Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane410210
बांद्रा माटोश्री क्षेत्र में ड्रोन के उड़ान से सुरक्षा व्यवस्था अलर्ट
MKManoj Kulkarni
Nov 09, 2025 08:51:20
Navi Mumbai, Maharashtra
बांद्रा माटोश्री परिसर के उच्च सुरक्षा क्षेत्र में ड्रोन उड़ते देखे गए, जिससे परिसर में खलबली मच गई। मुंबई पुलिस ने कुछ ही मिनटों में स्पष्ट किया। एमएमआरडीए ने बीकेसी और खेरवाडी क्षेत्र में ड्रोन उड़ाने की जानकारी के अनुसार परवानगी लेकर ड्रोन उड़ते देखा गया। खेरवाडी, बीकेसी और आसपास के क्षेत्र में पैड टॅक्सी के लिए एमएमआरडीए ने सर्वेक्षण किया। बताया गया कि परवानगी लेकर ड्रोन उड़वाया गया था। मातोश्री इलाके में उद्धव बाळासाहेब ठाकरे और आदित्य ठाकरे रहते हैं, इसलिए यह क्षेत्र बेहद संवेदनशील माना जाता है। अचानक इस क्षेत्र में ड्रोन मिलने से शक के घेरे में यह पूछा गया कि आखिर ड्रोन किसने भेजा। हमारे प्रतिनिधि मनोज कुलकर्णी ने इसका आकलन किया।
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SNSWATI NAIK
Mar 14, 2026 13:00:40
Navi Mumbai, Maharashtra:इरान और इस्राइल के युद्ध के प्रभाव ने आम जिंदगी पर असर डाला है। मुंबई की कृषि उत्पन्न market समिति (AMPC) में रोज सब्जी के 550 ट्रक और टेम्पो दाखिल हो रहे हैं, लेकिन मुंबई और Navi Mumbai के क्षेत्रों के होटल और रेस्टोरेंट गैस सिलिंडर की कमी के कारण बंद पड़े हैं, जिससे सब्जे मंडई पर असर पड़ा है। मार्केट में सब्जी ग्राहकों की कमी के कारण दाम गिर रहे हैं; सब्ज़ी के दाम 20 से 30 प्रतिशत तक नीचे गए हैं। रिटेल मार्केट में भी सामान्यत: सब्जी के दाम ज्यादा नहीं बढ़ रहे हैं, बल्कि गिरावट ही दिख रही है। सब्जीें 30 रुपये से लेकर 50 रुपये तक के किराने में बेची जा रही हैं, जिससे आम ग्राहक संतुष्ट नहीं दिख रहा।
198
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 14, 2026 12:16:50
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या मनपूर वर्तुळात रान तुळस असलेल्या जंगलात पेटलेला वनवा विझवीताना वनपालाचा होरफळून मृत्यू झाला आहे. विजय शिंगनजुडे असे मृत वनपालाचे नाव आहे. जंगलात वनवा पेटल्याचे समजतात ते वरिष्ठांच्या आदेशावरून पथकासमवेत जंगलात पोहोचले, आग विझवित असताना ते चारही बाजूने आगीच्या विळख्यात सापडले. त्यामुळे बचावासाठी त्यांनी झाडावर आश्रय घेतला. आगीच्या ज्वाला उंच भडकल्याने ते खाली कोसळले आणि ६० टक्के भाजले गेले. गंभीर जखमी वनपाल शिंगनजुडे यांचे वर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते, दरम्यान त्यांचा आज दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने वनवर्तुळात खळबळ उडाली आहे. वनपाल वनरक्षकांना वनवनवा हाताळताना कुठल्याही सुविधा मिळत नाही, त्यांना प्रशिक्षण देखील दिले जात नाही, त्यामुळे वारंवार अशा घटना घडत असून आता तरी प्रशासन जागे होणार का असा संतप्त सवाल महाराष्ट्र राज्य वनरक्षक पदोन्नत वनपाल संघटने ने उपस्थित केला आहे. बाईट : डॉ अजय पाटील : अध्यक्ष
203
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 14, 2026 12:15:39
304
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 14, 2026 12:07:52
Pandharpur, Maharashtra:आखाती देशातील युद्धाचा रिक्षा चालकांना मोठा फटका बसला आहे. गॅस पुरवठा कमी प्रमाणात होतो आणि गॅस दरवाढ झाली आहे. रिक्षा प्रवाशांनाही दरवाढीची झळ बसण्याची शक्यता आहे. आखाती देशात सुरू झालेल्या युद्धाचा परिणाम आता गॅस संबंधित नागरिकांना बसतोय. घरगुती गॅस मध्ये दरवाढ झाली आहे. तुटवडा होण्याची भीती सुद्धा व्यक्त होत आहे. एलपीजी गॅस दरवाढीने ऑटो रिक्षाचालकही अडचणीत आले आहेत. एलपीजी गॅसच्या किंमतीत प्रति लिटर मोठी वाढ झाल्याने त्यांना फटका बसला आहे. तर दुसरीकडे एलपीजी गॅसवरील रिक्षाचे भाडेवाढ होण्याची शक्यता आहे. शहरातंर्गत प्रवास आता महागणार आहे. अशातच रिक्षासाठी लागणाऱ्या एलपीजी गॅसचा पुरवठा आहे पहिल्या प्रमाणे सुरळीत होत नाहीये पंढरपूर शहरांमध्ये असणाऱ्या दोन पंपांपैकी अलटून-पालटून एखादा पंप बंद असतो त्यामुळे एलपीजी भरून रिक्षा वाहतूक करणाऱ्या चालकांना याचा त्रास होत आहे.
