Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Gautam Buddh Nagar201301

नोएडा के सेक्टर 19 में नाले का पानी घरों में घुसा, लोग हुए परेशान

Jun 28, 2024 09:01:26
Noida, Uttar Pradesh

नोएडा के सेक्टर 19 में बारिश के कारण नाले का गंदा पानी घरों में घुस गया है। जिसके चलते स्थानीय निवासियों का आरोप है कि नोएडा प्राधिकरण के अधिकारियों को कई बार शिकायत करने के बावजूद नालों की सफाई नहीं की गई और नाले का निर्माण कार्य अधूरा होने के कारण पानी निकासी की उचित व्यवस्था नहीं है। इस समस्या से 50 से अधिक परिवार प्रभावित हैं और गंदे पानी में रहने को मजबूर हैं।

2
comment0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement
SPSanjay Prakash
Sept 18, 2025 01:31:09
0
comment0
Report
RSRakesh Singh Thaku
Sept 18, 2025 01:30:55
Mungeli, Chhattisgarh:एंकर,,,मुंगेली में कांग्रेस के ‘वोट चोर गद्दी छोड़’ अभियान का समापन हो चुका है, लेकिन इसके साथ ही एक मसले की छिड़ गई है। रैली में आई कुछ महिलाओं ने आरोप लगाया कि उन्हें 200 से 300 रुपये देने का वादा किया गया था, लेकिन सिर्फ 100 रुपये दिए गए महिलाओं ने कैमरे पर नाराज़गी जताई, और अब सोशल मीडिया पर ये वीडियो वायरल हो चुका है महिलाओं के बयान और वीडियो सामने आने के बाद यह बात सामने आ रही है कि इस कार्यक्रम में कांग्रेसियों के अलावा जो भींड़ आमजनों की थी,क्या वो किराए की भींड़ थी महिलाओं का बयान सुनकर तो कुछ ऐसा ही प्रतीत हो रहा है वहीं कांग्रेस प्रदेश अध्यक्ष दीपक बैज ने इस पूरे मामले को बेबुनियाद बताया है। मुंगेली में कांग्रेस द्वारा आयोजित वोट चोर गद्दी छोड़ रैली में हजारों लोगों की भीड़ जुटी।इस रैली में कांग्रेस के कई बड़े चेहरे — सचिन पायलट, भूपेश बघेल, दीपक बैज, चरणदास महंत,टीएस सिंहदेव जैसे दिग्गज नेता शामिल हुए। जनसभा से पहले शहर में रैली निकाली गई जिसमें कांग्रेस कार्यकर्ताओं के साथ बड़ी संख्या में आम ग्रामीण भी शामिल हुए लेकिन रैली के बाद माहौल तब बदल गया जब कुछ महिलाओं ने आरोप लगाया कि “हमें 200-300 रुपये देने का कहा गया था, लेकिन सिर्फ 100 रुपये मिले।”हम काम छोड़कर आए, पूरा दिन दिया और हमें आधा भी पैसा नहीं मिला।” हमारी रैली में कांग्रेस कार्यकर्ताओं का जनसैलाब था और आमजन स्वस्फूर्त शामिल हुए थे। कुछ वायरल वीडियो से हमारे आंदोलन को बदनाम करने की कोशिश हो रही है। वही इस मामले में राजनीति भी अब शुरू हो गई है भाजपा ने इस पर कटाक्ष किया है नगर पंचायत के उपाध्यक्ष जयप्रकाश मिश्रा ने कहा कि कांग्रेस का यह कार्यक्रम पूरी तरह असफल था कांग्रेस भीड़ बढ़ने के लिए मजदूरों को बुलाई थी वह मजदूर उनके कार्यालय में आकर बैठे थे और अपनी आप बीती बता रहे थे की उन्हें कांग्रेस की रैली में जाने के के लिए सुबह 11:00 से बुलाया गया था और ना ही एक गिलास पानी पूछा गया और नहीं भोजन की किसी तरह की व्यवस्था की गई बाद उन्हें पैसे का भुगतान भी नहीं हुआ वही कांग्रेस कार्यक्रम में आज जमकर गुटबाजी देखने को