध्ये विहिरीत पोहताना १३ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू मावळ तालुक्यातील बधलवाडी परिसरात विहिरीत पोहताना १३ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वंश नरेंद्र कुंदलवार असे मृत मुलाचे नाव आहे. वंश हा विहिरीत पोहण्यासाठी गेला होता. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात बुडाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. तसेच मावळ तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना पाचारण करण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी शोधमोहीम सुरू केली. काही वेळाच्या प्रयत्नानंतर वंश याचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. ही घटना समजताच परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत.0
0
Report
Advertisement
चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा: महायुती-महाविकास आघाडी के बीच विधानपरिषद चुनाव चुरस बढ़ी
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर -गडचिरोली- वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद जागेसाठी महायुती ,महाविकास आघाडी दरम्यान चुरस वाढली आहे. अनेक काँग्रेस नगरसेवक नॉट रिचेबल असताना भाजप नगरसेवकांचा मात्र व्हिक्टरी साईनसहित फोटो पुढे आलाय. मुख्यमंत्र्यांनी या निवडणुकीसाठी जबाबदारी टाकलेल्या चिमूरचे भाजप आमदार बंटी भांगडिया आणि सोबतीला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे फोटोत नगरसेवकांसह झळकले आहेत. अपक्ष आणि अन्य अशी किमान 100 नगरसेवकांची जुळवाजुळव करण्याची जबाबदारी आ. बंटी भांगडीयांवर टाकण्यात आल्याने त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दुसरीकडे या तीनही जिल्ह्यातील अनेक काँग्रेस नगरसेवक पर्यटनवारीवर गेल्याने, यामागे कोण? नक्की विजय कुणाचा याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.0
0
Report
कोल्हापुर के सोळांकूर गाँव में माकड़ हमला: 63 घायल, ऑपरेशन मॉंकी तेज
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील सोळांकूर गावात एका माकडामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या चार दिवसांत या माकडाने तब्बल 63 जणांना चावा घेत जखमी केले असून, दोन जणांना सीपीआर रुग्णालयात दाखल करावे लागले आहेत. त्यामुळे गावात अक्षरशः कर्फ्यूसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. माकडाला पकडण्यासाठी वनविभाग, रेस्क्यू टीम आणि गावातील तरुण हातात काठ्या घेऊन शोधमोहीम राबवत आहेत. वनविभागाने भूल देण्यासाठी ट्रॅंक्विलायझर डार्टचा वापर केला, मात्र माकडाने तो क्षणार्धात काढून फेकल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. या माकडाला यापूर्वी इजा झाल्याने ते आक्रमक झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, ग्रामसभेत “ऑपरेशन मंकी” अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, गावकरी अजूनही दहशतीखाली आहेत.0
0
Report
नाशिक में सिंहस्थ कुंभ के दौरान सड़क निर्माण, सुरक्षा इंतजाम न के बराबर, नागरिक चिंतित
Nashik, Maharashtra:अँकर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात अनेक ठिकाणी रस्त्याची कामे सुरू आहेत... मात्र हे रस्त्याचे काम सुरू होत असताना नागरिकांना मोठा मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतोय... गेल्या अनेक दिवसांपासून हे काम संतगतीने होत असल्याचा आरोप नागरिकांनी व्यक्त केलाय... सिंहस्थ कुंभमेळा नाशिक साठी महत्त्वाची गोष्ट असली तरी शहराचा विकास करत असताना नाशिककरांची काळजी घेणे देखील महत्त्वाची असल्याचं नागरिकांनी सांगितले... रस्त्याचं काम सुरू असताना अनेक ठिकाणी रस्त्याच्या काम सुरू असताना सुरक्षेसाठी कुठल्याही उपाययोजना केलेल्या नाही...यामुळे रस्त्यात अनेक मोठे अपघात होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे... तर रस्त्यात एका बाजूला काम सुरू असताना दुसऱ्या बाजूने राहणारे सुरू असते मात्र त्या ठिकाणी देखील रस्त्याच्या कडेला मोठ-मोठे खड्डे खंदून ठेवल्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे... या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी0
0
Report
Advertisement
परळी में तलवारों के साथ भिड़ंत: दो गुटों के बीच विवाद, पुलिस ने दर्ज किया मामला
Beed, Maharashtra:बीड़: परळी के धर्मापुर रोड पर तलवारें खींची गईं; दो समूहों के बीच विवाद परळी ग्रामीण थाना में दर्ज मामला, तलवारों का वीडियो सामने आया है।0
0
Report
शिक्रापुर पुलिस ने नवजात को सुरक्षित लौटाकर मानवता की मिसाल कायम की
Shirur, Maharashtra:शिक्रापुर तालुक्यात शिक्रापूर में मानवता की मिसाल बनते हुए एक संवेदनशील घटना घटी। शिक्रापुर नदी किनारे एक अज्ञात ने नवजात बालक छोड़ दिया था। स्थानीय पत्रकार शेरखान शेख और शिक्रापुर पुलिस की सतर्कता से चिमुकड़े को समय पर उपचार मिला और नवजीवन मिला। ग्रामीण अस्पताल के डॉक्टरों ने बालक को प्राथमिक उपचार दिया। इसके बाद बालक को बाल कल्याण समिति के ज़रिये पुणे की भारतीय समाज सेवा संस्था में दाखिल किया गया। पुणे जाते समय शिक्रापुर पुलिस ने सरकारी वाहन को फूलों से सजाया और बालक के लिए नए कपड़े और सामान खरीदे गए। पुलिस की इस संवेदनशीलता से 'खाकी में मानवता' की एक अनोखी तस्वीर सामने आई, शहर में पुलिस के प्रति प्रशंसा बढ़ी। इस प्रकरण में अज्ञात पालकों के खिलाफ अपराध दर्ज करने की प्रक्रिया शुरू है。0