159
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 14, 2026 12:01:31
Kalyan, Maharashtra:मी बायकोला मारून आलोय! नवऱ्याच्या कबुलीजबाबाने पोलिसही हादरले कल्याणमध्ये चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या; ९ वर्षांच्या मुलासमोरच घडला थरार कल्याणमधील उंबर्डे परिसरात पत्नीची हत्या करून नाशिकला जाऊन स्वतःहून पोलिसांसमोर हजर झालेल्या पतीच्या कबुलीजबाबामुळे खळबळ उडाली आहे. अर्चना विशाल भुतकर असे मृत महिलेचे नाव असून तिचा pती विशाल भुतकर याने हा खून केल्याचा आरोप आहे.मिळालेल्या माहितीनुसार, हे दाम्पत्य गेल्या दीड वर्षांपासून कौटुंबिक वादामुळे वेगवेगळे राहत होते. विशाल हा मोठ्या मुलासह नाशिकमध्ये राहत होता, तर अर्चना कल्याणमधील उंबर्डे गावातील केडीएमसी गार्डनजवळील कैलास कारभारी यांच्या चाळीत राहून घरकाम करून आपल्या पाच वर्षांच्या मुलीचे संगोपन करत होती.दरम्यान, ११ मार्च रोजी विशाल नाशिकहून कल्याणमध्ये पत्नीला भेटण्यासाठी आला होता. पुन्हा एकत्र राहून संसार सुरू करण्यासाठी त्याने अर्चनाला विनंती केली. मात्र अर्चनाने त्यास नकार दिल्याने दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादातून संतप्त झालेल्या विशालने पत्नीवर चाकूने हल्ला करून तिची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.हत्या केल्यानंतर विशाल नाशिकला पळून गेला आणि तेथील पोलीस ठाण्यात जाऊन “मी माझ्या बायकोला मारून आलो आहे” अशी कबुली दिली. यानंतर नाशिक पोलिसांनी कल्याणमधील खडकपाडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.खडकपाडा पोलिसांचे पथक उंबर्डे परिसरातील घटनास्थळी पोहोचले असता अर्चना भुतकर हिचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. मयताच्या नातेवाईकांनी तिची ओळख पटवली. या प्रकरणी मयताचा मामेभाऊ राजू सुभाष ढाले यांनी दिलेल्या तक्रारीवरून खडकपाडा पोलीस ठाण्यात हत्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपआयुक्त अतुल झेंडे यांच्या आदेशानुसार तपास पथक नाशिकला रवाना करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी विशाल भुतकर याला अटक केली. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला चाकू, मोटारसायकल आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असला आहे.या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, नऊ वर्षांचा मुलगा हा या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याचे तपासात समोर आले आहे.
