Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423203

मालेगाव में खोमेनी की मौत पर विरोध, मज्जिद पर काले झंडे और कैंडल मार्च

VNVishal Nagesh More
Mar 02, 2026 10:02:13
Malegaon, Maharashtra
ईरान के वरिष्ठ नेता खोमेनी की मौत के बाद विश्व में प्रतिक्रियाएं तेज हो गईं। नाशिक के मालेगाव में हुसेनी मज्जिद पर खोमेनी के बैनर लगाए गए और मज्जिद पर काले झंडे फहराए गए। रात्री नमाज़ के बाद कैंडल मार्च निकाला गया। मौलाना सैयद हैदर अब्बास ने कहा कि खोमेनी धार्मिक और सामाजिक नेता थे, उनकी मौत से हमे गहरा दुख है; आज रात मज्जिद में कुरआन पढ़कर मज्जिद से शिया कब्रस्तान तक कैंडल मार्च निकाला जाएगा। भारत सरकार से कहा गया कि नागरिकों और विदेश में रहने वाले भारतियों की सुरक्षा सुनिश्चित करे। मौलाना ने कहा कि प्रधानमंत्री मोदी इस समय इस्राइल में गए थे; लोग देखेंगे कि यात्रा के प्रभाव क्या होंगे। आज मालेगाव में इसके असर के चलते विरोध प्रदर्शन और कैंडल मार्च आयोजित किए जा रहे हैं।
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Mar 02, 2026 11:20:17
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- दुबईत अडकलेल्या चंद्रपूरच्या विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारला केली मदतीची मागणी, युद्धजन्य भागातून मायदेशी परतण्यासाठी मदतीचा हात पुढे करण्याची विनवणी, दुबईच्या जबेल पोर्ट भागात अडकले आहेत विद्यार्थी अँकर:--दुबईत अडकलेल्या चंद्रपूरच्या विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे. युद्धजन्य भागातून मायदेशी परतण्यासाठी मदतीचा हात पुढे करण्याची विनवणी त्यांनी केली आहे. दुबईच्या जबेल पोर्ट भागात हे विद्यार्थी अडकले आहेत. युद्ध किती दिवस चालेल हे सांगता येत नाही आणि मिसाईल व स्फोटाच्या आवाजांनी सर्वच दहशतीत आहे असेही त्यांनी आपल्या व्हिडिओत म्हटले आहे.
0
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Mar 02, 2026 10:01:29
Mumbai, Maharashtra:भांडुपमध्ये आठवीत शिकणाऱ्या मुलांनी आपल्याच मित्राचा काटा काढत, त्याचा बुडून मृत्यू झाल्याचा बनाव केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नक्की काय झाली हि घटना पाहूया. भांडुपच्या शिवनेरी कंपाऊंड मध्ये राहणारा चौदा वर्षाचा सिद्धार्थ लोंढे घराबाहेर खेळण्यासाठी गेला परंतु, संध्याकाळ उलटून गेले तरी सिद्धार्थ घरी न आल्याने त्याच्या कुटुंबियांनी भांडुप पोलिस ठाण्यास सिद्धार्थ हरवला असल्याची तक्रार केली. यानंतर पोलिसांनी सिद्धार्थ च्या मित्रांकडे चौकशी केली असता सुरुवातीला त्याच्या मित्रांनी सांगण्यास टाळटाळ केली परंतु, पोलिसांच्या उलट तपासणीत सिद्धार्थ हा विहार तलावात पोहताना बुडाला असल्याचं त्यांनी सांगितले. त्यानंतर विहार तलावातून अग्निशमन दल आणि NDRF पथकाने सिद्धार्थचा मृतदेह पाण्याबाहेर काढला आणि त्याचा मृतदेह शवविछेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदन अहवालात सिद्धार्थचा मृत्यू हा पाण्यात बुडून नाही तर, डोक्याला मार लागून झाल्या असल्याचं समोर आले. यानंतर पोलिसांनी त्याच्या मित्रांची सखोल चौकशी केली असता त्यांनीच सिद्धार्थच्या डोक्यावर वार करून त्याला विहार तलावात फेकल्याचं कबूल केलं. बाईट्स - बाळासाहेब पवार (व. पो. नि. भांडुप) Vo.2 सिद्धार्थ आणि त्याचे तीन मित्र हे आठवीत शिकणारे असून त्यातील एक मित्र ह्या सिद्धार्थच्या घरासेजारीच राहणारा होता. सिद्धार्थ हा या मित्रांवर दादागिरी करत असल्यामुळे त्याचा खून केला असल्याचं पोलिसांकडून