Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur440001
नागपुर में ओबीसी मोर्चा आज: जीआर रद्द करने की एकमुखी मांग
AKAMAR KANE
Oct 09, 2025 07:17:54
Nagpur, Maharashtra
Nagpur बाईट - विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते - On ओबीसी मोर्चा - - उद्याचा ओबीसीचा मोर्चा एक ऐतिहासिक असा मोर्चा होईल, नागपुरात ओबीसीच्या सकल ओबीसी समाजाच्या वतीने 2 सप्टेंबर चा काळा जीआर आहे तो जीआर रद्द झाला पाहिजे ही सर्व समाजाची एकमुखी मागणी आहे - जीआर काढून सरकार ओबीसींच्या मानेवर सुळी चालवण्याचा काम करत आहे - लाखोच्या संख्येने या मोर्चात उद्या लोक सहभागी होतेल, उद्या साडे अकरा ते बाराच्या दरम्यान मोर्चाची सुरुवात होईल महाराष्ट्रातून अनेक ओबीसींचे नेते या मोर्चात येणार आहेत - नेत्यांसोबत सामाजिक संघटना ओबीसींच्या हक्कासाठी लढणाऱ्या संघटनांचे प्रतिनिधी सुद्धा मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही पाचारण केलं आहे - ओबीसींचे तज्ञ,ज्यांचा ओबीसींच्या प्रश्नावर अभ्यास आहे त्यांना सुद्धा सकल ओबीसी समाजाला मार्गदर्शन करता येईल अशी सुविधा आहे - महायुती आणि फडणवीस सरकार जे म्हणतात की आमचा डीएनए ओबीसी आहे, तो डीएनए कोणाचा आहे हे सिद्ध करणारा उद्याचा मोर्चा असणार - जीआर रद्द करा हीच आमची प्रमुख मागणी आहे - नाहीतर गावागावात जाऊन सर्व लोकप्रतिनिधींना ओबीसी समाज जाब विचारेल - आम्ही कोणालाही पत्रिका किंवा निमंत्रण पत्रिका दिली नाही कारण कोणाचं लग्न नाही आणि बारसं नाही - हा ओबीसी समाजाचा मोर्चा आहे इथे कुठल्याही ओबीसीला येण्यास बंधन नाही जो कोणी ओबीसींच्या हिताचं रक्षण करतो त्यांनी स्वतः यावं - मी काही नेतृत्व करत नाही, मी एक ओबीसींचा कार्यकर्ता म्हणून कार्यकर्ते - आम्ही सगळ्यांनाच या मोर्चामध्ये सहभागी येण्याचा आवाहन केला आहे ही कुठे संघटना पक्ष बंधन नाही - ज्यांना- ज्यांना घ्यायचा आहे त्यांनी या मोर्चात सहभागी व्हावं - समाजाला मार्गदर्शन करणारे पाच भाषणे 15 -15 मिनिटाचे असतील आणि आभार मी मानेल, फार मोठ्या राजकीय नेत्यांचे भाषण व्हावे आणि कुठेतरी आंदोलन बरगळावे अशी आमची इच्छा नाही आम्हाला काही नको आम्हाला आमच्या हक्काचं संरक्षण हवं आहे - काँग्रेसच नाही तर भाजप, राष्ट्रवादी सर्वच पक्षाचे नेते येथील अशी मला अपेक्षा आहे On योगेश कदम - - सरकारने आता जागोजागी काउंटर लावले पाहिजे आणि गुन्हेगारांना शस्त्र परवाना देण्यासाठी गृहराज्य मंत्र्यांची नियुक्ती केली आहे, खुशाल यावं आणि माझ्याकडून प्रमाणपत्र घेऊन जावे अशी जाहिरात आणि काउंटर महाराष्ट्रात जागोजागी लावले पाहिजे, म्हणजे गुन्हेगारांना शस्त्र परवाना देताना कुठेही अडचण येणार नाही - जनतेला धाक दपट देऊन निवडणुकांमध्ये त्याचा उपयोगही करता येईल अशी पद्धती महाराष्ट्रात सुरुवात करावी, म्हणजे गुंडांना त्यासाठी योगेश कदम या गृहमंत्र्यांची पर्मनंट नियुक्ती करावी आणि त्यांना एवढेच काम करावे असेच सांगावे On घायवळ - - घायवळच्या डोक्यावर कोणाचा आशीर्वाद होता, हे सत्ता पक्षाच्या भाजपच्या एका नेत्यांनी जो काही काळा पुण्याचा पालकमंत्री राहिलाय त्याने त्याला विचारलं तर हे सर्व तो कोणामुळे मोठा झाला कशामुळे मोठा झाला कोणी मोठा केलं आणि ज्या काही योजना नवीन महाराष्ट्रात आणली पाहिजे - लाडकी बहीण आणली