Back
अतिवृष्टि से बर्बाद सोयाबीन, किसानों ने स्पीड पोस्ट से पालकमंत्र्य को संदेश भेजा
AAASHISH AMBADE
Oct 01, 2025 11:31:20
Chandrapur, Maharashtra
अतिवृष्टीत उध्वस्त झालेले सोयाबीन स्पीड पोस्टने पालकमंत्र्यांना पाठवले, चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा अनोखा विरोध
चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यातील आसाळा गावातील शेतकऱ्यांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एक अनोखा मार्ग अवलंबला आहे. अतिवृष्टीमुळे संपूर्णपणे उद्ध्वस्त झालेले सोयाबीन पीक त्यांनी थेट स्पीड पोस्टने पालकमंत्र्यांकडे पाठवले आहे. गावातील बहुतांश शेतकरी सोयाबीन उत्पादक असून ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे त्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याचाच निषेध म्हणून शेतकऱ्यांनी खराब झालेले सोयाबीन स्पीड पोस्टमधून पाठवून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. स्पीड पोस्टसोबत पाठवलेल्या चिठ्ठीत, पालकमंत्र्यांनी गावाला भेट देऊन शेतकऱ्यांच्या पिकांची दयनीय अवस्था पाहावी आणि नुकसान भरपाईसंदर्भात तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी स्पष्ट विनंती करण्यात आली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowOct 01, 2025 12:34:540
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 01, 2025 12:34:450
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 01, 2025 12:15:590
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 01, 2025 12:15:470
Report
MAMILIND ANDE
FollowOct 01, 2025 12:07:074
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 01, 2025 12:02:250
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 01, 2025 11:49:090
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 01, 2025 11:48:310
Report
TTTUSHAR TAPASE
FollowOct 01, 2025 11:31:570
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowOct 01, 2025 11:01:000
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowOct 01, 2025 10:54:332
Report
LBLAILESH BARGAJE
FollowOct 01, 2025 10:51:300
Report
MAMILIND ANDE
FollowOct 01, 2025 10:45:280
Report
UJUmesh Jadhav
FollowOct 01, 2025 10:40:450
Report