Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Latur413531
उद्धव ठाकरे ने लातूर के किसानों के लिए तत्काल कर्जमाफी और पैकेज की मांग दोहराई
VBVAIBHAV BALKUNDE
Nov 06, 2025 11:32:57
Latur, Maharashtra
उद्धव ठाकरेांनी लातूर जिल्ह्यातील भुसनी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला… दयावान सरकारने जी पॅकेजची घोषणा केली. ... पॅकेज जाहीर करताना प्रत्यक्ष कोणी पाहणी केली होती का नाही माहित नाही केंद्राचे पथक आले होते का.. गावात बोर्ड लावा पथक दाखवा आणि शंभर रुपये मिळवा... काय थट्टा लावलीय. ... ही कथा नाही, तुमच्या व्यथा आहे. हे जे सरकार आहे त्यांना वाटते की लोकांची स्मरणशक्ती कमकुवत असते.. मुख्यमंत्रीांनी केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेबाबतच्या भाषणाची आणि ओल्या दुष्काळावर केलेल्या भाषणाची ऑडिओ क्लिप उद्धव ठाकरे यांनी ऐकवली... हे दुतोंडी सरकार... मी केलेली मागणी शेतकऱ्यांना बोलल्यानंतर केलीय...हेक्टरी ५० हजार द्यावेत... सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू म्हणाले..कुठे काय झाले.. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या प्रश्न आंदोलन केले कुणीतरी... त्यावेळी आश्वासन दिले सरकारने की जून २०२६ पर्यंत कर्जमाफी करू अनेक शेतकरी पहिल्यांदा मदतीची मागणी करताहेत.. ह्या गोष्टी बोलले की सत्ताधारी टीका करतात माझ्यावर... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जसे बोलले तसे वागा.. आणि दोन हजार रुपये मिळवा.. ओला दुष्काळ जाहीर करा म्हटले की करता येत नाहीत म्हणतात.. शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे, काय करताय सरकार... मोदींनी २०१५- १६ मध्ये नोटबंदी केली होती.. तशी तुम्ही भाजप सरकारची मत बंदी करणार کا... उपस्थितांना केला सवाल आमचे सरकार आल्यानंतर कर्जमुक्ती करू, असे आश्वासन सरकारने दिले, मात्र आता विचारल्यावर योग्यवेळी कर्जमाफी करू म्हणताहेत.. शेतकरी मेल्यावर कर्जमाफीचे करायचे काय मोदीजी म्हणाले शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपट्ट करू म्हणाले...कुठे केले... हे मत चोरी करून आलेले सरकार आहे... आम्ही जे करतोय हे तुमच्यासाठी करतोय... आम्ही तुमची साथ द्यायला आलोय.. तुम्ही आमच्यासोबत राहणार की नाही... मी मदतीचे पॅकेज मिळाले का हे पहायला मी आलोय...प्रत्यक्ष वस्तुस्थिती बघायला आलो... जो मुख्यमंत्री राज्यातले शेतकरी संकटात असताना बिहार मध्ये जातात..शेतकऱ्यांना पॅकेज मिळाले की नाही हे पाहायला का येत नाहीत... एकतरी मंत्री शेतकऱ्यांकडे आले का...सगळे मंत्री निरर्थक लाडक्या बहिणींना दीड हजार दिले निवडणुकीच्या तोंडावर मतांसाठी बिहार मध्ये निवडणुका म्हटल्यावर ७५ लाख महिलांच्या खात्यात १० हजार रुपये टाकले... मोदीजी तुम्ही बिहारचा का देशाचे पंतप्रधान आहात.. देशाचे असाल तर देशातील सगळ्या महिलांच्या खात्यात दहा हजार टाका... येत्या निवडणुकीत गावात शेतकरी म्हणून एकत्र या आणि निर्णय घ्या .. जोपर्यंत कर्जमाफी नाही तोपर्यंत मत नाही... पिकाला हमीभाव द्या मग आमचे मत घ्या... असा निर्णय घ्या... मत बंदी करा मी तुम्हाला हिंमत द्यायला आलोय..हिमतीने उभे राहिल्यास सरकार गुडघे टेकल्याशिवाय राहणार नाही...
