Back
शिर्डी दर्शन के बाद शिवेंद्रराजे भोसले बोले, किसान संकट से उबारना सरकार की प्रतिबद्धता
KJKunal Jamdade
Oct 31, 2025 09:02:56
Shirdi, Maharashtra
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी शिर्डीत साई समाधीचं दर्शन घेतलंय.. राज्य सरकार शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्याचा पर्यंत करत असून विरोधकांकडे कुठलाही मुद्दा राहिलेला नाही.. मतदार याद्यांबाबत आक्षेप घेऊन मोर्चे काढणे हा स्वतःचे अपयश झाकण्याचा प्रयत्न असल्याची टीका शिवेंद्रराजे भोसले यांनी महाविकास आघाडीवर केली आहे.. जनतेचा महाविकास आघाडीवर विश्वास राहिला नसून आगामी निवडणुकांमध्ये महायुती चांगलं यश मिळवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.. मी नियमित साईबाबांच्या दर्शनाला येतो... अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी प्रार्थना केली... मुख्यमंत्रीांनी फक्त घोषणा केली नाही तर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू... राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी... शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करतय... शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये... रस्त्यांची कनेक्टिव्हिटी करण्याची कामे सुरू... या कामांसाठी निधीची तरतूद करून ठेवली आहे... कामे वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन... भक्त कुंभमेळ्याला आल्यानंतर शिर्डीला दर्शनाला येतातच... शिर्डी विमानतळा मार्गे नाशिकला जोडणाऱ्या रस्त्याचे काम हाती घेतले आहे... 574 कोटी रुपयांच्या अतिरिक्त कामांना मान्यता देण्यात आली आहे... भक्तांना लागणाऱ्या सुविधा उभारण्याचे नियोजन कुंभमेळा प्राधिकरणाचे सुरू आहे... कायदा हातात घेणाऱ्या कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही... मयत महिला डॉक्टरला न्याय मिळेल... राजकारणात आरोप प्रत्यारोप होत असतात... तपासात जे पुढे येईल त्यानुसार शंभर टक्के कारवाई होईल... मुख्यमंत्री कोणालाही पाठीशी घालणार नाहीं... पोलिसांवर कुठलाही दबाव नाही... मुख्यमंत्रीांनी पोलिसांना पूर्णपणे मोकळा हात दिलेला आहे... विरोधक हतबल झालेले आहेत... आगामी निवडणुकांमध्ये यश मिळणार नाही हे विरोधकांना दिसतय... महाराष्ट्रातील जनतेचा महाविकास आघाडीवर विश्वास राहिलेला नाही... विधानसभेच्या अपयशातून विरोधक अजून सावरलेले नाहीत... अपयशाचे खापर कुणावर तरी ढकलण्याचा प्रयत्न सुरू... छत्रपतींचा विषय काढल्याशिवाय मुद्दा मिळत नाही... शिवभक्तांना सुविधा मिळाव्यात यासाठी गड किल्ल्यावर नमो सेंटर सुरू करण्यात आले... केवळ केवळ निवडणुकांसाठी विरोधाला विरोध करू नये... विरोधकांकडे मुद्देच शिल्लक नाहीत... सरकारने सढळ हाताने मदत केल्याने पूरग्रस्तांचा मुद्दा राहिला नाही... त्यामुळे फक्त भावनिक मुद्दे काढण्याचा प्रयत्न सुरू... कुणी कुणाबरोबर जायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न... महायुतीला कुठलीही अडचण येणार नाही... आमचं काम सुरू आहे... आगामी निवडणुकांमध्ये महायुती आणि भाजप चांगलं यश मिळेल... मोर्चे आंदोलन करणे हा लोकशाहीत अधिकार... मात्र नुसते आरोप करण्याليه पुरावे आणि तथ्यांवर बोललं पाहिजे... ईव्हीएम बाबत काही सिद्ध करता आले नाही, आता मतदार याद्यांचा मुद्दा काढलाय... बिन बुडाचे आरोप करण्यापेक्षा राज्यातील इतर विषय महत्त्वाचे... सरकार जनतेची कामे करण्यात व्यस्त... विरोधकांचा मतदार याद्यांवर आक्षेप म्हणजे स्वतःचं अपयश झाकण्याचा प्रयत्न...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowOct 31, 2025 16:17:050
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowOct 31, 2025 16:16:520
Report
KPKAILAS PURI
FollowOct 31, 2025 15:46:070
Report
ABATISH BHOIR
FollowOct 31, 2025 14:16:480
Report
HPHARSHAD PATIL
FollowOct 31, 2025 14:04:420
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowOct 31, 2025 13:03:420
Report
UJUmesh Jadhav
FollowOct 31, 2025 12:47:270
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 31, 2025 12:47:060
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 31, 2025 12:37:420
Report
PNPratap Naik1
FollowOct 31, 2025 12:35:340
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 31, 2025 12:20:270
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 31, 2025 12:18:580
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 31, 2025 12:15:370
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 31, 2025 12:15:270
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 31, 2025 12:12:140
Report