जरी सांगण्यात आलं असलं तरी, सायकल चालविण्यावरुन या चौघांमध्ये वाद निर्माण झाले आणि कट रचून या तिघांनी सिद्धार्थला जीवे मारल्याचं सिद्धार्थचे पालक सांगत आहेत. बाईट्स- अजय लोंढे (पालक) Vo.3 एका किरकोळ वादातून मैत्रीचे रूपांतर वैरात झाले… आणि त्यातून एका निरागस जीवाचा अंत झाला. प्रश्न आता इतकाच — अल्पवयीन मुलांमध्ये वाढत चाललेली हिंसक प्रवृत्ती थांबवण्यासाठी पालक, शाळा आणि समाज किती सजग आहेत? याच आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे.
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Mar 02, 2026 09:36:24
Dharashiv, Maharashtra:धाराशिवमध्ये धक्कादायक घटना, 13 महिन्यांच्या चिमुकलीचे चुलत्याकडून कोयत्याने तुकडे; धाराशिवच्या गवळेवाडी येथील धक्कादायक घटना मुलीला अद्याताने पळवून नेल्याची वडिलांनी दिली होती तक्रार, पोलीस तपासात चुलत्यानेच पळवून नेल्याचे समोर चुलता शंकरेश्वर माने याने कोयत्याने चिमुकलीचे तुकडे करत पोत्यात भरून जमिनीत पुरले आरोपीकडून कबुली जबाब, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला तामलवाडी पोलिसांनी 24 तासात संशयित आरोपीला ताब्यात घेत, मृतदेहाचा शोध घेतला भावाची पत्नी पर पुरुषासोबत पळून गेली, मुलगी भावाची नसल्याच्या संशयावरून रागाच्या भरात चुलत्याने मुलीचा खून केल्याची प्राथमिक माहिती
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 02, 2026 09:32:18
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:विरोधी पक्ष नेता विरोध करतानाचे शॉट्स आणि महापालिका अधिकारी बाईट्स 2 सी ला जोडले आहेत तर , जनरल shots, विरोधी पक्ष नेता byte mim अतिक्रमण नावाने tvu वरून आले आहेत...संजय शिरसाठ byte त्यांच्या पीसी मधून घ्यावा... Anchor : छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेवरून रणकंदन माजलं असून, महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्यांसह एमआयएमच्या १४ नगरसेवक आणि त्यांच्या पतींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सरकारी कामात अडथळा आणल्याचा ठपका महापालिकेच्या तक्रारी वरून पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. ( शहागंज भागातील गोंधळ, जेसीबी समोर उभे असलेले नगरसेवक, पोलिसांशी सुरू असलेली हुज्जत आणि शॉट्स वापरा ) छत्रपती संभाजीनगरच्या शहागंज भागात महानगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असताना प्रचंड राडा झाला। विरोधी पक्षनेते समीर साजेद बिल्डर आणि त्यांच्या समर्थकांनी पालिकेच्या पथकाला अक्षरशः पिटाळून लावलं. हातगाडी चालकांनी एक दाम्पत्याला मारहाण केलेली त्यानंतर हा सगळा वाद सुरू झाला होता , महापालिकेने कडक कारवाई सुरू केलीय मात्र एमआयएम चा याला विरोध सुरुय, त्यातून अनेक ठिकाणी महापालिकेचया पथकाला एमआयएम नगरसेवकांनी हाकलून लावले त्यानंतर सरकारी कामात अडथळा आणल्याची तक्रार महापालिकेने केलीय... काय आहेत आरोप ? * पालिकेच्या महिला उप-आयुक्त सविता सोनवणे यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. * "महानगरपालिका तुमच्या बापाची जहागीर नाही" अशा शब्दांत पथकाला दमदाटी केली. * जेसीबी आणि ट्रकला बळजबरीने रोखून धरलं. * हातगाडी चालकांना पुन्हा अतिक्रमण करण्यासाठी भडकवलं.या प्रकरणी पालिकेच्या तक्रारीवरून आता ४० ते ५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महत्त्वाचं म्हणजे विरोध सुरू होण्याआधीच महापालिकेने या नगरसेवकांना इशारा दिला होता मात्र नगरसेवकांनी पालिकेच्या इशारा कडे दुर्लक्ष केले...