14
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Nov 06, 2025 13:22:45
Gadchiroli, Maharashtra:टायटल:-- गडचिरोली जिल्ह्यातील 3 नगर परिषदांमध्ये 68 जागांसाठी 92 हजार 864 मतदार, निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण अँकर:-- गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, देसाईगंज आणि आरमोरी या तीन नगर परिषद अंतर्गत एकूण 68 सदस्य जागांसाठी 2 डिसेंबर रोजी निवडणूक होणार असून यात 3 क्षेत्रातून एकूण 92 हजार 864 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या 3 नगरपरिषद क्षेत्रात 105 मतदान केंद्रे सज्ज करण्यात आली असून निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली * नगर परिषद निहाय तपशील गडचिरोली नगर परिषद येथे सर्वाधिक 43,513 मतदार असून, त्यांच्यासाठी 46 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या नगर परिषदेत 13 प्रभागातून एकूण 27 सदस्यांची निवड होणार आहे. इथले थेट नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला राखीव घोषित झाले आहे. गडचिरोली नगर परिषद, मावळते पक्षीय बलाबल भाजप 21, काँग्रेस 1, सपा 1, अपक्ष 2 --------------------------------- देसाईगंज नगर परिषदेत एकूण 26,352 मतदार असून, 32 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडेल. या ठिकाणी 10 प्रभागातून एकूण 21 सदस्यांची निवड केली जाईल. इथले नगराध्यक्षपद ओबीसी महिला राखीव घोषित आहे. देसाईगंज नगर परिषद, मावळते पक्षीय बलाबल भाजप 13, काँग्रेस 5, रा कॉ. 1 ----------------------------------- आरमोरी नगर परिषदेमध्ये 22,999 मतदार आहेत, एकूण 27 मतदान केंद्रांवर मतदान पार पडेल. आरमोरीसाठी 10 प्रभागातून एकूण 20 सदस्य संख्या निश्चित करण्यात आली आहे. इथले नगराध्यक्षपद ओबीसी महिला राखीव घोषित आहे. सर्वसाधारण एससी राखीव आहे. आरमोरी नगर परिषद, मावळते पक्षीय बलाबल भाजप 8, काँग्रेस 6, शिवसेना 1, माकप 1, अपक्ष 1
4
comment0
Report
MKManoj Kulkarni
Nov 06, 2025 13:18:21
Navi Mumbai, Maharashtra:ऑन पार्थ पवार महार वतनाची जमीन कोणालाही विकता येत नाही विकायची असेल तर जे जमीन मालक आहेत सरात्री परवानगी घेऊन नियम आहे कायदा आहे. ती विकायची असेल तर दलित आदिवासींनाच विकता येते पार्थ पवारांनी ती जमीन घेतली आहे याची मला माहिती नाही माध्यमांमध्ये ते आलेला आहे याची चौकशी मुख्यमंत्री करतील महार वतनाची जमीन इतक्या कमी किमतीमध्ये जी माहिती येते ते काय बरोबर नाहीये असा काही प्रकार झालेला असेल. त्या भागामध्ये माझ्या पक्षाचेही लोक आहेत त्यांच्याशी बोलून त्यांची काय गेलेला आहे अशा पद्धतीचा काही केलेला असेल त्यांच्याशी चर्चा करावी लागेल. ऑन फाइल कोणाला बिजनेस करणे वगैरे काही हरकत नाही परंतु महार वचनाची जमीन असं करणे ही गोष्ट बरोबर नाही बिझनेस करायला काही हरकत नाहीये या सगळ्या फाईल कशा काय जातात याची मला माहिती नाही महार वचनाची जमीन इतक्या कमी पैशात विकता येत नाही हे मला माहिती आहे.
