416416
Sangli - गौरव मछवाडाने हनुमान केसरीचा किताब जिंकला, इराणच्या पैलवानला चितपट
Sangli, Maharashtra:सांगलीच्या कुरळप मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचा थरार रंगला होता.हनुमान यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या गौरव मछवाडा पैलवानने इराणच्या अमीर मोहम्मद पैलवानला घुटना डावावर चितपट करत हनुमान केसरीचा किताब पटकावला.हनुमान यात्रे निमित्ताने आयोजित या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत इरणाच्या मल्लांसह सांगली, कोल्हापूर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मल्लांनी देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.यावेळी विजेत्या गौरव मछवाडाला चार लाखांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार सदाभाऊ खोतांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
रत्नागिरी MIDC संकट: पानी की आपूर्ति बंद, उद्योग धंधे ठप्प, हजारों रोजगार पर खतरा
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी..रत्नागिरीच्या खेड लोटे MIDC वर पाणीबाणीचे संकट.. वाशिष्टी नदी आटल्याने अनेक प्लांट बंद,हजारो कामगार वाऱ्यावर! पाऊस लांबल्याचा मोठा फटका;पाणीपुरवठा करण्यासाठी MIDC युनियनची प्रशासनाकडे आर्त हाक.. अँकर पावसाने पाठ फिरवल्याने कोयना धरणातील पाणीसाठा धोक्याच्या पातळीवर पोहोचला असून वीज निर्मिती पूर्णपणे ठप्प झाली आहे.. परिणामी चार दिवसांपासून वाशिष्टी नदीत कोयनेचे अवजल सोडण्यात आलेले नाही.. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रासह चिपळूण शहर आणि नदीकाठच्या असंख्य गावांवर तीव्र पाणीटंचाईचे संकट ओढावले आहे.. पुढील आठ दिवसात पाऊस न झाल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होणार असल्याची भीती व्यक्त होत असून दुसरीकडे एमआयडीसी ने ही अनिश्चित काळासाठी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे सर्वांना कळवले आहे.. दरम्यान पिण्यासाठीही पाणी नसल्याने काही midc तील ७५ टक्के उद्योगांनी आपलें उत्पादन बंद ठेवले आहे.. सोबत wkt & बाईट0
0
Report
अंबेगाव में जमीन विवाद के चलते एक ही परिवार के सदस्य घायल, सात आरोपी गिरफ्तार
Shirur, Maharashtra:अंबेगाव तालुक्यातील तिवलदरा घोडेगाव येथे शेतजमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील सदस्यांवर लाठ्या-काठ्या, दगड आणि झाडाच्या फांद्यांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. पूर्ववैमनस्यातून झालेल्या या बेदम मारहाणीत अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. फिर्यादी स्वप्नील काळे हे आपल्या कुटुंबासह शेतात सोयाबीनची पेरणी करत असताना, त्यांच्या चुलत भावाने बेकायदेशीर जमाव जमवून हा वाद घातला. वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपींनी स्वप्नील यांच्या डोक्यात दगड घातला, तसेच त्यांच्या वडिलांनाही बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे तर, पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जाणाऱ्या वडिलांना वाटेत गाठून पुन्हा मारहाण करत जिवंत मारण्याची धमकी देण्यात आली. या धक्कादायक घटनेप्रकरणी घोडेगाव पोलिसांनी डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊन सात जणांविरोधात गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
मानसून देरी से ग्रामीण इलाकों में जल संकट गहरा, पशुपालक पानी के लिए भटक रहे
Washim, Maharashtra:ग्रामीण भागात पाणीटंचाईची समस्या गंभीर बनली आहे. नदी-नाले, विहिरी आणि इतर जलस्रोत कोरडे पडत असल्याने पशुपालकांच्या अडचणी वाढल्या आहेत. जनावरांसाठी पिण्याचे पाणी काही ठिकाणी उपलब्ध नसल्याने पशुपालकांना दोन ते तीन किलो मीटर अंतरावर पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागत आहे. पाण्याअभावी जनावरांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असून पशुपालक चिंतेत आहेत. मान्सूनचा पाऊस आणखी लांबल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.0
0
Report
Advertisement
डेफर लाईव्ह: नया शो लोगों के बीच चर्चा में
Nanded-Waghala, Maharashtra:डेफर लाईव्ह0
0
Report
तुळजापूर के तुळजाभवानी मंदिर में VIP कल्चर खत्म, सभी भक्त एक कतार में दर्शन