मिली स्वागत के लिए जो सूची बनाई गई थी उसमें मुंगेली के पूर्व जिलाध्यक्षों का नाम ही गायब था वरिष्ठ कांग्रेस के नेताओं की अनदेखी की गई जिससे वे नाराज दिखाई दिए इस बात को जिलाध्यक्ष घनश्याम वर्मा ने एक सिरे से खारिज कर कहा की पूरा कांग्रेस परिवार एक साथ है कही कोई गुटबाजी नहीं है। यही बात दीपक बैज ने भी कही... बाईट,,,रैली में शामिल महिला बाईट,, रैली में शामिल महिला बाईट,,,दीपक बैज (पीसीसीचीफ़) बाइट,,घनश्याम वर्मा(जिला अध्यक्ष कांग्रेस) बाइट,,जय प्रकाश मिश्रा (नगर पंचायत उपाध्यक्ष) WT राकेश सिंह TO रैली में आई महिलाएं
0
comment0
Report
MGMohd Gufran
Sept 18, 2025 01:30:23
Prayagraj, Uttar Pradesh:संगम नगरी प्रयागराज में भव्यता के साथ निकली रावण शोभायात्रा, डीजे और बैंड बाजे के साथ महर्षि भरद्वाज आश्रम से निकली रावण शोभायात्रा, लंकाधिपति रावण की शोभायात्रा देखने के लिए सड़कों पर उमड़ा हुजूम। एंकर -- देशभर में विजयादशमी यानी दशहरा के मौके पर रावण दहन की परंपरा तो आपने सुनी होगी, पर रावण की शोभायात्रा या फिर रावण की बारात निकालने की परम्परा आपने नहीं सुनी होगी। लेकिन संगम नगरी प्रयागराज में रावण की शोभायात्रा डीजे, बैंड के साथ पूरी भव्यता से निकाली जाती है। यहां पर रावण को दहन नहीं किया जाता बल्कि उसकी विद्वत्ता के चलते उसकी पूजा की जाती है। यह अपने आपमें अनूठी परम्परा है जो प्राचीन काल से चली आ रही है। बुधवार की देर शाम कटरा रामलीला कमेटी द्वारा परंपरागत तरीके से महर्षि भरद्वाज आश्रम से शाही अंदाज में लंकाधिपति रावण की शोभायात्रा निकाली गई। जिसे देखने के लिए शहर के कोने कोने से लोगों का हुजूम उमड़ पड़ा। गजेबाजे के साथ शाही अंदाज में निकली रावण की शोभायात्रा को देखकर हर कोई आश्चर्यचकित था। क्योंकि आमतौर पर रावण दहन लोगों ने देखा है, लेकिन रावण की पूजा अर्चना और उसकी शोभायात्रा निकाले जाने की परम्परा देश के किसी भी हिस्से में नहीं है। महर्षि भरद्वाज आश्रम से निकली शोभायात्रा में रावण आर्टिफिशियल हांथी पर रखे चांदी के हौदे पर सवार होकर शहरियों को दर्शन के लिए निकले तो यह तस्वीर हर कोई अपने फोन में कैप्चर करने के लिए लालायित दिखा। यह अद्भुत नजारा देखने के लिए बड़ी संख्या में लोग भी शोभायात्रा का हिस्सा बने। लंकाधिपति रावण की शोभायात्रा में आकर्षक लाइट और बैंड के साथ लोगों का हुजूम चलता हुआ दिखाई दिया। यह नजारा ऐसा था कि मानो दशानन रावण कलयुग में भी तीनों लोकों को जीतकर लंका वापस लौट रहें हों। कटरा रामलीला कमेटी के रावण शोभायात्रा के साथ ही संगम नगरी प्रयागराज में दशहरा का उत्सव भी शुरू हो जाता है। संगम नगरी प्रयागराज के कटरा रामलीला कमेटी सैकड़ों वर्ष पुरानी है। यहां हर वर्ष दशहरे का उत्सव तो मनाया जाता है। लेकिन रावण दहन नहीं किया जाता है। बल्कि यहां रावण की पूजा की जाती है, राम का नाम लेना यहां अपराध माना जाता है, अगर किसी ने भूल से भी राम का नाम ले लिया तो लंकाधिपति रावण प्रतीकात्मक रूप से उसका कान काटकर शीशा भरने का नारा यहां पर प्रचलित है। खुद रावण भी जब अपनी शोभायात्रा पर निकलता है तो वह अपनी विद्वता के चलते अपनी पूजा करवाता है। टीटी... बृजेश कुमार, रावण कैरेक्टर
