Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Parbhani431401

किराणा दुकान से अरबपति बना संतोष बांगर, ED रेड से उठे सवाल

GDGAJANAN DESHMUKH
Dec 01, 2025 05:48:10
Parbhani, Maharashtra
आमदार संतोष बांगर किराणा दुकानात पुड्या बांधत होता,मग हा अब्जोपती करोडपती झाला कसा,त्याच्या घरात क्विंटलाने सोन हाय,आज जर ईडीने त्यांच्या घरी रेड मारली तर मोठं घबाड सापडलं,बांगर बोलघेवडा आहे,निवडणूक आली की स्टंटबाजी करून चर्चेत राहायची ही त्याची जुनी आदत आहे. आमदार संतोष बांगर यांच्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये गुटका मटका दारू जुगार असे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात बोकाळले आहेत. मग हिंगोली नगरपालिकेत जर यांची सत्ता आली तर येथेही अवैध धंदे बोकाळतील, लोकांना मटका लावण्यासाठी घराबाहेर पडावं लागणार नाही तर तर मटका दारू कुरियरने घरपोच देण्याची सोय बांगर करतील. यांच्या डोक्यात विकास करणे नाहीच, केवळ अवैध धंद्यातून पैसे कमवायचे आणि पैशातून सत्ता मिळवायची एवढेच आहे. आमदार तानाजी मुटकुळे यांनी केलेला आरोप 100% सत्य आहे. यांनी पैसे नाही घेतले तर मग हे कशासाठी फुटले, यांच्याकडे सत्ता होती सगळं होतं यांनी पैसे घेऊन उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीत खंजीर खंजीर खूपसल आणि गद्दारी केलीय. संतोष बांगर न तर 50 कोटी नाही तर 100 कोटी रुपये घेतलेत हे वास्तव आहे. सत्तेतला आणि महायुतीतला आमदार सांगतोय म्हटल्यावर तर यात सत्यता आहेच न,संतोष बांगर कडे एवढा पैसा आला कुठून बांगर किराणा दुकानात बसून पुड्या बांधायचा,मग अशी काय किमया घडली की मागील दहा वर्षात तो करोडपती अब्जोपती झालााय,अहो त्याच्या कडे क्विंटलाने सोन हाय,ईडीने रेड करावी त्याच्या घरावर त्याच्याकडे ईडीला घबाड सापडेल, बांगरच्या घरी पोलीस धाडले हे धादांत खोट आहे,पोलिसांनी यात खुलासा केला आहे, पण हा बोलघेवडा आहे,काहीतरी स्टंट बाजी करायची निवडणूक आली की चर्चेचा विषय करायचा आणि मतदान घ्यायचं ही त्याची जुनी आदत आहे,तो बोलघेवडा आमदार आहे अस म्हणत शिवसेना युबीटीचे सहसंपर्क प्रमुख विनायक भिसे यांनी आमदार बांगरांच समदच काढलं. विनायक भिसे यामच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SRSHRIKANT RAUT
Dec 01, 2025 06:20:16
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 01, 2025 06:19:34
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:संजय शिरसाट Byte.... सभा सुरू आहे, थोडा आराम करतात, सकाळी भेटू अशी भावना होती त्यामुळे भेट झाली नाही, शिंदे ,पवार फडणवीस संबंध चांगले आहे, बेबनाव असल्याच्या बातमीत तथ्य नाही संजय राऊत आजार पणातून बाहेर आल्यावर शुभ बोलले पाहिजे, अमित शाह आणि शिंदे संबंध चांगले आहे, युती असल्याने आम्ही सहकार्य करतो, *ऑन दिल्ली बैठक महायुती वाद मिटवावे* फडणवीस-शिंदे यांनी स्पष्ट सांगितले आहे, स्थानिक निवडणूक है, त्यामुळे स्थानिक नेत्यांनी निर्णय घ्यायचे, खालच्या पातळीवर टीका करू नयेत आशा सूचना दिल्या होत्या.... ऑन संजय राऊत 35 आमदार फोडणार, 10 आमदार फोडणार...