Back
शरद पवार: कांग्रेस खत्म नहीं होगी, गांधी-नेहरू के विचार को अपनाती है यह कांग्रेस
AAABHISHEK ADEPPA
Nov 16, 2025 14:50:29
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग : मला जी काँग्रेस समजते ती काँग्रेस संपणारी नाही, गांधी नेहरू यांचा विचार स्वीकारणारी ही काँग्रेस आहे - शरद पवार
शरद पवार ऑन सामाजिक प्रश्न :
- सामाजिक प्रश्नावर एका विचाराने चालणारे हे शहर आहे.
- अलीकडे काही शक्ती जाती धर्मामध्ये अंतर निर्माण करतायत. देशाच्या ऐक्यासाठी हे घातक आहे.
- शरद पवार ऑन बिहार निवडणूक :
- आमची माहिती वेगळी होती आणि निकाल वेगळा लागला. मात्र लागलेला निकाल स्वीकारायचा असतो.
- निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेसारखी योजना महाराष्ट्र असो किंवा बिहार त्या ठिकाणी सरसकट महिलांना पैसे देण्यात आले.
- नगरपालिका निवडणुकीत पैसे वाटप होतात हे आम्ही ऐकले होते पण सरकारच्या माध्यमातून सबंध महिला वर्गाला 10 हजार देणे हे आम्ही कधी ऐकले नव्हते.
- याचे काही परिणाम आहेत की नाही हे लोकांनी ठरवावे.
- दहा हजार दिले तेच कारण यशाचे असेल तर आम्हाला बसून विचार करावा लागेल.
*- उद्याच्या 1 ते 19 पर्यंत संसदेचे अधिवेशन आहे. विरोधी पक्षातले प्रमुख नेते त्यांना घेऊन आम्ही या गोष्टीवर चर्चा करणार आहोत.*
- या विषयावर काहीतरी धोरण ठरवले पाहिजे असे माझ्यातरी विचारात आहे.
*- ऑन नगरपरिषद युती :-*
- यापूर्वी कधीही नगरपरिषद निवडणूक इतक्या लांबणीवर कधीही पडल्या नव्हत्या.
*- महापालिका नगरपालिका या निवडणुकीत स्थानिक नेतृत्व एकत्र येतात. त्यामुळे साधारण जिथे एकत्र येता येईल पण येत असताना भाजप यांना बाजूला सोडून एकत्र येत असतील तर ते योग्य आहे.*
*- ऑन राधाकृष्ण विखे पाटील :-*
- मी त्यांच्या विधानाचे स्वागत करतो.
*- ऑन तरुण शेतकरी पत्र :-*
- मला पत्र आले ही गोष्ट खरी आहे पण मी त्यावर विचार केला नाही. माझा पत्र एका सहकाऱ्याने दाखवलं.
- तुमच्यातील कोणीतरी उत्साही पत्रकाराने त्यांनी ते टेलिव्हिजनवर नेलं.
- पण ही गोष्ट खरी आहे अनेक ठिकाणी बेकारी आहे आणि या बेकारीचा परिणाम या तरुण पिढीच्या आयुष्यावर होतोय.
- ऑन आमदार राजू खरे :
- एखाद्या दुसऱ्या प्रश्नावर त्यांनी फार वेगळे मत मांडले तर मी फार त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही.
- जो आमदार निवडून आला तो धोरणाचा, पक्षाचा विचार येतो तेव्हा ते पक्षाच्या चौकटी बाहेर नसावा.
*- ऑन स्थानिक पक्ष अस्तित्व :-*
- असं कधी होत नाही. याच्या आधी महाराष्ट्राचा विचार केला तर 1957 साली महाराष्ट्रात काँग्रेस यांचा पराभव झाला.
- लोकांना संयुक्त महाराष्ट्र समिती ही निवडून आली. त्यावेळी काँग्रेस संपली असं वाटलं.
- पक्ष असे संपत नसतात, तो विचार असतो.
- मला जी काँग्रेस समजते ती काँग्रेस संपणारी नाही. गांधी नेहरु यांचा विचार स्वीकारणारी ही काँग्रेस आहे.*
- ती काँग्रेस पुन्हा एकदा एका वेगळ्या स्थितीला पोहोचणार हे पाहू.
"शरद पवार (अध्यक्ष, राष्ट्रवादी शरद पवार गट )"
45
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 16, 2025 16:30:21233
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 16, 2025 15:15:08129
Report
JMJAVED MULANI
FollowNov 16, 2025 14:08:30191
Report
JMJAVED MULANI
FollowNov 16, 2025 14:03:53115
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 16, 2025 14:03:16143
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 16, 2025 13:48:3178
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 16, 2025 13:46:49113
Report
DPdnyaneshwar patange
FollowNov 16, 2025 13:46:21162
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 16, 2025 12:51:10139
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 16, 2025 12:46:2990
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 16, 2025 12:37:5094
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 16, 2025 12:35:26105
Report
ABATISH BHOIR
FollowNov 16, 2025 12:35:0860
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 16, 2025 12:16:44202
Report