Dharashiv, Maharashtra:तुळजापूरच्या आई तुळजाभवानी मंदिरात दर्शन व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला आहे. व्हीआयपी आणि सर्वसामान्य भाविकांमधील भेद संपवून आता सर्व भाविकांना एकाच रांगेतून देवीचे दर्शन मिळणार आहे. मंदिर संस्थानाने घेतलेल्या या निर्णयामुळे दर्शन व्यवस्था अधिक सुलभ आणि समान होणार आहे. तुळजाभवानी मंदिरात प्रथमच व्हीआयपी, ५०० रुपये देणगी दर्शन, २०० रुपये देणगी दर्शन आणि धर्मदर्शन या सर्व रांगा भुयारी मार्गात एकत्र करण्यात आल्या आहेत. आता सर्व भाविकांना एकाच ठिकाणाहून सिंहाच्या गाभाऱ्यातून देवीचे दर्शन होणार आहे. त्यामुळे देणगीदार आणि सर्वसामान्य भाविकांमधील फरक संपुष्टात येणार आहे. सिंहासन पूजा आणि अभिषेक पूजा सुरू असतानाही देणगी दर्शन अखंड सुरू राहणार आहे. दर्शन व्यवस्था अधिक सुलभ, जलद आणि समान करण्याच्या उद्देशाने मंदिर संस्थानाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे。0
0
Report
अमित शाह कोल्हापुर दौरे पर: अंबाबाई मंदिर संवर्धन कार्य की समीक्षा, दर्शन समय बदला
Kolhapur, Maharashtra:केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येणार असून उद्या 20 जून रोजी अंबाबाई मंदिर संवर्धन कामाचा आढावा घेणार आहेत. विकास आराखडा अंतर्गत प्रदक्षिणामार्ग, राम मंदिर जतन संवर्धन कामाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान अमित शहा हे अंबाबाई मंदिरात येणार असल्याने सकाळी आठ ते दुपारी साडेबारा या वेळेत देवीचे दर्शन भक्तांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.0
0
Report
Advertisement
चांदवड़ तालुक़े में राजदेरवाड़ी और इंद्रायणीवाड़ी में पानी संकट; टैंकर सेवा शुरू करने की मांग
Chandvad, Maharashtra:अँकर:-चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी आणि इंद्रायणीवाडी येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे परिसरातील विहिरींनी तळ गाठल्याने पाण्याचे सर्व स्रोत आटले आहेत त्यातच प्रशासनाकडून अद्याप टँकर सुरू करण्यात आले नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे इंद्रायणीवाडी परिसरातील एका शेतकऱ्याच्या बोअरवेलच्या पाइपला झालेल्या लिकेजमधून पाणी बाहेर पडत असून त्याच पाण्यावर नागरिकांना तहान भागवण्याची वेळ आली आहे हंडाभर पाण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे मान्सूनचे आगमन अद्याप झाले नसल्याने पाणीटंचाईची समस्या अधिकच गंभीर बनल्याने तातडीने दखल घेऊन राजदेरवाडी व इंद्रायणीवाडीसाठी टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी महिलांकडून जोर धरू लागली आहे0
0
Report
जून तक संभाजीनगर में खरीप कर्ज वितरित सिर्फ 24.57%, किसान परेशान
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:जून महिन्याचा पंधरवडा उलटला तरी संभाजीनगर जिल्ह्यात खरीप पीक कर्ज वाटपाचा पार बोजवारा उडाला आहे. जिल्ह्यात अद्याप २५ टक्केही कर्जवाटप पूर्ण न झाल्याने पेरणीच्या तोंडावर बळीराजा दुहेरी अडचणीत सापडला आहे. दुष्काळाची स्थिती, कर्जमाफीचा घोळ, अपुरे कर्जवाटप यामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. १५ जूनअखेर जिल्ह्यात केवळ २४.५७टक्केच कर्जवाटप झाले आहे. त्यामध्ये व्यापारी बँकांकडून केवळ ६ टक्के कर्जवाटप झाले आहे. जिल्ह्यासाठी यंदा १५९७ कोटी रुपयांचे खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात केवळ ६१ हजार ९१६ शेतकऱ्यांना ३९२ कोटी रुपयांचेच वाटप होऊ शकले आहे. पेरणीसाठी खते, बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशांची नितांत गरज आहे. मात्र कर्जमाफीच्या घोळात कर्जवाटप अडकला आहे. यामुळे शेतकरीही संभ्रमात आहेत.0
0
Report
हिंगोली में कृषि असिस्टेंट अधिकारी ने 5 हजार रिश्वत लेते रंगे हाथ पकड़े गए
Hingoli, Maharashtra:हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यात फळबागाच्या मस्टरवर स्वाक्षरी करून वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यासाठी पाच हजाराची लाच घेताना सहाय्यक कृषी अधिकाऱ्यास लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. मोहन माने असं या लाच घेणाऱ्या कृषी सहाय्यक अधिकाऱ्याचं नाव असून लाच लुचपत विभागाच्या पथकाने ही कार्यवाही केली आहे.0
0
Report
Advertisement