5
comment0
Report
MAMILIND ANDE
Nov 06, 2025 12:51:53
Wardha, Maharashtra:वर्धा ब्रेकिंग - उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजीनामा द्यावा- सपकाळ - यांच्या पाठीमागे देवेंद्र फडणवीस नावाचा अक्का आहे - सपकाळ - घोटाळा उघड केल्याने हर्षवर्धन सपकाळ यांनी केले ZEE 24 तासचे अभिनंदन पटकथामध्ये असे अनेक मुद्दे आहेत भ्रष्टाचारांचे पडद्याआड दृश्य पडद्यावर लपलेले आहेत या सर्वांच्या माध्यमातून एका मागे एक भ्रष्टाचारांची प्रकरणे सोमवार येणार आहे या प्रकरणात दोष कोणाचा आहे बळीचे बकरे तहसीलदार ना किंवा उपनिबंधकांना अजितदादा पवार यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करावे अशी मागणी केली आहे यांची हिम्मत कशी होते पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी मुरलीधर मोहडाची जैन मंदिराची जैन बिल्डिंगची जमीन फुकट घेण्याची हिंमत कशी होते यांच्या पाठीमागे देवेंद्र फडणवीस नावाचा अक्का आहे तुम्ही खाऊ हमे भी खिलाओ हम सब मिल झुलके खाओ असा भाजपचा नारा आहे असे सर्वजण प्रकरण आहे त्यांच्या महायुती अंतर्गत मोठे धुस्पूत जाते याला कारणीभूत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अशाच प्रकारचे मुंबईमध्ये कंबोजला जमिनी दिलेले आहेत कुठेतरी उपमुख्यमंत्री देखील बैठी गंगाधर आहात सगळ्या प्रकारे करत आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी यांना काही देणंघेणं नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा विसर पडला आहे रोजगारांचा विसर पडला हे भ्रष्टाचारांमध्ये लिफ्ट आहेत संपूर्णता आरा जगताकडे महाराष्ट्र जात आहे एकता दूरी तेरी रमी खेळणाऱ्या चा काही होत नाही शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांची करणाऱ्यांची काही होत नाही शेतकरी कर्जमाफी घेतो आणि मुलीच्या लग्न करायला पैसे उडवतो डान्सबार गृहमंत्री त्यांचे आईचे नाव ट्रान्सफर त्यांचा काही होत नाही जे नुकसान कर्ज शेतकऱ्यांच्या गोरगरिबांचा या देशातल्या सामान्य माणसाचं त्यांच्या जीवावर हे सरकार उचलेल आहे अजित पवारांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे धरण भरण्याचा प्रकरण मध्ये धरण भरण्याचा कितीतरी पटीनं मोठ प्रकरण आहे जनाची नाही तर मनाची लास्ट ठेवून यांनी राजीनामा द्यावा नाहीतर देवेंद्र फडणवीस यांनी यांना बडतर्फ कराव अशी दारू विषयाच्या अनुषंगाने लाभ देणे दुसऱ्या चिरंजीवाकरिता अशा अनेक प्रकारचा सुविधा केलेला आहे त्या कंपनीला त्यांच्या रेट कार्पेट ट्रीटमेंट मिळते टँगो नावाचा जो ब्रँड आहे त्यांचा प्रमोशन करण्याकरता त्यांना अधिक लाभ देण्याकरिता मंत्री असल्याचा अधिकारात त्यांनी सवलतीच्या स्वाक्षऱ्या केल्या आहेत प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेल्या त्यांच्यााशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी
5
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 06, 2025 12:46:01
Washim, Maharashtra:वाशिम येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयात आज न्यायालयाच्या आदेशानुसार कंत्राटदाराला 61 लाख रुपयांची नुकसान भरपाई वसूल करण्यासाठी जप्तीची कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान कार्यालयातील संगणक, खुर्च्या आणि इतर अनेक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. सदर प्रकरण 2014 सालापासून सुरू आहे. त्या वर्षी कारंजा परिसरात अल्पसंख्याक वसतिगृह बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा काढली होती. या कामासाठी जळगाव येथील एम.