0
comment0
Report
DSdevendra sharma2
Sept 18, 2025 01:16:48
Rajsamand, Mohi, Rajasthan:अखिल भारतीय तेरापंथ युवा परिषद आमेट के सयुक्त तत्वाधान में रक्तदान शिविर हुआ आयोजित,,,शिविर में कुंभलगढ़ विधायक सुरेन्द्र सिंह राठौड़ ने की शिरकत,,,, रक्तदाताओं का बढ़ाया हौंसला,,,,, राजसमंद। अखिल भारतीय तेरापंथ युवा परिषद आमेट के सयुक्त तत्वाधान में स्वर्गीय श्रीमती भंवरी देवी एवं स्वर्गीय श्री लक्ष्मी लाल ढिल्लीवाल की पुण्य समृद्धि में मेगा ब्लड डोनेशन का आयोजन किया गया। मेगा ब्लड डोनेशन में कुंभलगढ़ विधायक सुरेंद्र सिंह राठौड़ ने की शिरकत, युवाओं का बढ़ाया हौसला। वही अणुव्रत समिति आमेट द्वारा नशामुक्ति अभियान चलाकर लोगो के सपथ पत्र भरवाए गए।रक्तदान शिविर में करीब 41 यूनिट रक्त एकत्रित हुआ। जिला, राजसमंद जिला संवाददाता,देवेंद्र शर्मा
1
comment0
Report
DSdevendra sharma2
Sept 18, 2025 01:16:32
Rajsamand, Mohi, Rajasthan:राजसमंद के कुंवारिया स्थित छापरवाले हनुमान मंदिर और मेवाड के आस्था के केन्द्र खजुरिया श्याम मंदिर में हुई चोरीयों का कुंवारियां पुलिस ने किया खुलासा,,,,दो शातिर चोरों को किया गिरफ्तार,,,,चोरों से पूछताछ जारी,,,, राजसमंद। राजसमंद के कुंवारिया क्षेत्र में स्थित प्रसिद्ध छापरवाले हनुमान मंदिर और मेवाड़ के श्रद्धा स्थल खजुरिया श्याम मंदिर में हाल ही में हुई चोरी की वारदातों का पुलिस ने बड़ा खुलासा किया है।बता दें कि कुंवारिया थाना पुलिस ने तत्परता दिखाते हुए दो शातिर चोरों को गिरफ्तार कर लिया है, जिनसे पूछताछ के दौरान कई अहम जानकारिया सामने आने की संभावना जताई जा रही है। इन दोनों मंदिरों में बीते दिनों आभूषण, नकदी और पूजा सामग्री की चोरी ने क्षेत्र में सनसनी फैला दी थी। जिला, राजसमंद जिला संवाददाता,देवेंद्र शर्मा
0
comment0
Report
WJWalmik Joshi
Sept 18, 2025 01:16:19
Jalgaon, Maharashtra:Jalgaon,Reporter-Walmik Joshi AVB FEED ON  2C SLUG- 17 09JALG_UNMESH_PATIL Assigned by - Date-17 -09-25 File _VDO Photo Byte - Live जळगाव युट्यूब लाईव्ह लिंक शेतकरी जनआक्रोश मोर्चा शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार उन्मेश पाटील भाषण पॉइंटर शेतकऱ्यांचा भिडू बच्चू कडू , बच्चू कडू..मंत्र्यांना गाडू..अशा घोषणा भाषणाच्या सुरुवातीला माजी खासदार उमेश पाटील यांनी केल्या महसूल पीक विम्याचे मंडळ जोपर्यंत घोषित करत नाही तोपर्यंत या ठिकाणाहून राहणार नाही असा इशारा उन्मेष पाटील यांनी दिला ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर निवडून आले मंत्री झाले त्या हरामखोर मंत्र्यांनी एकही बैठक घेतली नाही. जळगाव जिल्ह्यातील मंत्र्यांना हरामखोर म्हणत उन्मेष पाटील यांची सडकून टीका शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही, जळगाव जिल्ह्यातील तिघी मंत्र्यांना जिल्हा बंद केली जाईल मंत्र्यांना जाब विचारण्यासाठी जागे करण्यासाठी हा शेतकऱ्यांचा जन आक्रोश मोर्चा आहे. गिरणा नदी परिक्रमा केली तेव्हा मला हे सर्वजण वेडे म्हणत होते. सर्वांना तुम्ही आशीर्वाद देऊन मंत्री केला यांनी आपल्यासाठी काय केलं कापसाला भाव दिला नाही. निवडणुकीच्या आधी पोखरी योजनेचे यांनी आपल्याला गाजर दिले.