हे आकडे असतात, असे होत नाही, कार्यपद्धती आमच्याकडून शिका, दीड वर्ष सराव करून कसे गेलो, तुमच्या बुडाला कळले सुद्धा नाही.... ऑन शाहजी बापू कारवाई शाहजी बापू यांनी म्हटणे आणि त्यानंतर झालेली कारवाई शंका घेण्यासारखी आहे, एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली आहे.... संजय राऊत बळ नाही मग कशाला शिंदे यांच्याबद्दल बोलतात, शिंदे यांचे नाव घेतल्या शिवाय तुमचा दिवस जात नाही आणि हीच शिंदे यांची ताकद आहे, शिंदे यांना टार्गेट करण्याचे प्रयत्न करतात, पण शिंदे यांना जेवढा टार्गेट करताल ते आणखी उंचीवर जातील....शिंदे सर्वाना पुरून उरतील... ऑन देवेंद्र फडणवीस पक्ष नंबर वन त्यांना नंतर कळेल, आम्ही कधी असा आग्रह केला नाही आणि बोललो नाही.... आज उबाठा काय परिस्थिती आहे, उमेदवार माघार घेत आहे,,,, भाजप मुंबई सर्वे सर्वच पक्ष सर्व्हे करतात, आम्ही आकडेवारी वर जात नाही, आम्ही मेहनतवर लक्ष देतो, आकडेवर आम्ही जात नाही.... ओमराजे निंबाळकर शिंदे मिमिक्री मिमिक्री करतील, शिंदे यांचा सर्व कंट्रोल मंत्रीवर आहे, त्यांचा आदेश पाळला जातो, पण जे मिमिक्री करतात त्यांचा फोन त्यांचे नेते घेतात का? मातोश्रीवर आत घेतात का? शिंदे साहेब एकदा शब्द दिल्यावर काम झालेच पाहिजे... ऑन निवडणूक आयोग लोक न्यायालयात गेले होते, हा निकाल आम्हाला धक्कादायक वाटत आहे, त्यांनी असा निर्णय कसा घेतला... आम्ही देखील भ्रमात होतो की उद्या मतदान आहे, अचानक निकाल आलं, निवडणूक आयोगाने कसा निर्णय घेतला ऑन निवडणूक पैसे घेऊन निवडणूक जिकायचे असते तर टाटा बिर्ला नेते झाले असतात... संजय राऊत एकनाथ शिंदे यांच्याकडे काय काय आहे, हे तपासणीसाठी संजय राऊत आधी ठणठणीत व्हा...
120
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 01, 2025 06:19:21
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रतिक्रिया ऑन प्रचार सभा निवडणुकीमध्ये प्रत्येकाचा प्रयत्न असतो जास्तीत जास्त ठिकाणी पोहोचायला पाहिजे तसा माझा प्रयत्न आहे. ही कार्यकर्त्यांची निवडणुक आहे... आपल्या निवडणुकीमध्ये कार्यकर्ते मेहनत करतात, धावपळ करतात त्यांची अपेक्षा असते आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे त्यामुळे मी प्रयत्न करतो आहे. ऑन महायुती सभा टीका मी मित्रांवर टीका केलेली नाही आमच्यात एकमेकांमध्ये टीका नाही.... मित्र पक्षांवर तर सोडा मी विरोधकांवर देखील टीका केली नाही. एकही माझं वाक्य सांगा की मी एखाद्या नेत्याच्या आणि पक्षाचे विरोधात बोललो... सकारात्मक मत मी माझे मांडत आलो आहे त्यामुळे कुणावर टीका करत नाही. मी कुणावर बोलत नाही बोलण्याचे कारण नाही. ऑन निवडणूक आयोग रेड मला निवडणूक आयोगाच्या छाप्या बद्दल माहिती नाही पण कुणी सत्तेत आहे कुणी सत्तेत नाही यावरून रेड ठरत नसते, आमच्याही कार्यकर्त्यांच्या बाबतीत तक्रार आली तर चौकशी होते, अनेक वेळा माझी ही गाडी तपासण्यात आली. सत्ता विरोधक अशा