Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Kolhapur416005
ईरान-इजरायल युद्ध के कारण कपास दाम उछालें, इचलकरंजी व्यापारी आरोपित
PNPratap Naik1
Mar 23, 2026 03:37:39
Kolhapur, Maharashtra
इराण इजराइल आणि अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर सुतगारात भरमसाठ वाढ झाल्याचं दिसून येत आहे. युद्धाचे निमित्त करून सूतगिरण्यांसह व्यापारी वर्ग कृत्रिम वाढ करत असल्याचा आरोप इचलकरंजी मधील यंत्रमानधारकांनी केला आहे. गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या युद्धामुळे इराण आणि अमेरिकेतून येणाऱ्या कापसाची आयात थांबली आहे, देशातून अन्य देशात कापसाची निर्यात सुरू आहे. त्यामुळे कापूस दरात अंशतः वाढ झाली आहे, असं असताना त्याचा गैरफायदा सूतगिरण्या आणि व्यापारी वर्ग घेत असल्याचा आरोप केला जात आहे. कापूस दरवाढीच्या तुलनेत प्रति किलो दोन ते तीन रुपयांची वाढ अपेक्षित होती, पण प्रत्यक्षात सूतदरात 17 ते 20 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळेच इचलकरंजी मधील यंत्रमाग धारकानी यासंदर्भात आक्षेप नोंदवला आहे。
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Mar 23, 2026 04:51:39
Nagpur, Maharashtra:नागपूर - हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष (on दत्ता मेघे ) दत्ता मेघे विदर्भाचे नव्हे महाराष्ट्रच नेतृत्व होत.. त्याच्या नेतृत्वात केंद्र आणि राज्य दोन्ही सभागृहात त्या नेतृत्व होत.. शिक्षणासाठी संस्थाचा जाळ त्यांनी रोवल.. त्यांचा बराच काळ काँग्रेसमध्ये गेला... त्यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने श्रद्धांजली.. (On वंचित -काँग्रेस मोर्चा..) संघ आणि काँग्रेसचे मतभेद हा वेगळा भाग आहे.. त्यांच्यावर टीका करत असलो तरी अपेक्षा व्यक्त करणे राजकारणाचा भाग आहे.. मागे जातीय दंगली झाल्या तेव्हा रेशिमबाग मध्ये मोर्चा नेण्याचा प्रयत्न आम्ही केला होता.. संघाला शंभर वर्ष पूर्ण होत असताना संघ नोंदणी करण्यासाठी मागणी केली.. यावेळी आम्ही शांततेने आमचा संवाद पोहचवला यावेळी देखील तोच प्रयत्न असणार.. एपस्टीन फाईल सारखीया गंभीर प्रकरणात नरेंद्र मोदी यांचं नाव येणे गंभीर आहे.. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी आमची मोर्चातून मागणी.. (On मोर्चा परवानगी नाकारली ) केंद्र आणि राज्यात गृहखात सत्य मांडताना चिरडून टाकण्याचा प्रयत्न करतो... मोर्चाच्या माध्यमातून आम्ही आमचं म्हणणे मांडतोय.. कोणताही हिंसाचार आम्ही करणार नाही.. तरीही परवानगी नाकारली तरी आमचा मोर्चा निघणार.. देवेंद्र फडणवीस यांचा पोलिसावर दबाव आहे.. खरात प्रकरण होऊ कसे दिलेत.. मागील पाच वर्षाच्या काळात आपण गृहमंत्री होता.. त्यावेळी तुम्ही झोपा काढत होता का ? मुख्यमंत्री यांचा अहंकार प्रत्येक शब्दातून टपकतो.. कोणत्याही माणसाकडे ज्ञान नाही माझ्याकडेच आहे असा अहंकार त्यांच्या वाक्यातून दिसून येतो... अधिवेशन सुरू असल्याने अनेक नेते तिथे गेले.. सर्वाच या मोर्चाला पाठिंबा आहे.. वंचितने आणि आमची तीच भूमिका असल्याने संयुक्त मोर्चा काढत आहोत... यामध्ये राजकीय रूप द्यायचे नाही आणि कोण मोठा हे दाखवायचं नाही... मूळ एपस्टीन फाईल वरून विषय भरकटवण्यासाठी ही राज्यातील खरात फाईल उघडण्याचा त्यांच कांगावा असावा... एपस्टीन फाईल आली तेव्हा विकृत माणूस किळसवाणा प्रकार करत होता.. त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुंग गिळून गप्प होत.. रुपाली चाकणकर यांचा राजीनाम्या मध्ये व्ययक्तिक कारणासाठी राजीनामा दिला असा उल्लेख होता.. त्यामुळे त्यांना या गोष्टीचा खालच्या अधिकाऱ्याच लॉबिंग खरात आणि नेते कोणाशी संबंध याची चौकशी व्हावी.. हा मुद्दा जनतेपर्यंत पोहचला है.. अनेक तरुण अस्वस्थ आहेत.. सभ्यतेच्या बुरखा मोदी आणि त्यांच्या सहकार्याचा लवकर फाटणार.. आपली इंधनाची सुरक्षितता एपस्टीन फाईल मुळे अडकली आहे. देशाचे पंतप्रधान या दबावामुळे काम करत आहेत.. इंधन पुरवठा खंडित झाल्याचं कुठेही बोलताना दिसून येत नाही... एपस्टीन फाईल मध्ये बरच काही आहे.. आगे आगे देखो क्या होता है.. देशभरात अनेक नेत्यांनी राजीनामा दिला.. आपल्या नेत्यांनी गेंड्याची कातडी घातली आहे...