एस. कॉन्स्ट्रोटेक या बांधकाम कंपनीला काम मंजूर करण्यात आले. कंत्राटदाराला काम सुरू करण्याचा आदेश देखील देण्यात आले होता. मात्र, त्यानंतर विभागाने बांधकामाचे ठिकाण दोन वेळा बदलले. शेवटी कंत्राटदाराने दिलेल्या जागेवर काम सुरू केले असतानाच, सार्वजनिक बांधकाम विभागाने अचानक हे काम पुढे न करण्याचा निर्णय घेतला आणि कंत्राट रद्द केले. या निर्णयामुळे कंत्राटदाराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराने वाशिम न्यायालयात दावा दाखल केला. न्यायालयाने सुनावणीदरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाला व्याजासह 61 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. मात्र विभागाने हे आदेश न पाळल्याने आज कंत्राटदाराच्या वकिलांनी न्यायालयीन जप्ती आदेशासह विभागाच्या कार्यालयावर कारवाई केली. या कारवाईदरम्यान संगणक, खुर्च्या, टेबल्स यांसह अनेक कार्यालयीन वस्तू जप्त करण्यात आल्या असून, लवकरच वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयातील काही वस्तूंवर देखील जप्तीची कारवाई होणार असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकारामुळे सार्वजनिक बांधकाम विभागावर नामुष्कीची वेळ आली असून, संपूर्ण जिल्ह्यात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे.
12
comment0
Report
MAMILIND ANDE
Nov 06, 2025 12:44:36
Wardha, Maharashtra:वर्धा सुरेश भोयर (सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी) ऑन दुबार नाव - माझे नाव मतदार यादीमध्ये दोन वेळा आहे, हे सत्य परिस्थिती आहे - मी येरखेडा नगर पंचायत हद्दीत राहतो, येथे नगरपंचायत निवडणूक आहे - 31 तारखेला जिल्हाधिकारी मार्फत, निवडणूक आयोगामार्फत यादी प्रसिध्द झाली - यादी प्रसिध्द झाल्यावर मी स्वतः यादीत तपासले त्यात माझे नाव एकच बूथवर दोन वेळा असल्याच आढळून आलं - मी याबाबत लगेच नगरपंचायत येथील निवडणूक विभागाला याबाबत 3 तारखेला अर्ज केला आहे - या अर्जात मी स्पष्ट सांगितले की माझे नाव मतदार यादीत दोन वेळा आहे त्यातला एक नाव कमी करण्यात यावं - हा आरोप आमचा आहे, राहुल गांधी यांनी सांगितलं ते सत्य आहे - माझ्या कामठी मतदार संघात आठ हजार नाव दुबार आहे - राहुल गांधी यांनी कामठी विधानसभा मतदार संघाचा हा विषय लाऊन धरल्याने भाजप कडून कुठे तरी बदनाम करण्याच्या दृष्टीने हे षडयंत्र रचल्याचा माझा अंदाज आहे - कामठी मतदार संघात विधानसभा निवडणूक नंतर अनेक तक्रारी जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांना केलीय की चार हजारच्या जवळपास माझ्या मतदार संघात बोगस मतदार आहे - या बोगस मतदारांबाबत विधानसभा निवडणुकीनंतर तक्रार करूनही कोणतच निराकारण जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकाऱ्यांनी केल नाहीय - परंतु आता भाजपाच्या लोकांना हे समजलं की माझे नाव दोदा आहे, मी कबूल करतो यादीत माझे नाव दोनदा आले आहे पण हे चूक कोणाची आहे. ही चूक शासनाची आहे आम्ही हेच सांगत आहे - संपूर्ण देशात राहुल गांधी सुद्धा हेच सांगत आहे की एका एका मतदार संघात आठ आठ हजार नाव दुबार येत असेल तर हे भाजपचे षडयंत्र नाहीय का - हा भाजपाचा षडयंत्र आहे - स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या दिवशी जाहीर झाल्या त्या वेळेस ज्या पद्धतीने राज्याचे निवडणूक आयुक्त पत्रकार परिषदेत उत्तर देत होते हे देशाला आणि राज्याला न शोभणार आहे - निवडणूक आयोग हा लोकशाहीला सत्यानाश करण्याचं काम करत आहे बाईट - सुरेश भोयर
8
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Nov 06, 2025 12:44:11
Parbhani, Maharashtra:अगाहे नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीच्या वसमत येथे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक पार पडली.. हिंगोली जिल्ह्यात हिंगोली वसमत या तीन नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नरहळी झिरवाळ यांच्या उपस्थितीमध्ये हिंगोलीत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक पार पडली राज्यात महायुती सरकारची सत्ता आहे प्रत्येक जिल्ह्यात नगरपरिषदेवर सत्ता येण्यासाठी बैठका घेत आहोत अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते अनेक ठिकाणी महायदतीमध्ये नगरपरिषदेच्या निवडणूक होणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली आहे..