187
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 14, 2026 12:00:29
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर | गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा, घरघुती गॅसची टंचाई नसल्याचा प्रशासनाचा दावा फोल?(पॅकेज) मराठवाड्यात घरघुती गॅस सिलेंडरचा व्यवसायिक वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर छापेमारी, गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी मराठवाड्यात 88 पथकं स्थापन,5 जिल्ह्यातून आतापर्यंत 170 गॅस सिलेंडर जप्त अँकर : छत्रपती संभाजीनगरसह जालना,नांदेड जिल्ह्यात घरघुती गॅस मिळवण्यासाठी सर्वसामान्य नागरीकांना रांगा लावूनही तासंतास गॅस सिलेंडर मिळत नाहीय.तर दुसरीकडे मराठवाडयातील 5 जिल्ह्यातून व्यवसायासाठी वापरले जाणारे 170 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आलेत. एका बाजूला प्रशासन घरगुती गॅस सिलेंडर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याचा दावा करत असताना दुसऱ्या बाजूला नागरीकांना रांगा लावूनही गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं प्रशासनाचा मुबलक गॅस साठा असल्याचा दावा फोल ठरताना दिसून येतोय.बघूया मराठवाड्यातील गॅस टंचाई वरचा हा स्पेशल रिपोर्ट. व्हिओ:१: एक गॅस सिलेंडर आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील हे चित्र पहा.महिला,पुरुष सकाळी 7 वाजेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत भर उन्हात उभे आहेत.गॅस एजन्सीने आणलेला गॅसचा साथ संपवून जाईल या भीतीने हे नागरीक नाश्ता जेवण न करताच सकाळी घरातून बाहेर पडले पण दुपारपर्यंत रणरणत्या उन्हात उभे राहूनही त्यांच्या नशिबात गॅस सिलेंडर पडत नाहीय.यामुळे नागरीक हतबल तर झालेच पण भावनिक देखील झालेत.हे चित्र नुसतं छत्रपती संभाजीनगर शहरात नाहीय.जालना,बिड,नांदेड शहरात देखील अशाच रांगा गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी लागल्या आहेत.त्यामुळे घरघुती गॅस सिलेंडर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याचा प्रशासनाचा दावा फोल ठरल्यात जमा आहे. वाक थ्रू +चौपाल नितेश महाजन विथ नागरीक बाईट : नागरीक(नांदेडच्या फिडमध्ये हे बाईट आहेत) व्हिओ:०२: छत्रपती संभाजीनगरमध्ये एका गॅसच्या टाकी साठी नागरिकांची सुरू असल्याची घालमेल तुम्ही पाहिली.पण घरघुती गॅसची कोणतीही कमतरता नसल्याचं जिल्हाधिकारी म्हणतायत.ज्याप्रमाणे टंचाईच्या काळात पाणी जपून वापरलं तशीच युद्धाची परिस्थिती निवळत नाही तोपर्यंत गॅस जपून वापरण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय. बाईट: दिलीप स्वामी,जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर(कोट वर असलेले,2C फिडमध्ये हा बाईट आहे) व्हिओ :०३: हे चित्र झालं घरघुती गॅस मिळवताना सर्वसामान्य नागरिकांचं.पण दुसरीकडे सर्वसामान्यांना घरघुती गॅस मिळत नसताना व्यवसायासाठी मात्र गॅस चोरून लपून मिळत असल्याच समोर आलंय.कारण घरघुती गॅसचा व्यवसायासाठी वापर करणाऱ्या प्रतिष्ठानांवर भरारी पथकाने कारवाई करत मराठवाडयातील 5 जिल्ह्यातून 170 गॅस सिलेंडर जप्त केलेत. मराठवाडयातील कोणत्या जिल्ह्यात किती भरारी पथकं स्थापन करण्यात येऊन किती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले यावर एक नजर टाकूयात ●छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रचंड गॅस टंचाई असताना 11 भरारी पथकं स्थापन करूनही अजून एकही गॅस सिलेंडर जप्त करण्यात आलेला नाही. ●जालना जिल्ह्यात 8 पथकं स्थापन करण्यात आहेत.आतापर्यंत 59 सिलेंडर जप्त झालेत. ●बिड जिल्ह्यात 19 भरारी पथकं स्थापन ,3 हॉटेलवर फौजदारी कारवाई करण्यात आली. 203 ठिकाणच्या छापेमारीत 28 सिलेंडर जप्त झाले ●परभणी जिल्ह्यात 9 पथकं स्थापन,एका कारवाईत 68 सिलेंडर जप्त करण्यात आलेत. ●लातूर जिल्ह्यात 10 भरारी पथक आहेत.7 हॉटेलमधून 8 सिलेंडर जप्त झाले ●धाराशिव जिल्ह्यात 8 पथक आहेत.81 हॉटेलची तपासणी करत या पथकाने 7 सिलेंडर जप्त केलेत. तर हिंगोलीत 7,नांदेडमध्ये 16, भरारी पथकाची स्थापना करण्यात येऊनही अजून एकही सिलेंडर जप्त झालेला नसला तरी 5 जिल्ह्यातून एकूण 170 सिलेंडर आतापर्यंत या पथकाने जप्त केलेत.