Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

नाशिक: 317.15 करोड़ रुपये के अनुदान से 4 लाख किसानों के खातों में जमा

YKYOGESH KHARE
Oct 20, 2025 03:02:55
Nashik, Maharashtra
नाशिक - - शासकीय अनुदानातून वसुली न करण्याचे बँकांना आदेश - नाशिक जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व बँकांना आदेश - सप्टेंबरमध्ये झालेल्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नुकसान भरपाईचे पैसे जमा होण्यास सुरुवात - ४ लाख ९ हजार ४७६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ३१७ कोटी १५ लाख रुपये अनुदान जमा होण्यास सुरुवात - या शासकीय अनुदानातून कोणतीही कर्ज वसुली करू नका अथवा बँक खातं होल्ड न करण्याचे आदेश - आदेशाचं उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियमातील तरतुदीनुसार गंभीर स्वरूपाची कारवाई करण्याचा इशारा
5
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Oct 20, 2025 15:46:23
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Oct 20, 2025 15:15:23
0
comment0
Report
Oct 20, 2025 14:07:57
Yavatmal, Maharashtra:दारव्हा (प्रतिनिधी) — आज सोमवार, दिनांक 20 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता तहसील कार्यालयाच्या परिसरात दारव्हा तालुका व शहर युवक काँग्रेसतर्फे “अंधारलेली दिवाळी” म्हणजेच काळी दिवाळी आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रातील महायुती सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी ₹18,500 मदत देण्याची घोषणा केली होती, मात्र प्रत्यक्षात फक्त ₹5,100 मदत मिळाली असून अनेक शेतकरी अजूनही वंचित आहेत. सोयाबीनचे उत्पादन कमी व भाव फक्त ₹3,800–₹4,000 प्रति क्विंटल असल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करणेही कठीण झाले असून या निषेधार्थ युवक काँग्रेसने काळी दिवाळी साजरी केली. बाईट तालुका अध्यक्ष अतुल राऊत
1
comment0
Report
ASAshok Singh Shekhawat
Oct 20, 2025 13:45:46
Sikar, Rajasthan:सीकर दीपावली के दिन बाजारों में उमड़ी भीड़ सुबह से ही शहर के मुख्य बाजारों में खरीददारी के लिए लोगो की भीड़ बाजारों में सजावटी लाइट बनी आकर्षण का केंद्र शहर में यातायात व्यवस्था सम करने के लिए मुख्य मार्गों पर बंद किया वाहनों का प्रवेश सीकर में दीपावली के दिन शहर के बाजारों का नजारा पूरी तरह उत्सवमय दिखाई दिया सुबह से ही लोगों की भीड़ शहर के मुख्य बाजारों में उमड़ पड़ी हर उम्र के लोग खरीदारी के लिए घरों से निकले जिससे बाजारों में रौनक लौट आई है दुकानदारों के चेहरे पर खुशी साफ झलक रही है क्योंकि बीते कुछ दिनों से सजे बाजार अब खरीदारों से खचाखच भरी नजर आ रहे हैं शहर के मुख्य बाजार जैसे घंटाघर स्टेशन रोड जाट बाजार सुभाष चौक तबेला मार्केट जैसे प्रमुख इलाकों में सुबह से ही लोगों की लंबी कतारे देखने को मिली मिठाई कपड़े सजावटी सामान और इलेक्ट्रॉनिक उपकरणों की दुकान पर ग्राहकों की भीड़ देखने को मिली वहीं दीपावली को और खास बनाने के लिए रंग बिरंगी सजावटी लाइट्स ने बाजारों की खूबसूरती दुगनी कर दी है रात होती ही गलियों और दुकानों की छत जगमग रोशनी से सराबोर और हो गई है कई दुकानों ने विशेष थीम के साथ रोशनी की सजावट जो लोगों के लिए आकर्षण का केंद्र बनी हुई है वहीं प्रशासन द्वारा यातायात व्यवस्था बनाए रखने के लिए भी विशेष इंतजाम किए गए हैं शहर के मुख्य मार्गों पर वाहनों के प्रवेश पर रोक लगाई गई है ताकि भीड़भाड़ वाले इलाकों में पैदल चलने वालों को किसी तरह की परेशानी ना हो यातायात police द्वारा अलग-अलग चौराहों पर तैनात पुलिस और डायवर्जेंट मार्गो से वाहनों को मोड़कर व्यवस्था सुचारू है वहीं बाजारों में मिट्टी के पारंपरिक दिए से लेकर इलेक्ट्रॉनिक सजावटी लाइट्स और रंग बिरंगे पटाखे तक की बिक्री जोरो पर है दीपावली से जुड़ी खरीदारी ने पूरे शहर को रोशन और उत्साह से भर दिया है