9
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 06, 2025 12:22:32
Shirur, Maharashtra:शिरूर पुणे... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ग्रामस्थ आभाळ फाटले एका बापाचे काय परिस्थिती पोटचा गोळा गेला येते यायला रास्ता नाही माझे वडील जाऊन 3 महिने झाले पण नाही झाले रोशन के वडिलांची एकनाथ शिंदे यांच्या समोर आर्त हाक आमचा परिसर बिबट्या मुक्त करा आम्ही बिबट्या नको नागरिक - या भागात ऊस असल्याने त्याला लपायला जागा आहे त्याची पैदास मोठी होत आहे असा एकही दिवस नाही की बिबट्याचे दर्शन होत नाही देवाचे दर्शन कमी आणि बिबट्याचे दर्शन जास्त होते वन विभाग - पिंजऱ्याचे प्रमाण वाढविण्यात येत आहे आतापर्यंत 35 पिंजरे लावले आहेत अजूनही शेतकऱ्यांना बिबट्या दिसत आहे जो पर्यंत सगळे बिबटे पकडत नाही तो पर्यंत ट्रॅपिंग चालू ठेवण्यात येईल 56 लोक गेली मात्र एकदाही वनमंत्र्यांनि एकदाही इथे भेट दिली नाही शरद सोनवणे यांनी फोन केला आणि तुम्ही तिसऱ्या दिवशी येते आलात जीव गेल्यावर काय करणार पैसे नको आम्हाला बिबट मुक्त महाराष्ट्र पाहिजे इथून पुढे एकही मृत्यू होणार नाही या साठी प्रयत्न करा आपल्या समोर पोटचा गोळा जातोय एकनाथ शिंदे माझ्या समोर आम्हा मुलांना रोहनला बिबट्याने नेले रोशनचे वडील आमची मुले गेली ती पुन्हा येणार नाही मात्र इतरांच्या मुलांना जाण्याची वाट वाहायची का ती गेली नाही पाहिजे आमच्या मुलाचे खेळायचे वय आहे त्यांना खेळू यायचे नाही का पालक एकनाथ शिंदे इथे बिबट्या मुक्त करायचा आहे त्या साठी आपण प्रयत्न करू इथे कुठूनही वन विभागाने कर्मचारी आना मात्र इथे एकही बिबट्याचा हल्ला झाला नाही पाहिजे एकनाथ शिंदे यांच्या वनविभागाला सुनावले पाहिजे पाहिजे त्या उपाययोजन करा इथून पुढे कोणतीही दुर्घटना होणार नाही याकडे लक्ष देऊ याबाबत मुख्यमंत्री यांच्यासोबत मी बोलतो इथून पुढे कोणाचा जीव जाणार नाही यासाठी प्रयत्न करू त्यानंतर पीडित कुटुंबातील कोणाला सरकारी नोकरी द्यायची ते ठरवू *या दुःखातून मी स्वतः गेलोय* रात्री तर बिबटे ठीक आहे पण आता दिवसा बिबट्या दिसायला लागले आणि या घटना दिवसा घडायला लागल्यात आणि त्यामुळे मी गांभीर्याने मुख्यंत्री यांच्या सोबत बोलून यास्थिकाणी बिबट्या मुक्त हा भाग झालं पाहिजे या ठिकाणी एकही मृत्यू होणारा नाही यासाठी वनविभागाला मी सांगितले आहे तुम्हाला काय उपाय करायचे ते करा हे प्रसंग बंद झाले पाहिजे तुम्ही या ठिकाणी जागा भरत गोगावले यांना दौरा करायला लावतो पुढे एकही मृत्यू होणार नाही प्रतिमा: प्रतिनिधी हेमंत चापुडे