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 02, 2026 08:32:38
Kalyan, Maharashtra:डोंबिवलीत पादचारी तरूणीची चेन लांबविणारे दोघे अटकेत रिक्षावाल्याच्या सतर्कतेमुळे गुन्ह्याची पोलखोल डोंबिवलीतील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या मच्छी मार्केटकडून स्कायव्हॉकवर एक तरूणी जिना चढत होती. तिच्या गळ्यात सोन्याची चेन होती. तेथे दबा धरून बसलेल्या दोघापैकी एकाने या तरूणीच्या पाठीमागे जाऊन तिच्या गळ्यातील चेन हिसकावून पळ काढला. एका रिक्षावाल्याच्या हा प्रकार लक्षात येताच त्याने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने चोरट्याचा थरारक पाठलाग केला. मात्र त्या चोरट्याने लांबविलेली चेन हातोहात त्याच्या साथीदाराच्या ताब्यात दिली. अखेर विष्णूनगर पोलिसांनी दोन्ही अटकेचा ताब्यात घेतलं . आकाश बांगर, आणि प्रविण सुरेश पाटील अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे असून हे दोघेही शहापूर तालुक्यातील नाडगावचे रहिवासी आहेत. कल्याणच्या सत्र न्यायालयामध्ये हजर झाले असता आरोपीना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 02, 2026 08:23:13
Washim, Maharashtra:ईराक -अमेरिका युद्धामूळं वाशिमच्या रिसोड मधील चार पर्यटक दुबईत अडकले असून आमच्या हॉटेलच्या शेजारी मेट्रो स्टेशन वर स्पॉट झाला त्यामुळं आमची चिंता वाढलीये. आम्हाला लवकर मायदेशी घेऊन जा अशी आर्त हाक या पर्यटकांनी सरकारला दिलीये. रिसोड येथील भगवान निर्बान, त्यांनी पत्नी पदमाबाई निर्बान, मुलगा पवन निर्बान आणि सून नंदा निर्बान हे २४ फेब्रुवारी रोजी पुणे येथून दुबईला पर्यटनासाठी गेले होते. पाच दिवसांचा दौरा पूर्ण करून २८ फेब्रुवारी रोजी अबू धाबी येथून पुण्याकडे परतण्याचे त्यांचे तिकीट आरक्षित होते. मात्र अचानक निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे विमानतळावरील उड्डाण सेवा स्थगित करण्यात आली आणि त्यांच्या परतीचा प्रवास अनिश्चित झालाय. रिसोड येथील निर्बान कुटुंबिय; वृद्ध आई वडील, भाऊ वाहिनी दुबईत अडकल्यामुळं चिंतेत असून लवकरात लवकर भारतात आनण्याची विनंतीत्यांनी सरकारला केलीये. बाईट : पवन निर्बान.( दुबई येथून )मोबाईल नंबर:9575802227 बाईट : अजय निर्बान ( रिसोड येथून )
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 02, 2026 07:46:38
0
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 02, 2026 07:36:19
Nagpur, Maharashtra:Nitesh Rane Speech 15 मिनट पुलिस हटाओ और फिर देखो ऐसा कहने पर हमारा जवाब तुरंत आना चाहिये था, अरे पंधरा मिनट तो छोडो पांच मिनट पुलिस हटकर देखो तुम्हे तुम्हारे पाकिस्तान मे बैठे अब्बा के पास नही भेज दिया तो खुद को हिन्दू नही बोलेंगे। यह हिंदुराष्ट्र ही है, यहां 90% हिंदु ही रहते है, पाकिस्तान और बांगलादेश इस्लामिक राष्ट्र है, यहां (भारत मे) सेकुलर नाम का कुछ है ही