Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune410503
बिबटियों से जंग: मंचर में पिंजरे बढ़ेंगे, हेल्पलाइन जल्द जारी
HCHEMANT CHAPUDE
Nov 03, 2025 18:17:58
Manchar, Maharashtra
मंचर/पुणे में बाईट – आशिष ठाकरे मुख्य वनसंरक्षक. 11 मागण्या लिखित स्वरूपात देण्यात येणार आहेत. त्यांची मागण्या आहेत त्या रास्त आहेत. ज्यात बिबट्याची संख्या वाढली आहे; सगळे बिबटे ऊस शेतीत राहत आहेत, जंगलात राहत नाहीत. जी संख्या वाढली आहे ती नियंत्रणात कराबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्या मागण्या सर्व लेखी देत आहेत. चार तालुक्यात 10 स्क्वेअर मध्ये साधारण 8 बिबटे असल्याचे WHA रिपोर्ट आहे. प्रत्येक कुटुंबाला बिबट्याची माहिती आहे त्यामुळे प्रत्येकजण बिबट्या पाहिले असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या घराजवळ बिबट्याचाω वावर आहे. प्रशासन आत्मपरीक्षण करत आहे. शेतकऱ्यांच्या वेदना प्रशासनाने समजून घेतल्या पाहिजेत. त्या आम्ही वरिष्ठांना आणि मंत्र्यांना कळविण्यात येणार आहोत. जर कोणी कर्मचारी चुकीचे काम करत असतील त्यांचा वर कारवाई करून कारवाई केली जाईल. वन विभागाचे काम आहे की पिंजरा आणि भक्षण ठेवले पाहिजे. शासकीय कर्मचाऱ्याने कार्य केले पाहिजे. सामान्य शेतकऱ्याच्या अडचणी स्वतःच्या समजून काम केले पाहिजे. उद्या मंत्रालयात बैठक आहे त्यावेळी वनमंत्री यांना येथील भूमिका आणि मागण्यांची चर्चा मांडणार आहेत. ठाणे जिल्ह्यात जर असे बिबटे सोडले तर याची माहिती घेऊ. कोणाबद्दल आरोप किंवा तक्रार असतील तर कळवावे, त्याच्यावर शहानिशा करून कारवाई करण्यात येईल. बिबट्याच्या हल्ल्या बाबत लवकरच हेल्पलाईन नंबर नागरिकांसाठी तयार करणार आणि प्रसिद्धी देण्यात येणार आहे. पिंजरे 242 आहेत, ते सगळे लावले आहेत; अजून 200 पिंजरे ऑर्डर केले आहेत, त्याला वेळ लागेल. अजून पिंजरे वाढवू. बिबट्या निवारण केंद्रात 42 बिबटे ठेवण्याचीCapacity आहे. या भागात रुग्णवाहिकेची संख्या वाढविण्यात येणार आहे. कालच्या जाळपोळ हा लोकांचा आक्रोश होता, त्याला आम्हाला सामोरे जावे लागेल, हे दुर्दैवी आहे. मला खात्री आहे पुढील 48 तासात कारवाई होणार आहे. प्रतिनिधी Hemant Chapude, Z Media, Manchar Pune.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
Nov 04, 2025 01:04:46
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Nov 04, 2025 01:04:30
Niphad, Maharashtra:नाशिक जिल्ह्याला हादरवणारी एक घटना निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे येथे घडली आहे. या घटनेबाबत तक्रारदार विश्वनाथ एकनाथ दराडे राहणार खंबाळे तालुका सिन्नर यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार जमिनीच्या वाटपाच्या कारणावरून भाचा असलेला भाऊसाहेब साबळे याचा आपल्या सख्या मामा-मामी सोबत वाद झाला होता या वादाचा राग मनात धरून भाऊसाहेब साबळे याने आपले मामा किसन दराडे व मामी बेबी दराडे यांचा पाठलाग करून त्यांच्या दुचाकीला निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे येथील गोदावरी नदीच्या पुलावर पाठीमागून इको कारने जोरदार धडक देऊन अपघात घडवून आणला मात्र हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय पोलिसांना आला होता. दरम्यान पोलिसांनी सखोल तपास करून मिळालेल्या पुराव्यांवरून संशयतावर खुनाचा गुन्हा नोंदवून त्यास अटक केली असून या घटनेचा पुढील तपास सायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक विकास ढोकरे हे करत आहेत