त्याप्रमाणे लाडका गुंड अशी योजना आणावी आणि महाराष्ट्रात गुंडांचा पालन पोषण करणारी एकमेव आमची महायुती सरकार आहे अशी जाहिरात द्यावी म्हणजे महाराष्ट्रात आनंद राहील On ओबीसी तरुण आत्महत्या - - ओबीसी तरुणांमध्ये या जीआरमुळे फार निराशा आली आहे तरी पण या सरकारचे डोळे उघडत नाही हे दुर्दैव आहे, कुंभकरणाच्या झोपेसारखा हे सरकार आहे - महाराष्ट्रात ओबीसी संपावायचा असा दिसतय, 374 जाती संपल्या पाहिजे, ते गुलाम झाले पाहिजे हे आमच्या ताटाखालची मांजर म्हणून जगली पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करण्याचं काम जरांगे कडून आणि सरकारकडूनही होताना मला दिसत आहे - आमचे तरुण आत्महत्या करत असतील तर हा जीआर रद्द करावा आणि मी तरुणांना आवाहन करतो आम्ही लढतो आहेत तुमच्या हक्कासाठी तुम्ही आत्महत्या करू नका आणि त्या मार्गाने जाऊ नका अशी माझी विनंती महाराष्ट्रातील ओबीसी तरुणांना आहे On सामाजिक न्याय निधी लाडकी बहीण - - आदिवासी आणि सामाजिक न्याय विभाग असे दोनच विभाग दिसतात निधी वळवण्यासाठी - दलित शोषित माणसांचा निधी वळवला तर कोणी आवाज उठवू शकत नाही, यांच्यात लढण्याची किंवा आवाज उठवण्याची क्षमता नाही, हे बोंबाबोंब करू शकत नाही, त्यामुळे सामाजिक न्याय असेल आदिवासी विभाग असेल यांना खड्ड्यात घाला आणि यांचा निधी लाडक्या बहिणीला द्या, हे धोरणच या सरकारने आखलं आहे - मी दलित आदिवासी बांधवांना आवाहन करतो की या निर्णयाविरुद्ध संविधानिक असलेल्या निधी जो लोकसंख्येच्या प्रमाणातच दिला पाहिजे पण तो दिला जातो बजेटमध्ये आणि प्रत्यक्षात मात्र दुसरीकडे वळूवून खर्च केला जातो, याविरुद्ध सुद्धा एक मोठा संघर्ष आम्हाला करावा लागेल On धर्मरावबाबा आत्राम - - शेवट हे सरकारच पैसा मिळवण्यासाठी तयार झालेला आहे, यांची नजर नेहमी पैसे मिळवण्यासाठी कमिशन खोरीसाठी यांची निर्मिती झाली आहे - त्यामुळे खनिज निधीवरून आजी-माजी मंत्री सामोरे येत असेल तर या दोघांमध्ये कुठेतरी टक्केवारीवरून बिघडला आहे, त्या खनिज निधीतून 20-20 टक्के वसूल करण्याचं काम त्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे - काम वाटून घेतल्या जात आहेत ते सह पालकमंत्री आहेत त्यांचा जिल्ह्याची काही संबंध नाही तरी पण जाऊन माझा वाटा पाहिजे तर हे वाट्यासाठी वाट्यांमध्ये घाटा झाला, यांना जनतेशी काही देणंघेणं नाही On मोर्चा - - जेवढे जनता येईल त्यांच्या दृष्टीने आम्ही विचार केला होता प्रशासनाने संविधान चौक दिला आहे On एटीएस पुणे कारवाई - - कारवाई होऊ द्या आणि जो कोणी गुन्हेगार असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे तो कुठल्या धर्माचा आहे ते न बघता कारवाई होणे आवश्यक आहे On दि बा पाटील विमानतळ - - भारतातील सर्वात मोठा विमानतळ बघून आणि त्याची व्याप्ती बघून अमेरिकेच्या किंवा लंडनच्या हित्रो एअरपोर्ट एवढा मोठा विमानतळ होत आहे, त्यामुळे मोदी साहेबांना वाटलं असेल की त्यांचं नाव या विमानतळाला मिळावा असं त्यांच्या डोक्यात आलं असेल म्हणून त्यांनी कदाचित नावाची घोषणा केली नसेल
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PTPRATHAMESH TAWADE
Oct 09, 2025 12:23:32