नही, बाबासाहेब आंबेडकर जी ने जो संविधान लिखा उसका जो पहला ड्राफ्ट लिखा उसमे सेकुलर नाम की कोई चीज ही नही थी, उल्लेख ही नही था, यह तो बाद मे काॅंग्रेस वालो ने खुद को बचाने के लिये सेकुलर शब्द डाला, इस देश मे सर्वधर्म समभाव कुछ नही चलेगा यहां हिंदु राष्ट्र में पहले हिंदुओ का ही देखा जायेगा, फिर बाकी लोगो को गिना जायेगा यही भावना होनी चाहिये, यह गंगा जमुनी तहजीब वगैरे तुम लेके जाओ अपने पाकिस्तान में, यह तुम्हारे अब्बा का पाकिस्तान नही है गंगा जमुनी तहजीब करने के लिये, यह हिंदुओ का राष्ट्र है यहां सभी चीजे हिंदुओ के हिसाब से ही होगी, यहां सभी भाषा त्यौहार संस्कृति सभी हिंदुओ के हिसाब से ही होगी। अब कल परसो होली का त्यौहार है, हमे ही कहां जाता है ड्राय होली खेलो, दिवाली मे पटाखे मत फोडो, हम आप को कहते है क्या बकरी ईद ड्राय मनाओ, जो जो मेरी बाते मस्जिद मे छिप कर बैठकर सुन रहे है उन्हे मै सलाह देना चाहता हूँ, होली और रंगपंचमी हमारे लोग मनायेंगे, आप को रमजान मे तकलिफ ना हो इसलिये आप अपने नमाज के टायमिंग मे थोडा बदलाव कर लो, थोडी समझदारी आप दिखाओगे तो डंडो (पुलिस के डंडे) का दर्शन मिलने का कोई सवाल ही नही होगा। हमारे पुलिस के डंडे देखो कितने मजबुत है, यहां कुछ दिन पहले जब दंगा हुआ था तब पुलिस के डंडो का दर्शन हुआ था, कुछ कुछ लोगो को तो भगवान का भी दर्शन हुआ था, हिंदुओ के खिलाफ जो जो आयेगा उसे तो उपरवाले का ही दर्शन होगा, यह मोदीजी का हिंदु राष्ट्र है देवेंद्र जी का महाराष्ट्र है, यहां कोई भी हिंदुओ के तरफ देखेंगा तो हम सिर्फ घुसेंगे ही नही घुस के मारेंगे भी, इतना समझ के सब चीजे करना, मदरसे से पढ लिख कर कोई डाॅक्टर इंजीनियर बना है क्या? मदरसे आतंकवादीयो के अड्डे है, मै सीएम को मिल कर बोलने वाला हूं सब मदरसे बंद कर दो, नही चाहीये आतंकवादीयो के अड्डे हमको, नही चाहिये यह सब लफडे हमको। इन्हे अपने कार्यालयो मे डाॅ बाबासाहेब आंबेडकर जी का फोटो नही लगाना है टिप्या (टिपू सुल्लान) का फोटो लगाना है, उसे पता नही क्यो इज्जत देते है वह फोटो थूकने के लायक भी नही है। जब इन्हे पर्याय दिया जायेगा संविधान बडा या कुरआन बडा तो यह बोलेंगे कुरआन बडा है, हमारा इस्लाम बडा है, कभी संविधान का नाम भी नही लेंगे। 2047 तक इन्हे इस हिंदु राष्ट्र को गजवा ए हिंद के तहत मुस्लिम राष्ट्र बनाना है इसलिये अलग अलग जिहाद करते है। कभी लव जिहाद, कभी लैॅड जिहाद, कभी हलाल जिहाद... मै सीएम से मांग करने वाला हूं, घर वापसी का भी एक कानून लेकर आओ, क्यो छोडना इन्हे, सब को वापिस लेकर आओ, जैसा सरसंघचालक जी ने कहां था, जो जो आना चाहते है उन्हे लाना चाहिये इन जिहादियो के विरोध मे हम जब खडे रहेंगे तब..तो इनकी संख्या और हिंदुओ की संख्या...यह गिन कर 5-10% होंगे, जब सब हिंदु मिलकर बाहर आ जायेंगे तब यह कीडे मकोडो की तरह खत्म हो जायेंगे, इतनी है इनकी संख्या..