कुठल्या गोष्टी चौकशीसाठी नसतात. ऑन शिंदे भेट आम्ही दोघे भेटले नाही हे दिवसभरासाठी तुम्हाला खाद्य भेटले आहे. मी रात्री उशिरा आलो आणि त्यांच्यापेक्षा लवकर निघालो आहे त्यांची सभा माझ्या एक तास नंतर आहे त्यामुळे भेट झाली नाही आम्ही उद्या भेटू.... दोघेही प्रचारात मग्न आहोत फोनवर आमचे दररोज बोलणे होते. मी लवकर जात असल्यामुळे भेट झाली नाही एवढेच. ऑन निवडणük रद्द माझ्या मते निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. निवडणुका रद्द करणे हे अत्यंत चुकीचे आहे. अशा वेळी कोणीही न्यायालयात जाईल आणि निवडणूक पुढे ढकलण्यात येईल असे आजपर्यंत कधीच झाले नाही. निवडणूक आयोग कोणता कायदा काढत आहे कुणाचा सल्ला घेत आहे याची मला कल्पना नाही. जेवढा मी कायदा बघितला माझा अभ्यास आहे वकिलांसोबत बोललो त्या सगळ्यांच्या मतानुसार असे कुणीही न्यायालयात गेले तर निवडणुका रद्द होत नाही. निलंग्यामध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण झाली, आणि ज्याचे नामनिर्देशन रद्द झाले होते तो न्यायालयात गेला, त्याचे नामनिर्देशन रद्द झाले, मग अशावेळी ज्यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले त्यांना प्रचाराचा वेळ मिळाला, अर्ज परत घेण्याचा पूर्ण वेळ मिळाला, कुणीतरी पार्टी केली म्हणून निवडणूक पुढे ढकलणे हे अत्यंत चुकीचे आहे. निवडणूक आयोग स्वायुक्त आहे त्यामुळे त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे. कायदेशीर रित्या या निवडणुका पुढे ढकलले आहेत त्या पूर्णपणे चुकीचे आहे. त्या उमेदवारांवर मोठा अन्याय आहे ज्यांनी प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी निवडणुकीसाठी केल्या. त्यांची मेहनत त्यांनी घेतलेले कष्ट निवडणुकीच्या एक दिवस अगोदर वाया गेले पुन्हा पंधरा दिवस त्यांनी त्या सगळ्या गोष्टी करायच्या हे अतिशय चुकीचे आहे. या निवडणुकीनंतर आम्ही निवडणूक आयोगाला एक रिप्रेझेंटेशन निवडणूक आयोगाला देऊ. अशा पद्धतीने निवडणुका पुढे ढकलने चुकीचे आहे. जिल्लााऱ्यांनी देखील निवडणूक आयोगाला आपले मत कळवले मात्र त्यांनी त्यांचा निर्णय घेतला ते स्वायुक्त आहे त्यामुळे तो निर्णय मान्य करावा लागेल. ऑन भाजपा सर्वे असा कुठला सर्वे मला माहित नाही. पण नंबर एकचा पक्ष भाजप राहील आणि दोन्ही मित्र पक्ष त्याच्या खालोखाल राहील. या निवडणुकीत महायुतीचे तीनही पक्ष मिळून 70 ते 75 टक्के जागांवर आमचेच पक्ष निवडून येतील हा माझा विश्वास आहे. ऑन संजय राऊत संजय राऊत बरे झाले ही आनंदाची गोष्ट आहे. ते त्यांचे काम करतात आम्ही आमचे काम करतो, पण कुणीही आमचा शत्रू नाही ते राजकीय विरोधक आहे. कुठलाही राजकीय विरोधक आजारी पडला तर तो लवकर बरा झाला पाहिजे ही आमची अशी आहे. ते रोज काही काही बोलतात त्यावर मी उत्तर देत नाही त्यांच्या आरोप उत्तर देण्याच्या लायकीचे मी समजत नाही. ऑन राणे बंधू भांडण मी सगळ्यांच्या पाठीशी आहे जो चांगला वगैरे त्याच्या पाठीशी मी आहे. कोणी चुकला तर त्याला मी सांगेल मग तो माझा पक्षातला असला तरी त्याला मी सांगेल, खरंतर