त्यामुळे सामान्यांना न मिळणारा गॅस व्यावसायासाठी मिळतो कसा असा प्रश्न उपस्थित झालाय. दरम्यान घरघुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचा ईशारा ठिकठिकाणच्या पुरवठा अधिकाऱ्यांनी दिलाय. बाईट : सविता चौधर, जिल्हा पुरवठा अधिकारी, जालना(माझ्या 2c फिडमध्ये हा बाईट आहे) बाईट : डॉ जगदीश बारदेवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी,नांदेड (सतीशने नांदेड हुन पाठवलेल्या 2c फिडमध्ये हा बाईट आहे) व्हिओ:४:एका बाजूला प्रशासन घरघुती गॅस सिलेंडर उपलब्ध असल्याचा दावा करत असलं तरीही प्रत्यक्षात स्थिती मात्र वेगळीच आहे.त्यामुळे प्रशासनाने भरारी पथकामार्फत व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर कारवाई सुरू केलेली असताना अशाच पद्धतीने कारवाई घरघुती गॅस सिलेंडर मिळण्यासाठी एजन्सी चालकांवर करण्याची हिंमत दाखवली तर सर्वसामान्य नागरिकांना गॅस सिलेंडर लवकर मिळेल हे नक्की नितेश महाजन,झी-२४ तास,छत्रपती संभाजीनगर
217
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 14, 2026 11:45:24
Shirur, Maharashtra:अमेरिका, इस्रायल और इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता स्थानिक बाजारपेठांपर्यंत उमटू लागले आहेत. पुणे जिल्ह्यातील औद्योगिक शहर असलेल्या चाकण परिसरालाही या परिस्थितीची झळ बसू लागल्याचे चित्र आहे. युद्धामुळे आखाती देशांतील वाहतूक व्यवस्थेत अडथळे निर्माण झाल्याने कांद्याची निर्यात ठप्प झाली आहे. त्यामुळे रोजच्या 50 हजार पिशव्यांची आवक बाजार समिती मध्ये असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. चाकण येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात आल्याने कांद्याचे भाव गडगडले आहे. सध्या बाजारात शेतातील काढलेला लाल कांदा मोठ्या प्रमाणात आला आहे मात्र निर्यात होत नसल्याने स्थानिक बाजारात मागणी घटल्याने भाव कमी झाले असल्याने शेतकरी चिंतेत वाढ झाली आहे. 10 ते 12 रुपये किलो बाजारभाव आल्याने शेतकऱ्याचा खर्चही यामध्ये भागत नसल्याने शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे.
159
comment0
Report
UJUmesh Jadhav
Mar 14, 2026 11:32:02
156
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 14, 2026 11:07:13
Khed, Maharashtra:पुणे–नाशिक महामार्गावर चाकण ते खेड दरम्यान शिरोली फाट्याजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. जवळपास तीन ते चार किलोमीटरपर्यंत vehicleांची लांबच लांब रांगा असून प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. लग्नसराईचा हंगाम सुरू असल्यामुळे पुणे व मुंबईमधून ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे–नाशिक महामार्गावर वाहतुकीचा ताण वाढला असून चाकण ते खेड दरम्यानच्या शिरोली फाट्याजवळ मोठी कोंडी निर्माण झाली आहे. या ठिकANI जवळपास तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा दिसत आहेत. दुपारच्या उन्हात वाहनांमध्ये अडकलेल्या प्रवाशांचे हाल होत आहेत. प्रतिनिधी हेमंत चापुडे, झी मिडिया खेड पुणे...
101
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 14, 2026 11:05:20
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या उमरखेड बायपास हायवेवर वाहतूक पोलीस तळ ठोकून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करीत असल्याने या भागाचे खासदार नागेश आष्टीकर यांनी संताप व्यक्त केला आहे. वाहतूक पोलिसांनी चार-पाच वाहनधारकांना विनाकारण अडवून ठेवलेले आढळल्याने त्यांनी कर्मचाऱ्यांना जाब विचारला. उमरखेड शहरात वाहतुकची मोठी समस्या असताना तिकडे योग्य नियोजन न करता बायपासवर वाहनधारकांना अडवून त्रास देणे योग्य नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. यावेळी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची फोनवरून संपर्क साधत हा प्रकार बंद करण्याच्या सूचना दिल्या, नागरिकांशी संयमाने व कायद्याच्या चौकटीत वागावे असेही त्यांनी सांगितले.