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 02, 2026 07:34:37
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 02, 2026 07:34:24
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 02, 2026 07:34:09
Akola, Maharashtra:अकोला महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपच्या विजय अग्रवाल यांची निवड झाली आहे. विरोधी पक्षाकडून काँग्रेस तर्फे मो.फजलू यांनी नामांकन अर्ज दाखल केला होता. महापालिका स्थापनेपासून संजय बडोणे हे १७ वे स्थायीसमिती सभापती आहेत. महापालिकेत भाजप प्रणित शहर सुधार आघाडीचे ४३ नगरसेवक आहेत तर महापालिका स्थायी समितीत १६ पैकी ९ सदस्य शहर सुधार आघाडीचे आहेत. स्थायी समिती सभापती करिता भाजपकडून अनेकांनी फिल्डिंग लावली होती मात्र आज विजय अग्रवाल यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आला. विजय अग्रवाल हे १५ वर्षांपासून नगरसेवक आहेत. विजय अग्रवाल यांना ९ मत तर काँग्रेसच्या मो.फजलू यांना ६ मत मिळाल. त्याचप्रमाणे एमआयएम ने आपली भूमिका तठस्थ ठेवली. आपली जबाबदारी वाढली असून शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लाऊन शहराचा सर्वांगीण विकास करणार असल्याचं नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी म्हंटलं आहे.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 02, 2026 07:33:55
Yavatmal, Maharashtra:यवतमाळचे दहा पर्यटक दुबई मध्ये अडकले आहेत. Америка-इराण-इस्राईल युद्धाचा परिणाम आखाती देशांवर झालेला आहे, युद्धात हवाई हल्ले होत असल्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा कोलमडली आहे. परिणामी दुबईत पर्यटनासाठी गेलेल्या यवतमाळच्या दहा पर्यटकांचे विमान रद्द झाल्याने ते दुबईतच अडकले आहेत. 24 फेब्रुवारीला ५ जण तर 26 फेब्रुवारीला दोन दाम्पत्य दुबईला गेले होते. एक विद्यार्थिनी देखील दुबईत आहे. येत्या दोन दिवसात हे सर्वजण परतणार होते मात्र युद्धामुळे त्यांच्या विमानाचे उड्डाण रद्द झाले. दरम्यान तिथे कुठलेही अडचण नसून परतीचे विमान कधी मिळेल हे निश्चित नसल्याचे पर्यटकांनी व्हिडिओद्वारे कळविले आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 02, 2026 07:16:32
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:संजय शिरसाट ऑन अजित पवार अपघात -त्यांनी जो काही व्हिडीओ दाखवला, तो नेमका त्या घटनेशी संबंधित आहे का मला माहित नाही. पण असे पायलट बाजूला झोपणे धोकादायक आहे. तेही मुख्य पायलट जागी झोपणे योग्य नहीं, त्यात मालकच झोपत असेल तर पायलट काय. -अपघातमध्ये दोन तीन प्रकार समोर आले, पहिले ज्या रणवे ने उतरायचे होते त्यावर का उतरले नाही, एवढे इंधन होते की परत पुण्याला जात येत होते, पण ते का