मात्र काम खतम. मोहब्बत खतम.. निवडणुकीच्या आधी कर्जमाफी आणि निवडणूक झाली आणि कर्जमाफी वर यांचे सर्वांचे तोंड बंद एकही भामटा मंत्री विधानसभेत बोलायला तयार नाही..मंत्र्यांना भामटा मनात उमेश पाटील यांची खोचक टिका शेतकऱ्यांच्या पोरगा असतात तर मंत्री गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम मिळवून दिली असती.मंत्री गिरीश महाजन यांच्या वर निशाणा.. जिल्ह्यात अनुदान घोटाळा होतो शेतकऱ्यांना फसवलं जातं मात्र एकही मंत्र्यांना यावर बैठक घ्यायला वेळ नाही. बँका जाळून टाकेल जर आमच्या शेतकऱ्यांना फसवलं तर उन्मेष पाटील यांचा थेट प्रशासनासह सरकारला इशारा काळे कपडे आणि काळे कफन बांधायची वेळ सरकारने आमच्यावर आणली.त्यामुळे त्यांना जाग करण्यासाठी मोर्चा.काढला पेटला नाही तर संपून जाईल पुढची पिढी उध्वस्त होईल..असं आवाहन उन्मेष पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केल.. जिल्हाधिकाऱ्यांनी स्टेजवर यायचं आहे अन्यथा शेतकरी जर कंपाउंड उडी मारून आत मध्ये आले कायदा व सुनिष्ठा बिघडली तर त्याला आम्ही जबाबदार नाही उन्मेष पाटील यांचा पुन्हा इशारा भाषण
0
comment0
Report
WJWalmik Joshi
Sept 18, 2025 01:16:12
Jalgaon, Maharashtra:Jalgaon,Reporter-Walmik Joshi AV FEED ON  2C SLUG- 17 09JALG_BACHCHU_KADU_MEETING Assigned by - Date- 17-09-25 File _VDO 4Photo Byte - 1709ZTJALG_BACHCHU_KADU_MEETING जळगाव ब्रेक मोर्चानंतर निवेदन देण्यासाठी प्रवेशना दिल्याने संतप्त झालेले बच्चू कडू व सर्व शेतकरी संघटना पदाधिकारी यांची प्रशासनासोबत बैठक सुरू.. बैठकीच्या सुरुवातीलाच जिल्हाधिकारी निवेदन घेण्यासाठी न आल्याने त्याबाबत बच्चू कडू तसेच पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला मोर्चा आटोपल्यानंतर निवेदन देण्यासाठी प्रवेशना दिल्याने संतप्त शेतकरी यांच्यासह आक्रमक झालेले बच्चू कडू थेट जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार ढकलत आत मध्ये शिरले.. संतप्त शेतकरी व बच्चू कडू यांना जिल्हाधिकारी यांच्या दालनाकडे जाण्यासाठी विरोध करण्यात आला तो सर्व विरोध घालून ते दालनापर्यंत पोहोचले. आता सर्व शेतकरी नेते तसेच बच्चू कडू व जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांसोबत शेतकऱ्यांच्या मागणं संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या दालनात मीटिंग सुरू आहे तर काही शेतकरी हे जिल्हाधिकारी यांच्या खाली थांबलेले असून त्यांच्याकडून घोषणाबाजी करून घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे.. सद्यस्थितीत आक्रमक झालेले शेतकरी शांत झालेल्या असून आता जिल्हा प्रशासनासोबत बैठकीत मागणं संदर्भात काय निर्णय होतो याकडे लक्ष लागला आहे