0
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Nov 04, 2025 01:04:15
Palghar, Maharashtra:डहाणू स्थित पटेल पाडा परिसर में पिछले सप्ताह फटाकों के कारण हुए संघर्ष के बाद मंत्री नितेश राणे ने आज कुछ हिंदू परिवारों से मुलाकात कर उन्हें सांत्वना दी. इस घटना के पश्चात दोनो पक्षों पर केस दर्ज हुए थे. आज राणे ने जख्मी हिंदू बांधवों से मिलकर उनका सपोर्ट किया और मुस्लिम समुदाय पर टिप्पणी भी दी. उनके संबोधन में हिंदू राष्ट्र, सर्वधर्म समभाव और कानून-व्यवस्था के विषय मौजूद रहे; उन्होंने शरिया कानून और पाकिस्तान जैसी टिप्पणी भी की. डहाणू में मस्जिद/अनधिकृत निर्माण के संदर्भ में सवाल उठे, और जनता के बीच हिंदू धार्मिक भावनाओं के बारे में बातें कही गईं. प्रशासन ने कहा कि कार्यक्रम शांति-पूर्वक प्रस्तुत किया गया और बहस को बढ़ावा नहीं मिला.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Nov 04, 2025 01:03:41
Yeola, Maharashtra:द्राक्षाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात उगाव येथे ठिकाणी द्राक्ष उत्पादक शेतकरी कैलास यादव पानगव्हाणे यांनी सकाळच्या सुमारास द्राक्ष बागेतच विषारी औषध घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे. सततच्या पावसाने द्राक्ष हंगाम वाया गेला या विवंचनेत हे द्राक्ष उत्पादक शेतकरी होते. दरम्यान या शेतकऱ्यावर बँकेत असलेले कर्ज, हात उसने यामुळे गेल्या सात ते आठ दिवसांपासून ते नैराश्यात देखील होते अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. सप्टेंबर महिन्यात शासनाने द्राक्ष बागांचे पंचनामे करून तुटपुंची मदत दिली होती मात्र सरकारने आता संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी पानगव्हाणे यांच्या कुटुबाकडून होत आहे. या संदर्भात या कुटुंबीयांशी बातचीत केली आहे आमची प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारेांनी...
0
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 03, 2025 15:50:39
Kolhapur, Maharashtra:अब एक बड़ी खबर कोल्हापूर जिल्ह्यातून. उसाच्या दराबाबत कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ ठरली आहे. उद्यापासून एक देखील साखर कारखाना चालू करू देणार नाही असा इशारा शेतकरी संघटनाच्या नेत्यांनी दिलाय. जिल्हाधिकारी येडगे यांच्यासोबत झालेल्या बैठकीवर आम्ही समाधानी नाही, त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत जाब विचारणार असा इशारा यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्‍यानी बोलवलेल्या बैठकीत कोणताच तोडगा न निघाल्याने कोल्हापूर जिल्ह्यात ऊस दराचा संघर्ष वाढणार आहे... त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊसाला तोडी घेऊ नयेत अस अहवान देखील राजू शेट्टी यांनी केले आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 03, 2025 13:31:04