0
comment0
Report
MDMahendra Dubey
Oct 20, 2025 13:45:30
0
comment0
Report
RSRajendra sharma
Oct 20, 2025 13:45:17
Kota, Rajasthan:संदिग्ध परिस्थिति में महिला की हुई मौत बेटे का कहना-खांसी होने पर मां ने पिया था कफ सिरप अनंतपुरा थाना पुलिस कर रही है मामले की जांच एन्कर: कोटा शहर के अनंतपुरा थाना क्षेत्र के अजय आहूजा नगर में रहने वाली एक महिला की संदिग्ध परिस्थितियों में मौत का मामला सामने आया है। महिला कमला देवी के बेटे ने आरोप लगाया है कि मां को खासी-जुकाम के बाद कफ सिरप पीने से तबीयत बिगड़ी, जिसके बाद इलाज के दौरान उसकी मौत हो गई। बेटे ने बताया कि उसकी मां दीपावली की साफ-सफाई में व्यस्त थीं, इसी दौरान उन्हें सर्दी-जुकाम हो गया। मां की तबीयत खराब होने पर रंगबाड़ी क्षेत्र के नागर मेडिकल स्टोर से कफ सिरप मंगवाया। सिरप के दो ढक्कन लेने के बाद उनकी तबीयत अचानक बिगड़ गई, बेचैनी और घबराहट बढ़ने लगी। उन्हें तुरंत न्यू मेडिकल कॉलेज अस्पताल में भर्ती करवाया, जहां डॉक्टरों ने कुछ जांचें कीं। डॉक्टरों के अनुसार, महिला की हृदय गति बहुत कम थी। इलाज शुरू किया गया, लेकिन देर रात उपचार के दौरान कमला देवी की मौत हो गई। मामले की सूचना पर अनंतपुरा थाना पुलिस अस्पताल पहुंची。 बाइट : मृतका का बेटा
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Oct 20, 2025 12:46:35
Parbhani, Maharashtra:अँकर- हिंगोलीत क्रेशर मशीन मालकाला शुल्लक कारणावरून दोघाजणांनी पेट्रोल पंपावर बेदम मारहाण केल्याची घटना समोर आलीय. लाकडी दांडा खुर्च्या आणि दगडांच्या सहाय्याने ही मारहाण करण्यात आलीय, काळुराम जाधव असे या मारहाण झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे तर शंकर देवकर व दिगंबर देवकर अशी मारहाण करणाऱ्या दोघांची नावे आहेत. दरम्यान या घटनेत व्यापारी जाधव हे गंभीर जखमी झालेत. ही घटना सतरा ऑक्टोबरला साडेतीन वाजता घडलीय. या प्रकरणात बासंबा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झालाय. मात्र पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक केली नसल्याने व्यापाऱ्याच्या कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण पसरलय, आरोपीना तातडीने अटक करण्याची मागणी आता पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्याकडे करण्यात आलीय.
4
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Oct 20, 2025 11:48:53
Pune, Maharashtra:मावळातील तळेगाव दाभाडे येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून उभारण्यात आलेल्या भव्य “श्री शिवशंभू स्मारक” प्रकल्पाचे लोकार्पण आज तळेगाव दाभाडे येथे पार पडणार आहे. या सोहळ्यापूर्वी श्री शिव शंभूतीर्थ, तळेगाव दाभाडे येथे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते शिवज्योत मानवंदना संपन्न झाली. या वेळी सह्याद्रीच्या गड किल्ल्यांवरून आणलेल्या शिवज्योतींनी परिसर दुमदुमून गेला. या सोहळ्यात सह्याद्रीच्या अनेक प्रतिष्ठानांचा सहभाग होता. प्रत्येक गडावरून आणलेल्या शिवज्योतींना व पवित्र जलकलशांना पूजन करून छत्रपतींच्या गौरवशाली इतिहासाला अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी “जय भवानी! जय शिवाजी!” या घोषणांनी संपूर्ण तळेगाव परिसर दुमदुमला.