दोन्ही बंधूंमधील ती परिस्थिती चांगली नाही राणे विरुद्ध राणे हे चांगले नाही या निवडणुकीनंतर आम्ही सर्वांनी आत्मचिंतन करायला पाहिजे. ऑन विरोधक प्रचार ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. जे कार्यकर्ते आपल्यासाठी राबराब राबतात हाडाचे पाणी करतात त्यांच्या निवडणुकीत आपण फिरायचे नाही त्यांना मदत करायचे नाही ही गोष्ट योग्य नाही. पण याचे मुख्य कारण अशी आहे की, ते या निवडणुकीत हारणार आहे विरोधकांचा पराभव होणार आहे. त्यामुळे पराभवाचा शिक्का माथी लावून घ्यायचा नाही. कारण उद्या माध्यमे दाखवतील की पवार ठाकरे फिरले तरी हरले हा शिक्का त्यांच्या माथी लावून घ्यायचा नाही....... आपण कधी जिंकतो कधी हारतो त्यामुळे निवडणुकीच्या मैदानातून निघून जायचे, निवडणुकीतून माघार घ्यायची, प्रचाराला पाठ दाखवायची हे योग्य नाही. कार्यकर्ते शेवटी लक्षात ठेवतात जेव्हा आमची वेळ होती तेव्हा आमच्या नेत्यांनी आम्हाला साथ दिली नाही.
89
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 01, 2025 05:46:47
111
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Dec 01, 2025 05:32:32
149
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 01, 2025 05:30:22
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:शिराला नगर पंचायत प्रभाग 4 के नगरसेवक पद की चुनाव टाल दी गई है। अब 20 दिसंबर को मतदान होगा। नामांकन पत्र दाखिल करने के संबंध में 22 नवंबर के बाद हुए परिणाम के अनुसार चुनाव आयोग के सचिव सुरेश काक ने यह आदेश दिए हैं। प्रभाग चार के उमेदवार प्रदीप यादव और अभिजीत यादव ने राष्ट्रवादी कांग्रेस से उमेदवारी दाखिल की थी; उन्हें पार्टी की उमेदवारी घोषित हुई, पर चुनाव आयोग के नए निर्णय से पार्टी का चिह्न नहीं मिला। उन्होंने छानबीन के दौरान اعتراض लिया और निर्वाचन निर्णय अधिकारी व जिला सत्र न्यायालय में अपील की थी। इसलिए प्रभाग चार में सिर्फ नगराध्यक्ष पद के लिए मतदान होगा; 4 दिसंबर नामांकन, 10 दिसंबर तक नामांकन वापस लेने की अंतिम तिथि, 20 दिसंबर मतदान और 21 दिसंबर मतगणना। नगराध्यक्ष और अन्य प्रभागों के चुनाव कल ही होंगे।
95
comment0
Report
SKSACHIN KASABE
Dec 01, 2025 05:16:58
Pandharpur, Maharashtra:सांगोला शहाजी बापू पाटील - धाड पडल्यानंतर शहाजी बापू पाटील यांची प्रतिक्रिया - हे सगळं चुकीच्या दिशेने राजकारण सुरू आहे - राजकारण सोडून देण्याचा विचार आज मनात येत आहे - वरिष्ठ नेत्यांशी बोलून मी आता थांबण्याचा विचार करत आहे - अशा राजकारणाचा पद्धत कधी सांगोल्यात झाली नाही - मी अनेक निवडणुका लढवल्या पण अशी कारवाई कधी झाली नाही - सांगोल्याच्या स्वाभिमानी जनतेने हे सगळ पहावं - या धाडी मागे सांगोला मधील माजी आमदार दीपक साळुंखे यांनी पालकमंत्री.जय कुमार गोरे यांच्या हाताला धरून त्याने हे काम केले आहे. - काल सांगोला मधील कार्यालयात पडलेल्या धाडी नंतर माजी आमदार शहाजी पाटील उद्विग्न राजकारणातून बाजूला होण्याचा मनात विचार आला आहे.