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 23, 2026 04:51:11
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Mar 23, 2026 04:47:49
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... लातूर विभागातून एसटी महामंडळाला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत असतानाही प्रवाशांना मात्र आजही खटारा बसेसचा सामना करावा लागत असल्याचं चित्र आहे... तब्बल ८० बसेस स्क्रॅपमध्ये गेल्यानंतर नव्या बसेस देण्याऐवजी जुन्याच बसेसवर बोळवण केल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे... यासोबतच गेल्या दोन वर्षांपासून ई-बसेस प्रकल्प रखडलेला असून चार्जिंग स्टेशनअभावी ही सेवा सुरु होऊ शकलेली नसल्याचं सांगण्यात येत आहे... विशेष म्हणजे, धाराशिव, बीड, हिंगोली आणि परभणीपेक्षा अधिक उत्पन्न देणाऱ्या लातूर विभागाला सोयी-सुविधांच्या बाबतीत नेहमीच दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा आरोप आता प्रवासी करत आहेत...
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 23, 2026 04:34:54
775
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Mar 23, 2026 04:33:45
Dharashiv, Maharashtra:धाराशिव जिले के पूरवठा विभाग की टीमों ने पिछले आठ दिनों में 93 स्थानों पर कथित छापे मारे। घरेलू गैस सिलिंडर के कालाबाजारी रोकने के लिए टीमों ने 19 टंकी जब्त कीं। आखातीय देशों के युद्ध से गैस सप्ल्लाई प्रभावित होने के कारण कई व्यवसायिक सिलिंडर बंद कर दिए गए थे, पर जिले के अनेक व्यवसायिक घरगुৎी सिलिंडर का उपयोग कर रहे थे, यह सामने आया। प्रत्येक तहसील स्तर पर पुरवठा विभाग ने पथक तैनात कीं। आठ दिनों में जिले भर में 93 छापे कर होटल और अन्य व्यवसायों में घरेलू सिलेंडर का उपयोग करने वालों से गैस सिलिंडर की 19 टंकी जब्त की गईं, पर इन टंकी के स्वामित्व स्पष्ट नहीं हैं; किसी पर भी मामला दर्ज नहीं किया गया।
822
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 23, 2026 04:20:38
947
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 23, 2026 04:05:43
1100
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 23, 2026 04:01:39
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यातील मालेगाव शहरातील अंगणवाड्यांची दयनीय अवस्था समोर आली आहे.लहान मुलांना दर्जेदार शिक्षण आणि पोषण आहार देणे अपेक्षित असताना,अनेक ठिकाणी मुलभूत सुविधाचाच अभाव आहे.शहरातील दहा अंगणवाड्यांपैकी पाच अंगणवाड्यांकडे स्वतःच्या इमारती नाहीत.त्या भाड्याच्या जागेत सुरू असल्या तरी तेथेही आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध नाहीत.काही ठिकाणी मुलांना बसण्यासाठीही योग्य व्यवस्था नसल्याचे दिसून येते.याशिवाय, मुलांसाठीचा पोषण आहार अद्यापही जीर्ण आणि असुरक्षित इमारतींमध्ये साठवून ठेवला जात आहे.अनेक ठिकाणी फरशी उखडलेली असून स्वच्छतेचा अभाव आहे.त्यामुळे मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
944
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 23, 2026 03:47:20
986
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 23, 2026 03:31:17
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरमधील बहुचर्चित छत्रपती शिवाजीनगर भुयारी मार्गात शासकीय योजनांचे प्रचार करणारा एक ट्रक रविवारी संध्याकाळी ५.३० वाजेपासून ८ वाजेपर्यंत देवळाई चौकातील लोखंडी कमानीत अडकला होता. यामुळे भुयारी मार्गात वाहतूक कोंडी झाली. ट्रक निघत नसल्याने भुयारी मार्गातील अडकलेली वाहतूक रिव्हर्स घेऊन शिवाजीनगर येथून देवळाईकडे संग्रामनगर उड्डाणपूलावरून सोडण्यात आली. गारखेडा परिसरातील कार्यालयापासून मॅप लोकेशनद्वारे दिलेल्या ठिकाणी जाण्यास ट्रक निघाला. शिवाजीनगरकडून भुयारी मार्गाला लोखंडी कमान नाही. त्यामुळे ट्रक भुयारी मार्गात जाऊन देवळाई चौककडे बाहेर निघतांना लोखंडी चौकटीत फसला. नागरिकांनी ट्रॅकची हवा सोडून गाडीच्या वरील बाजूचे लोखंडी रॉड तोडण्याचे प्रयत्न केले. शेवटी जेसीबी बोलून ट्रक खेचून काढण्यात आला.
1083
comment0
Report
Advertisement
Back to top