6
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Oct 20, 2025 11:18:19
Jalna, Maharashtra:जालना : विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे 60 एकर ऊस जळून खाक,निमखेडा येथील घटना,नुकसान भरपाईच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको अँकर | जालन्यात ऊसाला शॉर्टसर्किटमुळे आग लागून 60 एकर ऊस जळून खाक झाला आहे.जाफ्राबाद तालुक्यातील निमखेडा बुद्रुक या ठिकाणी ही घटना घडली.उत्तम चव्हाण आणि पांडुरंग चव्हाण यांच्यासह ईतर काही शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झाला.विजेचे शॉर्ट सर्किट होऊन ऊस जळाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.आज सकाळी निमखेडा येथील गट नंबर 81,82,आणि 83 मध्ये आग लागून ही घटना घडली.दरम्यान जाफ्राबाद नगर पंचायत कार्यालयाने अग्निशमन दलाची गाडी पाठवून ही आग विझवल्यानं ईतर शेतकऱ्यांचा ऊस आगीपासून वाचवण्यात आला.दरम्यान जळालेल्या ऊसाचे पंचनामे करून भरपाई मिळण्याच्या मागणीसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं.महावितरण अधिकाऱ्यांनी सकारात्मक आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी हे आंदोलन मागे घेण्यात आलं.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Oct 20, 2025 11:16:59
Baramati, Maharashtra:بارामती شردار پوار ساوند بائك پوइंटير اون بارामती ہائڈ्रोलک پریوٹیٹ لمیٹڈ افتتاح سوہلا Baramati ہائڈرو لک پریوٹ لمیٹڈ یا کمپنیचा उद्घाटन सोहळा ज्येष्ठ नेते شرद پوار यांच्या हस्ते संपन्न झालाय.. شرد پوار एक प्रकारचे स्थिर उत्पन्न मिळत नव्हतं म्हणून आपल्या बाळदाद्यांनी हा निर्णय घेतला की आता गुराळ सोडून आणि साखर काढू. दोन-तीन ठिकाणी कारखाने काढण्याचा निर्णय घेतला. पहिले कारखाना भवानीनगर ला उभा राहिला मला आठवतंय मी त्यावेळी शिकत होतो भवानी नगर कारखान्याच्या संचालकांची बैठक असली ती सगळे संचालक पटले वाले होते. त्याकाळात शिक्षण नव्हतं पण दृष्टी होती, तयारी होती प्रामाणिक पण होता. बांधिलकी होती. त्यानंतर दुसरा कारखाना माळेगाव उभा राहिला. अनेक लोकांनी तिथे पुढाकार घेतला. आणि कारखानदारी उभी केली. ही कारखानदारी गुळावरून साखरेवर गेली 1967 साली तुमच्या वाढ वडिलांनी माझी आमदार म्हणून निवड केली. आज त्याला 56 वर्षे होऊन गेली. मी या सर्व कारखानदारांमध्ये वेगळ्या दिशेने लक्ष घातलं. नुसती साखर नको साखर करू पण वीज करता येईल का. आज माळेगावला सोमेश्वरला आपण साखर करतो वीज करतो. कारखान्याच्या मळी पासून इथेनॉल निर्मिती करायचं यासाठी प्रयत्न केला आणि उत्पन्न वाढवलं. त्यामुळे हा धंदा आणखीन वाढला. त्याच काळामध्ये महाराष्ट्राच्या जनतेने मला राज्याचा सरकारमध्ये काम करायची संधी दिली. त्यानंतर पहिला निर्णय काय घेतला तो म्हणजे बारामती मध्ये एमआयडीसी काढायची दुधाचे प्रक्रिया करणारी डायनामिक्स सारखी इंडस्ट्री आणायची. मला आनंद आहे आता मला काही लोकांनी फार सहकार्य केले. मी शेतकऱ्यांना विचारले इथे उद्योग आणायच्या आहेत