Akola, Maharashtra:निराधार योजना व श्रावणबाळ योजनाच्या लाभार्थ्यांना अनेक महिन्यांपासून आर्थिक मदत मिळत नसल्याच्या निषेधार्थ शिवसेना (एकनाथ शिंदे गट) तर्फे तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन छेडण्यात आले. तहसील कार्यालयातील गलथान कारभारामुळे लाभार्थ्यांच्या खात्यात शासकीय मदत जमा होत नसल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. या आंदोलनात अनेक वृद्ध महिला व लाभापासून वंचित असलेले अर्जदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अनेकांनी डोळ्यांत पाणी आणून आपली व्यथा व्यक्त केली. सरकारने ज्या योजना गरजूंना आधार देण्यासाठी लागू केल्या, त्या योजना प्रत्यक्षात अंमलात येत नसल्याने लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. आक्रमक शिवसैनिकांनी तहसीलदारांच्या कक्षात ठिय्या देत तातडीने कारवाईची मागणी केली. परिस्थितीची दखल घेत तहसीलदारांनी लाभप्राप्तीमध्ये येत असलेल्या अडचणी त्वरित दूर करण्याचे आश्वासन दिले तसेच संबंधित लाभार्थ्यांना मदत करण्यात येईल असेही स्पष्ट केले. तहसीलदारांकडून आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, यापुढेही पैसे न मिळाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशाराही शिवसैनिकांनी दिला आहे.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 03, 2025 13:21:28
Manchar, Maharashtra:खासदार डॉ अमोल कोल्हे बाईट.... स्वतः वनमत्री यांनी येथे येऊन पाहणी करावी येथे एकूण 56 बळी बिबट्याच्या हल्ल्यात झाल्यात नागरिकांची परीक्षा पाहिली जाते का मुख्यमंत्र्यांना कबुतरासाठी बैठक घेता येते मात्र बिबट्या साठी बैठक घेण्यासाठी त्यांना वेळ नाही ज्या बालकाचा मृत्यू झाला त्याच्या नातेवाईंनी अंत्यसंस्कार करणार नसल्यावर ठाम आहे सरकार आमचा अंत पाहणार असेल तर अजून आंदोलन तीव्र करण्यातं येईल पालकमंत्री म्हणून अजित दादानी लक्ष घातले पाहिजे नरभक्षण बिबट्याला शूट केले पाहिजे बिबट्याची नसबंदी केली पाहिजे नसबंदी बरोबर राज्य आपत्ती घोषित करण्यात यावी तरच उपाययोजना होईल दुर्दैवाने अधिकारी यांनी वनमंत्र्यांना माहिती देत नाही म्हणून वनमंत्रानी यांनी सांगितले की जुन्नरचे बिबटे आमच्या जिल्ह्यात सोडले आहे वनमंत्र्यांची येथे यावे ग्रामस्थांचं म्हणणं ऐकून घ्यावं जेणेकरून त्यांचे अधिकारी त्यांना जे काही भ्रीप करतात आणि जी वस्तुस्थिती काय आहे ती त्यांना समजेल ग्रामस्थांचा रोष कमी होत नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच राहणार प्राणीमित्र काहीतरी सूर लावतील मात्र बिबट्या ची संख्या मोठी आहे एक मादी चार पिल्लांना जन्म देते त्यामुळे बिबट्याची संख्या वाढत आहे कुत्र्यांपेक्षा बिबट्याची संख्या जास्त झाली आहे काही वर्षापूर्वी आम्ही खांद्यावर खेळवल्याला बिबट्या आता आमच्या जीवावर उठला वेळ प्रसंगी आम्हाला वर्षा बंगल्यावर आंदोलन करावे लागेल
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 03, 2025 13:20:43