154
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 01, 2025 05:01:52
120
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 01, 2025 04:52:56
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात पुन्हा एकदा भाजपाचे ऑपरेशन लोटस, काँग्रेस शहराध्यक्षांच्या प्रभागातच भाजपने टाकले जाळे - सोलापुर शहरात पुन्हा एकदा भाजपाचे ऑपरेशन लोटस - काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या प्रभागातच ऑपरेशन लोटस झाल्याने शहरातील राजकारणात रंगल्या चर्चा - काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूरच्या दौऱ्यावर असताना काँग्रेसच्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांचा भाजपात प्रवेश - ऑपरेशन लोटस करण्यामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे , शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांची प्रमुख भूमिका - आमदार देवेंद्र कोठेंनी अबकी बार 75 पारचा नारा दिला असून शहर उत्तर, शहर मध्य, आणि सोलापूर दक्षिण मतदार संघात ज्या ठिकाणी भाजपचा नगरसेवक निवडून आलेला नाही अशा जागांना केले लक्ष्य - तर यावेळी आ. सुभाष देशमुख, आ. विजयकुमार देशमुख यांची देखील उपस्थिती - महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या ऑपरेशन लोटसमुळे शहरात एकच खळबळ
217
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Dec 01, 2025 04:33:24
Satara, Maharashtra:सातारा जिल्ह्यातील एकूण 9 नगरपालिकांपैकी फलटण आणि महाबळेश्वर या दोन नगरपरिषदांचा काही तांत्रिक कारणांमुळे निवडणूक कार्यक्रम रद्द करून नव्याने जाहीर करण्यात आला आहे. उर्वरित 7 नगरपालिकांचे मतदान प्रक्रिया 2 डिसेंबरला पार पडत आहे आणि 3 डिसेंबरला याचा निकाल जाहीर होणार आहे. मात्र उर्वरित महाबळेश्वर आणि फलटण नगरपालिका निवडणुकीचे मतदान हे 20 डिसेंबर मध्ये पार पडत असून याचा निकाल 23 डिसेंबरला लागणार आहे... याबाबत माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी लोकसभा, विधानसभा निवडणुक निकालाप्रमाणे 3 डिसेंबर रोजी जाहीर होणारा निकाल आणि पुढे ढकललेल्या 2 नगरपालिकांचा एकत्र जाहीर करावा अशी मागणी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली आहे...
143
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Dec 01, 2025 04:32:58
Satara, Maharashtra:सातारा नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट चे राजेंद्र चोरगे यांनी एक अनोखा कार्यक्रम साताऱ्यात आयोजित केला होता या कार्यक्रमांमध्ये सातारा नगरपालिका निवडणुकीच्या नगराध्यक्ष पदासाठी उभे असणाऱ्या सर्व पक्षातील उमेदवारांना त्यांनी आमंत्रित केले होते यावेळी पक्ष, चिन्ह, आघाडी निवडणुकीनंतर बाजूला जाईल आणि साताऱ्याचा शाश्वत विकास हाच आमचा एकमेव अजेंडा राहील. असा विश्वास एकत्र आलेल्या सर्वच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी व्यक्त केला. एवढेच नाही तर दिलेला आश्वासनांवर कटिबद्ध राहण्याचा वचन नामा बाँड देखील सर्व सातारकारांच्या साक्षीने लिहून दिला... यावेळी बालाजी ट्रस्टचे राजेंद्र चोरगे यांनी नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिलेल्या भाजप,महाविकास आघाडी याबरोबरच इतर पक्ष अपक्ष उमेदवारांना सातारा शहराशी निगडित असणारे रॅपिड फायर प्रश्न विचारले असता यावर कोणालाही पूर्ण उत्तर देता आले नाही.... या राबवलेल्या उपक्रमाला साताऱ्यातील प्रत्येक क्षेत्रातील नामवंत उपस्थित होते... या कार्यक्रमाला सातारकरांनी देखील मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
143
comment0
Report
Advertisement
Back to top