9
comment0
Report
SNSWATI NAIK
Nov 06, 2025 11:35:47
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई में मनसे बोगस मतदाताओं के मुद्दे पर आक्रामक हो गई है। आज मनसे शहराध्यक्ष गजानन काळे ने पत्रकार परिषद में मतदाता सूची में घपला एक बार फिर उजागर किया। ऐरोली मतदार क्षेत्र की मतदाता सूची में एक मतदाता का पत्ता मुंबई महानगरपालिका का है। मतदाता नवी मुंबई का है, पर उनका पत्ता मुंबई महानगरपालिका का है। इस मतदाता को कहाँ और कैसे ढूंढ़ना है, यह प्रश्न पैदा हो गया है और मतदाता सूची में घो‍ड़बड़ियाँ स्पष्ट रूप से सामने आ रही हैं। इसके साथ ही कल नकली मतदाताओं के प्रदर्शन का प्रस्ताव रखा गया है, जिसके लिए भाजपा नेता आशिष शेलार और निर्वाचन अधिकारी को भी निमंत्रण देने की बात मनसे शहराध्यक्ष गजानन काळे ने कही।
12
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Nov 06, 2025 11:33:55
13
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 06, 2025 11:30:03
Satara, Maharashtra:कराड - राज्य परिवहन विभागातील पदवीधर आणि पदव्युत्तर कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची संधी मिळावी तसेच विभागातील तांत्रिक आणि अतांत्रिक कामकाजाची योग्य विभागणी करावी, या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य वाहतूक महासंघाचे सातारा जिल्हा अध्यक्ष प्रीतम हत्तेकरी यांनी परिवहन आयुक्त कार्यालय, मुंबई येथे उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाद्वारे हत्तेकरी यांनी पदोन्नती धोरणामध्ये न्याय्य बदल करण्याची मागणी केली असून, उच्च शिक्षित कर्मचाऱ्यांना त्यांच्या पात्रतेनुसार जबाबदाऱ्या आणि संधी देण्याचे आवाहन केले आहे. परिवहन विभागात दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पदोन्नतीच्या प्रश्नावर सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. उपोषणाच्या माध्यमातून हत्तेकरी यांनी शासनाचे लक्ष वेधून घेतले असून, या आंदोलनाला राज्यभरातील परिवहन कर्मचाऱ्यांकडून पाठिंबा मिळत आहे.