Virar, Maharashtra:विरारच्या डिमार्टमध्ये ग्राहकाच्या बॅगची चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद अँकर: विरारच्या मनवेलपाडा येथील डिमार्ट मॉलमध्ये ग्राहकाच्या बॅगची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात चोरटा सीसीटीव्ही कॅमेरात स्पष्टपणे कैद झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात नागरिक खरेदीसाठी डिमार्ट मध्ये आले असताना एका चोऱ्याने महिलेची बॅग लंपास केली... सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा सर्व प्रकार कैद झाला आहे... महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर या घटनेबाबत विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक लालू तुरे यांनी दिली आहे.
3
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Oct 09, 2025 12:18:11
Latur, Maharashtra:तुरत लातूर ब्रेकिंग न्यूज... सरकारची मदत तोकडी असली तरी आम्ही ती स्वीकारतो... पण मदत दिवाळी पूर्वी द्या... लातूरच्या शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी... लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय... पिकं वाहून गेली, स्वप्नं उद्ध्वस्त झाली... सरकारनं मदत जाहीर केली खरी, पण ती तोकडी आहे . मदत तोकडी असली तरी आम्ही ती स्वीकारतो... पण ती दिवाळीपूर्वी आमच्या हाती आली पाहिजे अशी अपेक्षा लातूर जिल्ह्यातील शेतकर्यांनी व्यक्त केली आहे. कारण हातून पिक गेलं, हातात पैसा नाही... आणि घरात दिवाळी कशी साजरी करायची हा प्रश्न अनेक शेतकऱ्यांसमोर उभा आहे. शासनानं फक्त मदतीच्या घोषणा नाही, तर त्या प्रत्यक्ष दिवਾਲीपूर्वी पोहोचतील याची खात्री द्यावी, अशी अपेक्षा आता लातूरच्या शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Oct 09, 2025 12:00:50
0
comment0
Report
AKAMAR KANE
Oct 09, 2025 11:53:23
Nagpur, Maharashtra:सिरप मामले के बाद MP के CM मोहन यादव नागपूर AIIMS में visit की.. जहा दो बच्चो का उपचार शुरु है... उनके स्वास्थ की जानकारी ली... उसके बाद उन्होने मीडिया से बात की नागपूर मोहन यादव बाइट ( मध्य प्रदेश मुख्यमंत्री @ एम्स अस्पताल, नागपुर.. क्या कहा cm ने नागपूर के एम्स अस्पताल में कफ सिरप से बीमार हुए बच्चों का हाल-चाल जाने पहुंचा था नागपुर प्रशासन के साथ-साथ एम्स का प्रशासन भी बच्चों की पूरी देखभाल कर रहा है.. ए एंबुलेंस के साथ-साथ बेहतर उपचार के लिए जो-जो सुविधा आवश्यक है वह सब हम देने को तैयार हैं सरकार सारी व्यवस्था करने को तैयार है.. जिन्होंने भी गलती की है पुलिस उन्हें छोड़ने वाली नहीं सरकार कठोर कार्रवाई करेगी... मध्य प्रदेश के मुख्यमंत्री मोहन यादव आज दोपहर नागपुर पहुंचे। एयरपोर्ट से वे सीधा नागपुर के एम्स अस्पताल पहुंचे, जहां मध्य प्रदेश के छिंदवाड़ा जिले के जहरीले कफ सिरप से बीमार हुए 2 बच्चों का इलाज चल रहा है.. एम्स के बाद मोहन यादव नागपुर के हेल्थ सिटी अस्पताल जहां एक बीमार बच्चों पर इलाज चल रहा है, और उसके बाद नागपुर के गवर्नमेंट मेडिकल कॉलेज जहां छिंदवाड़ा के एक और बीमार बच्चों पर इलाज चल रहा है उन्हें देखने पहुंचेंगे... पिछले करीब 1 महीने के दौरान नागपुर के विभिन्न अस्पतालों में मध्य प्रदेश के छिंदवाड़ा जिले के और जहरीले कफ सिरप की वजह से बीमार हुए 16 बच्चों की मौत हो गई है... (मध्य प्रदेश अस्पताल में हुई मृत्यू की संख्या की कोई जानकारी नागपुर में उपलब्ध नहीं कृपया इसे वेरीफाई करें...)