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - रूपाली चाकणकरांनी त्या डॉक्टर महिलेच चारित्र्यहनन केल तरी अजित पवार अजूनही गप्प का?- प्रकाश महाजन ज्वाला महाजन बाईट पॉईंटर कोण तो उपटसुंबा? पाशा पटेल इतका मतलबी आणि संधी साधू मतलबी सापडणार नाही. ज्यावेळेस गोपीनाथ मुंडे यांचे निधन झालं आणि त्यांचं पार्थिव परळीत आलं, तेव्हा धनंजय मुंडेनीं अंत्यसंस्कार करावे असं म्हणणारा पाशा पटेल होता. त्यानां माहिती नाही का गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याविषयी धनंजय मुंडे यांनी काय उद्गार काढले होते. त्यामुळे तो कसं काय वारस होऊ शकतो. पाशा पटेल यांना त्यांची मुलं वारस ठरवतील का हे बघा. *गोपीनाथ मुंडे यांचा वारसा फक्त पंकजा मुंडे दुसरं कोणी नाही* गोपीनाथ मुंडे यांचा वारसा ठरवण्याचा हक्क मुंडेंवर प्रेम करणारे आणि ओबीसी वर्गांना आहे. ऑन निवडणूक आयोग भाजप मला पण कळलं नाही भाजप निवडणूक आयोगाची बाण आपल्या अंगावर का घेतो. यातून कुठेतरी त्यांची अपराधाची भावना असेल. भाजपमध्ये पगारी प्रवक्ते झाले आहेत. एक पगारी प्रवक्ता फलटण प्रकरणाविषयी काय बोलला होता ही संताप आनणारी गोष्ट आहे. ऑन फलटण प्रकरण ती डॉक्टर बीड जिल्ह्यातील असल्याने आमचे भावनात्मक नाते आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष अजूनही पदावर कशा आहेत हेच आम्हाला कळत नाही. आयोगाच्या अध्यक्षांनी महिलाचे चारित्र्यहनन केले. *रूपाली चाकणकरांनी त्या डॉक्टर महिलेच चारित्र्यहनन केल तरी अजित पवार अजूनही गप्प का?* मुख्यमंत्रि रणजीत सिंह निंबाळकर यांना कशी काय क्लीनचीट देऊ शकतात. यासाठीच्या चौकशीत ते जर निर्दोष असतील तर हरकत नाही. अशा प्रकारची माणसं तुमच्याभोवती गोळा होत असतील तर पक्ष बदनाम होणारच. ऑन जयकुमार गोरे आणि रूपाली चाकणकर वक्तव्य जयकुमार गोरे यांचा लोकांनी काय काय नाही दाखवल. ज्या महिलेला कोटी रुपये देताना ट्रॅप केलं. त्यांना ईडीने विचारलं 1 कोटी रुपये कुठून आले. त्यांच्या दृष्टीने स्त्री जर फक्त उपभोगाची वस्तू असेल तर त्यांच्या तोंडून हे वक्तव्य येणार. हे कोणीही मूळ भाजपाचे नाहीत. ते बाहेरून आले आहेत त्यांचे लोक घेऊन आले आहेत. असं कसं काय एक कॅबिनेट मंत्री बोलू शकतो. समजा त्यांची चॅटिंग असेल तर काय म्हणणं आहे तुमचं. चॅटींग असतील म्हणून काय आत्महत्या करायला लावायचे का? वेश्यांना सुद्धा सन्मान असतो. कोणत्या तरी मजबूरतून ते काम करत असतात. त्यातून तुम्ही सांगणार का त्या वेश्याला काय सन्मान नाही. आज कालचे राजकारणी वर्तमानपत्र आणि पुस्तके वाचत नाहीत त्यामुळे त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार. *अजित पवारांनी पीडितांच्या घरच्यांना बोलले मात्र तुम्ही चाकणकर बाईंना घरी का पाठवलं नाही.?* *अश्या कोणत्या रूपात अडकले आहेत अजित पवार. घरी पाठवायला पाहिजे* ती डॉक्टर तिच्या जिवानिशी गेली पण त्याचं आता सगळे राजकारण करत आहेत. ऑन सुप्रिया सुळे महादेव मुंडे कुटुंबीय भेट आख्या महाराष्ट्रात गुंडांना पुसणारा पक्ष कोण होता. आता वेगळी झाली म्हणून काय झालं ते गुंड होते. आता इकडे गेले तिकडे गेले एवढेच झालं. *आख्या महाराष्ट्राचा आणि बीडचा राजकारण यांनी नासवलं आहे* ( सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता टीका) सहानुभूती म्हणून भेटायला गेले असतील. बाईट- प्रकाश महाजन, सामाजिक कार्यकर्ते
0
comment0
Report
Advertisement
Back to top