13
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 06, 2025 11:10:31
Nashik, Maharashtra:नाशिक: नितेश राणे की बाइट पॉइंट्स, ऑन मत्स्य विभाग बैठक: नाशिक मत्स्य विभाग आज बैठक लेने वाला है; मत्स्य उत्पादन और व्यवसाय कैसे शुरू है, कृषी दर्जा मिलने के बाद विभाग का कार्य शुरू कैसे हो रहा है, इस बारे में जानकारी। पार्थ पवार कंपनी जमीन प्रकरण: मुझे अभी तक जानकारी नहीं मिली; भाजप ने नेता इस पर निर्णय लेंगे। सिंधुदुर्ग युती/दीपक केसरकर: सिंधुदुर्ग संदर्भ में वहा जाकर उत्तर दूँगा; मित्र पक्ष के नेत्ताओं को जा कर बोलूंगा; सिंधुदुर्ग में क्या बोले, वहीँ बोलूंगा; प्रत्येक पक्ष को अपना पक्ष बढ़ाने का अधिकार है। इंदुरीकर महाराज: प्रत्येक बाबत हमारी कीर्तनकार पर टीका न करें; अन्य धर्मों में भी बड़े विवाह और कार्यक्रम होते हैं। उद्धव ठाकरे दौरा: मतबंदी संदर्भ में विवाह विधानसभा चुनाव के बाद विचार किए जाते हैं; हिंदू लोगों ने बाहेर आकर विधान सभा के लिए मतदान किया; लोकसभा चुनाव में 14 बार बुर्का पहनकर मतदान किया, उस समय क्यों नहीं पूछा गया; बुर्का पहनकर मतदान करने वाले महिलाएं थीं क्या, यह प्रश्न क्यों नहीं किया गया; मोहम्मद अली रोड पर कितने बोगस मतदाता हैं इस बारे में बोलें; दोनों भाइयों ने इस पर क्यों नहीं पूछा। कुंभमेळा: कुंभमेळा में केवल हिंदू दुकाने लगनी चाहिए; यह क्यों दुकान लगाते हैं, हम मस्जिद के बाहर दुकान लगाते क्या; अगर आप हमारे नियम स्वीकार नहीं करते तो यहां रहें नहीं; कुंभमेळा में हिंदू दुकाने जरूरी नहीं तो ये होना चाहिए; हमारे देश में रहने वाला हर व्यक्ति देशभक्त होना चाहिए; मुस्लिम देशभक्त के बारे में हमें कोई अड़चन नहीं; पर जिहादी वाले हर हिरवे सांप पर हमारा विरोध है; मौलाना डुप्लिकेट विषय होता है, इसलिए उनके पास डुप्लिकेट विषय है; मौलाना पहले हिंदू थे। मालेगाव उर्दू शाळा वंदे मातरम्: इन लोगों को हमारी हिंदू राष्ट्र में कितना समय रखना है यह विचार करने की बात; सरकारी योजनाओं का 100% इस्तेमाल चाहिए; मोदी पर आक्षेप नहीं पर इस्लाम याद आता है; त Memorial संविधान मानना नहीं; उन्हें शरीयत चाहिए; फिर यहां क्यों रखें; जाएं अपने अब्बा के पाकिस्तान में; पाकिस्तान में यदि कोई भगवद्गीता कहने का आदेश निकालता है तो उसे फाड़ देंगे। संजय राऊत: उनकी हालत शीघ्र सुधारें; हमारी जुगलबंदी के कारण भांडुप के देवानंद जल्द टीवी पर लौटें। जमीन घोटाला: मुख्यमंत्री इस पर जांच करेंगे; शून्य सहिष्णुता टटाल करप्शन; मुख्यमंत्री की भूमिका। राज ठाकरे/उद्धव: मैंने 2014 में कांग्रेस छोड़ा, कांग्रेसवालों से पूछिए; वे लाचार लोग जाएँगे लेकिन कभी नहीं।
12
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 06, 2025 11:09:52
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर शहर के महत्वपूर्ण टूटे पुल के बारे में कांग्रेस ने मनपा मुख्यालय के सामने धरना दिया. झरपट नदी पर स्थित यह पुल इसी वर्ष की अतिवृष्टि में बहकर नष्ट हो गया, जिससे इस क्षेत्र का मार्ग संपर्क बाधित हो गया. शहर की चैत्र यात्रा अप्रैल में होती है, जो यात्रा के दौरान पुल यातायात के लिए अत्यंत महत्त्वपूर्ण है. इस पुल को चांदा फोर्ट रेलवे स्टेशन से जोड़ने के लिए 4 करोड़ 50 लाख रुपये की निधि का प्रस्ताव जिलाधिकारी कार्यालय को भेजा गया था, पर पुल निर्माण में विलंब हो रहा है. खनिज विकास निधि से इस पुल को तात्कालिक रूप से पूर्ण न करने पर उग्र आंदोलन की चेतावनी दी गयी है. साथ ही आंदोलन में नंदू नागरकर, पूर्व नगरसेवक, कांग्रेस आदि भी शामिल हैं.
13
comment0
Report
Advertisement
Back to top