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Oct 09, 2025 11:51:05
Washim, Maharashtra:अँकर: वाशिम जिल्ह्यातील सहा पंचायत समित्यांचे सभापती पदाचे आज वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी यांच्या उपस्थित आरक्षण काढण्यात आले आहे.यात वाशिम पंचायत समितीच्या सभापती पदासाठी सर्वसाधारण महिला राखीव सोडत काढण्यात आली आहे.मानोरा अनुसूचित जाती महिला राखीव,रिसोड साठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव,मंगरूळपीर साठी नागरिकांचा मागास प्रवर्ग, मालेगाव पंचायत समिती साठी सर्वसाधारण ही सोडत काढण्यात आली आहे. आणि कारंजासाठी सर्वसाधारण आरक्षण सोडत काढण्यात आली आहे.सभापती पदांचे आरक्षण निश्चित झाल्यामुळे इच्छुकांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे.
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Oct 09, 2025 11:46:48
Vasai-Virar, Maharashtra:वसईत महावितरण कर्मचाऱ्यांचे आंदोलन राज्यात आजपासून ७२ तासांचा वीज कर्मचारी संप. नागरिकांचे होणार हाल. अँकर...महावितरण, महापारेषण और महानिर्मिती या वीज कंपन्यांच्या खासगीकरणाच्या विरोधात राज्यातील वीज कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी ९ ऑक्टोबरपासून ७२ तासांचा संप जाहीर केला आहे। वसई महावितरण कार्यालयात या विरोधात आंदोलन करण्यात आले...या आंदोलनाचा परिणाम वीज वितरणावर होण्याची शक्यता आहे.. त्यामुळे शासनाने यावर योग्य तो तोडगा काढावा अशी मागणी होत आहे... या आंदोलनात राज्यभरातून सुमारे दीड लाख नियमित आणि कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले आहेत। सरकारकडून “parallel licenses” देण्याच्या धोरणामुळे सार्वजनिक वीज कंपन्यांवर ताण येईल असे महावितरण संघटनांनी आरोप केला आहे..
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Oct 09, 2025 11:04:44
Thane, Maharashtra:पडघा पाॅवर हाऊस मध्ये वीज कर्मचाऱ्यांचा संप सुरू. शेकडो कर्मचारी संपात सहभागी. राज्यातील वीज कर्मचाऱ्यांनी खासगीकरणाच्या विरोधात तीन दिवसांचा संप पुकारला आहे. सरकारने मेस्मा लागू केला आहे. चर्चेतून तोडगा निघाला नाही. खासगी कंपन्यांना समांतर वीज वितरण परवाना देण्याच्या विरोधात हा संप सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पडघा येथील पाॅवर हाऊस मध्ये शेकडो कर्मचारी सहभागी झाले आहेत. महावितरण, महानिर्मिती व महापारेषण या तीन वीज कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या खासगीकरणाच्या विरोधात राज्यातील वीज कर्मचाऱ्यांनी बुधवारी मध्यरात्रीपासून ७२ तासांचा संप पुकारला आहे. कृती समितीच्या म्हणण्यानुसार, काही खासगी कंपन्यांनी महावितरण कंपनीच्या कार्यक्षेत्रातील मोठ्या शहरांमध्ये समांतर वीज वितरण परवान्यासाठी राज्य वीज नियामक आयोगाकडे अर्ज केले आहेत. या कंपन्यांनी समांतर वीज परवान्यासाठी परस्पर शहर वाटून परवाना मिळवण्याचा घाट रचल्याचा आरोप विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समितीने केला आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Oct 09, 2025 10:42:54