यवला तालुका पुलिस ने नगरसुल में दो स्थानों पर छापेमारी कर अवैध देशी-विदेशी माल जब्त किया
Yeola, Maharashtra:नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक पदी नव्याने दाखल झालेले पोलीस अधीक्षक डॉ.डी एस स्वामी यांच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे येवला तालुका पोलिसांनी अवैध धंद्यांचे उच्चाटन करण्यासाठी नगरसुल येथे दोन ठिकाणी छाप्यामध्ये अवैद्य देशी विदेशी मध्ये साठा जप्त केला आहे याप्रकरणी दोघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास येवला तालुका पोलीस करत आहेत.0
0
Report
मिसारवाडी से शुरू होगा पानी वितरण योजना; नलों में पानी मिलेगा, टैंकर निर्भरता खत्म होगी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:पाणीपुरवठा योजनेद्वारे छत्रपती संभाजी नगर शहरात वाढीव पाणी उपलब्ध झाल्यामुळे आता टँकरवर अवलंबून असलेल्या या भागांत नळ कनेक्शन देण्याची कार्यवाही मनपाने हाती घेतली आहे. याची सुरुवात मिसारवाडीपासून करण्यात येणार असल्याची माहिती मनपाने दिली. शहरातील नो नेटवर्क भागात ५ लाखांहून अधिक मालमत्तांना अद्याप नळाद्वारे पाणी मिळत नाही. या भागांत जलवाहिन्यांचे जाळे नसल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र, नवीन योजनेच्या वाढीव पाण्यामुळे हा प्रश्न मार्गी लागणार आहे. या संपूर्ण मोहिमेवर पाणीपुरवठा विभागाची निगराणी असणार आहे. मिसारवाडी हा भाग नो नेटवर्कच्या यादीत असल्याने तेथून कामाला सुरुवात होईल0
0
Report
परभणी के गंगाखेड में ठाकरे शिवसैनिकों ने प्रतिकात्मक पुतला दहन कर विरोध जताया
Parbhani, Maharashtra:परभणी के गंगाखेड में ठाकरे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले हैं संतप्त ठाकरे शिवसैनिकोंने खासदार संजय जाधव यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत पुतळ्याचे दहन केले है यावेळी खासदार संजय जाधव यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली0
0
Report
Advertisement
चांदवड में मूंग बीज पर 50% अनुदान, किसानों को मिली राहत
Chandvad, Maharashtra:खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पंचायत समितीच्या वतीने राष्ट्रीय बीज निगम लिमिटेडच्या के-1812 या भुईमूग जातीच्या बियाण्यांचे 50 टक्के अनुदानावर वाटप सुरू करण्यात आले आहे या योजनेला शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून बियाणे खरेदीसाठी पंचायत समिती कार्यालयात गर्दी होत आहे पंचायत समितीमार्फत 20 किलो वजनाच्या एकूण 96 बॅगा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत प्रत्येक शेतकऱ्याला प्रति बॅग 1,140 रुपये या अनुदानित दरात एक बॅग दिली जात आहे बाजारभावाच्या तुलनेत कमी दरात दर्जेदार बियाणे उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होत असून गेल्या तीन दिवसांतच 77 बॅगांचे वाटप करण्यात आले असून उर्वरित बियाण्यांसाठीही शेतकऱ्यांची मागणी कायम आहे0
0
Report
छत्रपती संभाजीनगर में गर्मी की लहर, अधिकतम 40°C और न्यूनतम 25–26°C का पूर्वानुमान
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरकरांची उन्हाच्या कडाक्यामुळे लाहीलाही होत आहे. निम्मा जून महिना उलटून गेला, तरी अद्याप शहराला मान्सून तसेच मान्सूनपूर्व सरींची प्रतीक्षाच आहे. १८ जूनला शहराचे कमाल तापमान ३९.२ अंश सेल्सियस नोंदवले गेले. यातच आता हवामान विभागाने शुक्रवारआणि शनिवारी शहरात पुन्हा उष्णतेची लाट राहणार असल्याचा इशारा दिला आहे. या उष्णतेच्या लाटेच्या कालावधीत शहराचे कमाल तापमान ४० अंशांपर्यंत, तर किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सियसच्या दरम्यान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.0
0
Report
तीन घंटे की मेहनत के बाद वन विभाग ने पिंपळगाव-खांबी में बिबट को जेरबंद किया
Bhandara, Maharashtra:तीन तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याचे यशस्वी रेस्क्यू Anchor :- गोंदिया जिल्ह्याच्या पिंपळगाव-खांबी येथे काही नागरिकांना गावातील शाळेच्या आवारात बिबट दिसून आला. बिबट दिसताच नागरिकांनी आरडाओरडा. बिबट्या गावात असल्याने वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि रेस्क्यू मोहीम सुरू करण्यात आली. सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.0
0
Report
Advertisement