जागा दिल का सगळ्यांनी दोन हात वर केले आणि द्या म्हणाले. जागा मिळाली आणि हळूहळू या ठिकाणी कारखानदारी वाढली. इतर उप पदार्थ निर्मिती होऊ लागले. बारामती हे उद्योगाचे केंद्र राहिलं. मला दहावीच्या नंतर पुण्याला शिक्षणाला जावं लागलं. मी आमदार झाल्यानंतर एक निर्णय घेतला की बारामती शिक्षण संस्था काढू. विद्य प्रतिष्ठान ही संस्था काढली तिथे आज 30 हजार मुले मुली शिकतात. माळेगावला मुलांच्या आणि मुलींची शिक्षणाचे स्वतंत्र सोय केली. त्या ठिकाणी 4 हजार मुले मुली शिकतात. सोमेश्वर कॉलेज या ठिकाणीही काही शिक्षण संस्था उभ केले तिथे काही हजार मुले शिकतात. याचा परिणाम देशात कुठेही गेलो कुठेतरी इथली मुले मला दिसतात सांगतात की आम्ही विद्य प्रतिष्ठान तिथले विद्यार्थी आहोत. काहींनी भारताच्या बाहेर परदेशात सुद्धा तुमची मुलं मुली बघायला मिळतात. शिक्षणाचा दालन आपण या ठिकाणी उभं केलं म्हणून हे घडलं. शिक्षण झाली पण नोकरीचा प्रश्न आहे. मला इथे येण्याच्या आधी काय काम करत आहेत त्याची माहिती होती मी आज एक नवीन प्रकल्प हाती घेतला तो म्हणजे हायड्रोलिक मशीन खरेदी केली. महत्त्वाची गोष्टी मशीन घेऊन कुठेही काम मिळेल तिथे आपल्या मुलांची जाण्याची तयारी आहे. त्याचा परिणाम आज मुंबईसारख्या ठिकाणी मोठं काम आपल्या मुलांना मिळाला आहे माझ्या मते ते काम कमीत कमी पंधरा वर्षे चालेल आणि वाढेल. 3 ते 4 वर्षात या मशीनची किंमत वसूल होईल. हा एक वेगळा दृष्टिकोन इतक्या करून लोकांनी कष्ट करून ठेवला आहे. आज मुंबईमध्ये मी बघतो अनेक ठिकाणी कुठे कचरा डेपो असेल धारावीसारखा मोठा भाग असेल स्वच्छतेची गरज असेल तिथली सगळी काम आज हळूहळू आपल्या मुलांना मिळू लागली आहे. या देशात उद्योगात मोठे झालेले अनेक लोक असे आहेत ज्यांचे माझे व्यक्तिगत संबंध आहेत. अशा एका गुजरात मधील मोठ्या उद्योजकाला मी सांगितले, ही कामे मुंबईत घ्या आणि ही कामी मुंबईत घेतल्यानंतर आमच्या मुलांमध्ये ज्यामुळे त्यांनी मुंबईतील काम घेतली
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Oct 20, 2025 11:04:17
Baramati, Maharashtra:राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांसाठी भविष्यात चांगला निर्णय घेतील : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत दौंड तालुक्यातील खडकी एका इथेनॉल प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ पार पडला यावेळी दत्तात्रय भरणे बोलत होते. शेतकरी बांधवांना एवढंच सांगायचं आहे येणाऱ्या काही दिवसात अतिवृष्टीचं संकट आहे ते कमी होईल शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारची मदत दिल्यानंतर भविष्यकाळात निश्चित प्रकारे माझ्या शेतकरी बांधवांसाठी ज्या काही चांगल्या गोष्टी करता येतील त्या योग्यवेळी राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांसाठी भविष्यात चांगला निर्णय घेतील असं मोठा विधान राज्याची कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केला आहे.
3
comment0
Report
Diwali 2025
Advertisement
Back to top