Back
उद्धव ठाकरे ने लातूर के किसानों के लिए तत्काल कर्जमाफी और पैकेज की मांग दोहराई
VBVAIBHAV BALKUNDE
Nov 06, 2025 11:32:57
Latur, Maharashtra
उद्धव ठाकरेांनी लातूर जिल्ह्यातील भुसनी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला… दयावान सरकारने जी पॅकेजची घोषणा केली. ... पॅकेज जाहीर करताना प्रत्यक्ष कोणी पाहणी केली होती का नाही माहित नाही केंद्राचे पथक आले होते का.. गावात बोर्ड लावा पथक दाखवा आणि शंभर रुपये मिळवा... काय थट्टा लावलीय. ... ही कथा नाही, तुमच्या व्यथा आहे. हे जे सरकार आहे त्यांना वाटते की लोकांची स्मरणशक्ती कमकुवत असते.. मुख्यमंत्रीांनी केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेबाबतच्या भाषणाची आणि ओल्या दुष्काळावर केलेल्या भाषणाची ऑडिओ क्लिप उद्धव ठाकरे यांनी ऐकवली... हे दुतोंडी सरकार... मी केलेली मागणी शेतकऱ्यांना बोलल्यानंतर केलीय...हेक्टरी ५० हजार द्यावेत... सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू म्हणाले..कुठे काय झाले.. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या प्रश्न आंदोलन केले कुणीतरी... त्यावेळी आश्वासन दिले सरकारने की जून २०२६ पर्यंत कर्जमाफी करू अनेक शेतकरी पहिल्यांदा मदतीची मागणी करताहेत.. ह्या गोष्टी बोलले की सत्ताधारी टीका करतात माझ्यावर... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जसे बोलले तसे वागा.. आणि दोन हजार रुपये मिळवा.. ओला दुष्काळ जाहीर करा म्हटले की करता येत नाहीत म्हणतात.. शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे, काय करताय सरकार... मोदींनी २०१५- १६ मध्ये नोटबंदी केली होती.. तशी तुम्ही भाजप सरकारची मत बंदी करणार کا... उपस्थितांना केला सवाल आमचे सरकार आल्यानंतर कर्जमुक्ती करू, असे आश्वासन सरकारने दिले, मात्र आता विचारल्यावर योग्यवेळी कर्जमाफी करू म्हणताहेत.. शेतकरी मेल्यावर कर्जमाफीचे करायचे काय मोदीजी म्हणाले शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपट्ट करू म्हणाले...कुठे केले... हे मत चोरी करून आलेले सरकार आहे... आम्ही जे करतोय हे तुमच्यासाठी करतोय... आम्ही तुमची साथ द्यायला आलोय.. तुम्ही आमच्यासोबत राहणार की नाही... मी मदतीचे पॅकेज मिळाले का हे पहायला मी आलोय...प्रत्यक्ष वस्तुस्थिती बघायला आलो... जो मुख्यमंत्री राज्यातले शेतकरी संकटात असताना बिहार मध्ये जातात..शेतकऱ्यांना पॅकेज मिळाले की नाही हे पाहायला का येत नाहीत... एकतरी मंत्री शेतकऱ्यांकडे आले का...सगळे मंत्री निरर्थक लाडक्या बहिणींना दीड हजार दिले निवडणुकीच्या तोंडावर मतांसाठी बिहार मध्ये निवडणुका म्हटल्यावर ७५ लाख महिलांच्या खात्यात १० हजार रुपये टाकले... मोदीजी तुम्ही बिहारचा का देशाचे पंतप्रधान आहात.. देशाचे असाल तर देशातील सगळ्या महिलांच्या खात्यात दहा हजार टाका... येत्या निवडणुकीत गावात शेतकरी म्हणून एकत्र या आणि निर्णय घ्या .. जोपर्यंत कर्जमाफी नाही तोपर्यंत मत नाही... पिकाला हमीभाव द्या मग आमचे मत घ्या... असा निर्णय घ्या... मत बंदी करा मी तुम्हाला हिंमत द्यायला आलोय..हिमतीने उभे राहिल्यास सरकार गुडघे टेकल्याशिवाय राहणार नाही...
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 06, 2025 13:23:522
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 06, 2025 13:22:454
Report
MKManoj Kulkarni
FollowNov 06, 2025 13:18:215
Report
MAMILIND ANDE
FollowNov 06, 2025 12:51:535
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 06, 2025 12:46:0112
Report
MAMILIND ANDE
FollowNov 06, 2025 12:44:368
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 06, 2025 12:44:119
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 06, 2025 12:22:329
Report
SNSWATI NAIK
FollowNov 06, 2025 11:35:4712
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 06, 2025 11:33:5513
Report
SNSWATI NAIK
FollowNov 06, 2025 11:33:1414
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 06, 2025 11:30:0313
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 06, 2025 11:10:3112
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 06, 2025 11:09:5213
Report