उतरले... दोन एजन्सी आहेत सरकारी, त्यांचे दोन वेगवेगळ्या अहवाल असल्याने शंका आहे.... ऑन जय पवार -वेदना नक्कीच होणार, शंका वाढत चालली असून, हे योग्य नाही ऑन संजय राऊत राज्यसभा वक्तव्य -त्याला कसली चिंता आहे माहीत नाही, कुणाचेही संख्याबळ नाही, शरद पवारांचे नाव येते ,तीनही पक्ष वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहे, त्यामुळे मोठी फूट आहे ऑन संजय राऊत -संजय राऊतचा सल्ला घेऊन युद्ध लढणार का? आशा गोष्टींमध्ये कशाला नाक खुपसले पाहिजे, राऊतने डोनाल्ड ट्रम्पला फोन करून विचार म्हणावं ऑन गणेश नाईक -गणेश नाईक स्वतःच trp वाढवण्यासाठी शिंदे यांच्यावर टीका करतोय, त्याने टार्गेट फक्त शिंदे यांना केलं, त्याच्याच पक्षात विरोध होत असून, त्याच्यावर होत असलेले भ्रष्टाचार आरोप पाहता असं आरोप करत आहे ... ऑन mim नगरसेवक कारवाई -अन्याय कसला, नगरसेवक कारवाईला विरोध करत असेल तर कारवाई होते, कोणत्याही पक्षाचा असल्यास कारवाई नक्की होणार... ऑन अमोल मिटकरी वक्तव्य -मिटकरी यांनी केलेल्या विधानाला काही अंशी मान्य करावे लागेल, काही नेते पक्षात असे असतात त्यांना झिरो किंमत असते, स्वतःची किंमत दाखवण्यासाठी ते असे करतात, त्यामुळे मिटकरी बोलले आहे... -तो यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. आता काय परिणाम होतील पाहावे लागेल... -यावर खूप चर्चा झाली आहे. कुणाला विलीनीकरण व्हावे तर कुणाला नको वाटतो, आता हा मुद्दा मागे पडणार आहे, बहुतेक विलnikरण होणार देखील नाही...
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 02, 2026 06:45:18
Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातील करमाळा माढा तालुक्यातील केळी निर्यात शेतकऱ्यांना अमेरिका इस्रायल आणि इराण युद्धाचा फटका केळी निर्यात थांबली अमेरिका इस्त्रायल आणि इराण मधील युद्धजन्य परिस्थिती मुळे सोलापूर जिल्ह्यातून इराण, इराक, सौदी, बहरीन, कुवेत येथे नवी मुंबई येथील जेएनपीटी बंदरावरून जलमार्गे पाठविण्यात आलेल्या निर्यातक्षम केळीचे २५० कंटेनर दुबई व इराणच्या मध्यभागी असलेल्या हारमुज बंदरावर शनिवारी रोखण्यात आलेले आहेत. युद्धजन्य परिस्थितीमुळे कंटेनर असलेले जहाज पुन्हा नवी मुंबईच्या जेएनपीटी बंदराकडे वळविण्यात आलेले आहेत. यामुळे केळी उत्पादकांना आखाती देशांतील युद्धजन्यमेट्रिक टन उत्पादन होते. त्यापैकी ४० टक्के केळी स्थानिक बाजारपेठेत व देशातील इतर राज्यांमध्ये विक्री होतात. उर्वरित ६० टक्के केळीची आखाती देशांत विशेषतः इराणमध्ये निर्यात केली जाते. निर्यातक्षम केळी उत्पादनामुळे या पिकाच्या माध्यमातून ४ हजार कोटींची उलाढाल येथे होत असते याला मोठा फटका बसणार आहे
0
comment0
Report
sidebar-img
Advertisement
Back to top