122
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 14, 2026 10:49:51
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:अँकर - एलपीजी गॅस भरण्यासाठी सांगलीत सध्या रिक्षा चालकांची गेल्या तीन दिवसांपासून झुंबड उडाली आहे. तासन-तास थांबून रिक्षा चालकांना एलपीजी गॅस भरावा लागतोय गॅस पंप वर आता जवळपास रिक्षांच्या दोन दोन किलोमीटर अंतरापर्यंत लांब रांगा लागल्याचे चित्र सांगलीत पाहायला मिळते, मात्र इंधन टंचाई नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. सांगलीत वाहनांच्या एलपीजी गॅसचा तुटवडा! सांगली मिरजेतील तीन पैकी एकच एलपीजी गॅस पंप चालू. एलपीजी गॅस दारात देखील झाली आहे 25 रुपयांची वाढ; तरीही गॅस भरण्यासाठी रिक्षाचालकांच्या दोन किलोमीटर पर्यंत लांबच्या लांब रांगा. पाच ते सहा तासांनंतर गॅस भरण्याचा येतोय नंबर. व्ही लोग - एखादी देशातल्या युद्ध स्थितीमुळे देशातल्या गॅस पुरवठ्यावर परिणाम झालाय अगदी याच्यात झळा आता सांगलीतल्या रिक्षाचालकांना देखील बसत आहेत. वाहनांमध्ये भरला जाणारा एलपीजी गॅसचा तुटवडा होत असल्याने रिक्षाचालक हैराण झालेत. तासनतास थांबून रिक्षामध्ये गॅस भरण्याची वेळ आली आहे गॅसचा तुटवडा होत असल्याने ती परिस्थिती निर्माण झाल्याचा भिक्षाचालकांकडून सांगण्यात येत आहे. बाईट - मेहबुब मुलाणी - रिक्षाचालक, सांगली. व्ही लोग - उदय कोळी - रिक्षाचालक, सांगली. गेल्या तीन दिवसांपूर्वी अर्धा किलोमीटर इतक्याच रिक्षाच्या रांगा होत्या, मात्र आता या रिक्षाच्या रांगा तब्बल दोन किलोमीटर इतक्या लांब लागल्या आहेत. पण तरीदेखील तासं-तास थांबून रिक्षाचालक गॅस भरून घेत आहेत. बाईट - अमीन मुल्ला - रिक्षाचालक, सांगली. बाईट - अल्ताफ शेख - रिक्षाचालक, सांगली. व्ही लोग - गॅस तुटवड्याचा परिणाम रिक्षा चालकांच्या व्यवसायावर होत आहे तितकच नव्हे तर गॅसच्या दरात देखील वाढ झाली आहे 55 रुपये असणारा एलपीजी गॅस आता 80 रुपये इतक्या दराने विक्री चालू आहे, डबल 25 रुपयांची वाढ युद्धाच्या परिस्थितीमुळे झाल्याचं सांगण्यात येतं त्यामुळे त्या एलपीजी गॅस तुटवडा आणि दरवाढीचा फटका रिक्षा चालकांना बसत आहे. व्ही लोग - दरम्यान जिल्ह्यामध्ये इंधनाचा तुटवडा नसून पुरेसा इंधनसाठा आहे. हा पुरवठा सुरळीतपणे ठेवण्यासाठी कंपन्यांचे अधिकारी व प्रशासन यांच्याकडून समन्वय साधून पुरवठा केला जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलय. बाईट - अशोक काकडे - जिल्हाधिकारी - सांगली. व्ही लोग - आखाती देशाच्या युद्धाचा फटका, थेट सांगलीच्या रिक्षा चालकांना बसलाय, रिक्षा चालकांना एलपीजी गॅस भरण्यासाठी दमछाक करण्याबरोबर आर्थिक ताण देखील सोसावा लागतोय त्यामुळे गॅस तुटवड्याचा परिणाम व्यवसायावर सध्या तरी झाल्याचं चित्र पाहायला मिळतय.
143
comment0
Report
Advertisement
Back to top