0
Report
सहजपूर-खामगाव सड़क दुरुस्त न होने पर उमेश मेहत्रे का मुंडन आंदोलन
Rui, Maharashtra:सहजपूर फाटा ते खामगाव फाटा रस्त्याची दुरावस्था....शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी उमेश मेहत्रे यांचं मुंडण आंदोलन Anchor_ दौंड तालुक्यातील सहजपूर फाटा ते खामगाव फाटा दरम्यान रस्त्याची दुरावस्था झाली असून या बाबीकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी उमेश मेहत्रे यांनी मुंडण आंदोलन केलं आहे.वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागण्या करून देखील मागणी पूर्ण होत नसल्यास मुंडन आंदोलन करत त्यांनी याचा निषेध नोंदवला आहे. याशिवाय सहजपूर रेल्वे गेटच्या उड्डाणपूल रखडलेलं काम ही तात्काळ सुरू कराव अशी मागणी त्यांनी केली آهي.0
0
Report
Advertisement
गडचिरोली में गर्मी के कहर से पानी की कमी: सैकड़ों चमगादड़ों की तड़फड़ कर मौत
Gadchiroli, Maharashtra:टायटल:--- वाढत्या तापमानाचा कहर, पाण्याअभावी शेकडो वटवाघळांचा तडफडून मृत्यू, गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा जिल्हा परिषद शाळेच्या मागील घटना अँकर:-- गडचिरोली जिल्ह्यात उष्णतेचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे.या उष्णतेची सर्वात मोठी झळ आता पक्षी आणि वन्यजीवांना बसत आहे. पाण्याअभावी तब्बल 500 हून अधिक वटवाघळांचा तडफडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सिरोंचा तालुक्यात समोर आलीये. सध्या गडचिरोली जिल्ह्यात तापमानाचा पारा 47 अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचलेला आहे. मात्र जंगल परिसरात कृत्रिम पाणवठ्यांची कोणतीही व्यवस्था नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय. सिरोंचा जिल्हा परिषद शाळेच्या मागे वन विभागाच्या कंपाउंडमधील झाडांवर शेकडो वटवाघळाचे वास्तव्य आहे. मात्र वटवाघळांनी पाण्यासाठी अक्षरशः जीव सोडल्याचं चित्र पाहायला मिळालं. विशेष म्हणजे, दरवर्षी उन्हाळ्यात वन्यप्राण्यांसाठी उपाययोजनांच्या घोषणा केल्या जातात. मात्र प्रत्यक्षात पाण्याची सोयच नसल्यामुळे शेकडो वन्यजीवांचा बळी गेल्यानं वन विभागाच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.0
0
Report
शिक्रापुर में 2.03 करोड़ रुपये के अवैध शराब का बड़ा जखीरा पकड़ा गया
Shirur, Maharashtra:पुणे अहिल्यानगर महामार्गावरील शिक्रापूर येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत तब्बल 2 कोटी 3 लाख रुपयांचा अवैध दारू साठा जप्त केला असून गोवा मध्य प्रदेश कर्नाटक या राज्यातून अवैधरीत्या महाराष्ट्रात विक्रीसाठी आलेल्या दारूच्या साठ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत जप्त केलाय.0
0
Report
चांदवड में कांदा उत्पादक किसानों के महा मोर्चे में अंबादास दानवे पहुंचे
Chandvad, Maharashtra:चांदवड मध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा क्रांती महामोर्चा आयोजित करण्यात आला असून याप्रसंगी महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेनेचे माजी विरोधी पक्षनेते तथा आमदार अंबादास दानवे मोर्चा स्थळी दाखल झाले असल्याची माहिती आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी दिली0
0
Report
Advertisement
नाशिक के चांदवड़ में प्याज किसानों का मोर्चा; सरकार के खिलाफ प्रदर्शन
Chandvad, Maharashtra:नाशिकचा चांदवड मध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मोर्चा आंदोलनाकडे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष.. आमदार रोहित पवार , शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांची उपस्थिती0
0
Report
सातारामधील कारंडवाडी भंगार दुकान में भीषण आग, दमकल ने बुझाई आग
Satara, Maharashtra:सातारा - सातारा नवीन एमआयडीसी येथील कारंडवाडी या ठिकाणी एका भंगार दुकानाला आज सकाळी अचानक भीषण आग लागली. या आगीमध्ये भंगार चे दुकान पूर्णपणे जळून खाक झाले असून सातारा नगरपालिकेची अग्निशामक दलाची गाडी आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने ही आग विझवली यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.0
0
Report
लातूर में विलासराव देशमुख की 81वीं जयंती पर श्रद्धांजलि कार्यक्रम
Latur, Maharashtra:महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्त लातूर जिल्ह्यातील बाभळगाव येथील विलास बाग येथे अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला आहे. यावेळी वैशालीताई विलासराव देशमुख, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आमदार अमित देशमुख, धीरज देशमुख आणि खासदार डॉ. शिवाजी काळगे उपस्थित राहून त्यांनी विलासराव देशमुख यांना आदरांजली वाहिली. यावेळी कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठी गर्दी करत आपल्या नेत्याप्रती आदरभाव व्यक्त केला. विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा देत बाभळगाव परिसरात भावनिक वातावरण पाहायला मिळत आहे.0
0
Report
Advertisement