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 09, 2025 10:27:51
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:अम्बादास दानवे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 11 तारखेला मोर्चा होत आहे. सर्व कर्जमुक्ती, शेतकरी 50 हजार हेक्टरी मदत, पीक विमा बदललेले निकष परत लागू करा, घरदार पडले आहे त्यांना निकष सोडून मदत द्यावे, सरकारने जाहीर केलेलं पॅकेज फसवे आहेत. आधीचेच 10 हजार कोटी दाखवले, 6 हजार 500 कोटींची सरकारची अतिरिक्त मदत आहे जे ते सांगत आहे....शेतकऱ्याच्या हातात तुटपुंजी मदत मिळणार आहे,,, आमचा मोर्चा भव्य असा मोर्चा असणार आहे... शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा मोर्चा आहे... सरकार खोटे नेरेटिव्ह सेट करत आहे. हा शिवसेनेचा मोर्चा नसून शेतकरी मोर्चा आहे, फक्त पुढाकार शिवसेना करत आहे. आमचा धसका घेऊन पॅकेज जाहीर केले... शिंदे फडणवीस दौरा शिवसेना मोर्चा निघणार आहे म्हणून हे लोक येत आहे. उद्धव ठाकरे पक्षाची बैठकसाठी येत नाही, बाकी लोक निवडणूकसाठी येत आहे. (खैरे यांच्यनंतर) उद्घाटन नाही, फक्त फित कापत आहे. मोर्चा 11 वाजता निघेल. हा शेतकरी मोर्चा आहे,यात कुणालाही येण्यासाठी परवानगी आहे, सत्ताधारी नेते आले तरीही चालेल. ऑन रामदास कदम नियन असतात,रामदास कदम म्हणाले असतील तर कारवाई करावी,कोण तो वरीष्ठ नेता आहे त्याचे नाव देखीक त्यांनी स्पष्ट करावी.... चंद्रकांत खैरे byte सतत दुष्काळ पडला होता, आम्ही मोदी यायला पाहिजे अशी आम्ही मागणी केली होती. मराठवाड्यात भiyayक परिस्थिती झाली आहे. केंद्र सरकारने हिमाचल इतर राज्य मदत केली, पण आपल्याला नाही केली. पंतप्रधान यांनी मराठवाड्यात यायला पाहिजे परिस्थिती पहिली पाहिजे, पण येत नाही. याचे फसवे पॅकेज आहे. लाडकी बहिणीला 2100 रुपये दिले आता देत नाही, लोकांना वाटत आहे ही योजना फसवी आहे. उद्धव ठाकरे येणार आहे, मोर्चा संपल्यावर उद्धव ठाकरे शिवसेना भवन उद्घाटन करणार आहे. हा आमचा शिवसेनेचा मोर्चा आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Oct 09, 2025 10:27:12
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली ब्रेकिंग अखेर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरती प्रक्रियेला स्थगिती आमदार सदाभाऊ खोत यांची माहिती.. सहकार विभागाकडून जिल्हा बँकेला 559 पदांच्या नोकर भरतीला देण्यात आली होती परवानगी. सहकार विभागाने नव्याने भरती प्रक्रिया करण्यासाठी दिल्या मार्गदर्शक सूचना आयबीपीएस आणि TCS या कंपनीमार्फत आता होणार भरती आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या मागणीला मोठ यश राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा बँकेला झटका. जिल्हा बँकेच्या भ्रष्टाचार आणि नोकर भरती प्रकरणी सुरू असलेल्या चौकशी प्रकरणी कारवाईची देखील सदाभाऊ खोत यांची मागणी जिल्हा बँकेच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश अथवा निवृत्त सहकार आयुक्तांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती गठित करण्याची मागणी चौकशी होईपर्यंत जिल्हा बँकेवर प्रशासक नेमण्याची सदाभाऊ खोत यांची मागणी.
0
comment0
Report
Advertisement
Back to top