0
comment0
Report
WJWalmik Joshi
Sept 18, 2025 01:16:04
Jalgaon, Maharashtra:Jalgaon,Reporter-Walmik Joshi AV FEED ON  2C SLUG-1709ZTJALG_SHETKARI_MORCHA_RADA Assigned by - Date- 17 -09-25 File _VDO 4Photo Byte - जळगाव ब्रेक मोर्चा काढलेल्या शेतकऱ्यांना आत मध्ये प्रवेश दिला जात नसल्याने संतप्त असलेल्या बच्चू कडू यांनी पोलिसांना न जुमानता थेट जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार तोडून प्रवेश केला मोठ्या संख्येने संतप्त शेतकरी हे जिल्हाधिकारक कार्यालयात दाखल झाले आहेत जिल्हाधिकारी यांच्या दालनाकडे जाण्यास पोलिसांनी बच्चू कडू यांना विरोध केला मात्र पोलिसांचा विरोध जुगारून बच्चू कडू यांचे सहज शेतकरी जिल्हाधिकारी यांच्या दालनात पोहोचले आहेत जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये शेतकरी बच्चू कडू तसेच इतर नेते मोठा संताप व्यक्त करत आहेत... शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चानंतर सभा पार पडली सभेनंतर निवेदन देण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना जाऊ देत नसल्याने माजी खासदार उमेश पाटील बच्चू कडू व सर्व शेतकरी आक्रमक झाले..
0
comment0
Report
WJWalmik Joshi
Sept 18, 2025 01:15:23
Jalgaon, Maharashtra: Jalgaon,Reporter-Walmik Joshi AVB FEED ON  2C SLUG- 1709ZTJALG_BACHCHU_KADU_POINTER Assigned by - Date- 17-09-25 File _VDO Photo Byte - live link 1709ZTJALG_BACHCHU_KADU_POINTER जळगाव ब्रेक बच्चू कडू. भाषण pointer बळी शिल्लक राहील की नाही अशी व्यवस्था सध्या काम करत आहे मंत्र्यांना नालायक म्हणत बच्चू कडू यांची भाषणाला सुरुवात.. शेतकऱ्यांचा अस्तित्व संपण्याची व्यवस्था निर्माण झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या संखेने आले पाहिजे तुम्ही साले हो लुटलं नसतं .(सरकार) तर तुमच्या बापाचाही कर्ज आम्ही भरले असत.. बच्चू कडू यांची जोरदार टीका आम्हाला राग येत नाही एखाद्या वाघाने जशी शिकार करावी तशी दरवर्षी आमची शिकार होते आहे व तुम्हाला राग येत नाही. माझ्यावर 350 गुन्हे दाखल, चार गुन्ह्यात शिक्षा झाली आहे, आई ने सांगितले दिव्यांग शेतकऱ्यासाठी लढ. थांबू नको.. नेपाळ सारखा नाही पण मंत्र्याच्या घरापर्यंत येऊ, मंत्रांच्या घरापर्यंत जावं लागेल संकट मोचन तुम्ही शेतकऱ्यांचे होऊ शकले नाही शेतकऱ्यांचे संकटमोचन होऊ शकल नाही तुम्ही फक्त पक्षाचे आहेत, जोरात आवाज काढणारा गुलाबराव आता खालूनही आवाज निघत नाही मंत्री गुलाबराव पाटील मंत्री गिरीश महाजन यांच्यावर बच्चू कडू यांची खोचक टीका जिथे राजकीय कार्यक्रम होतील, केळी, कापूस फेकून मारा, अंडे फेकून मारा,अंडे फेकून मारले तिथे सुद्धा खाऊन घेतली एवढे खादळ आहेत आणि बायकोला पण घरी येऊन जातील..एवढे खादाड 350 एवढ्या आत्महत्या चार दिवसात. देशाचा पंतप्रधान तुमचा वाढदिवस, आज शेतकरी आत्महत्या करतो आहे.. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला टीव्हीवर शेतकऱ्यांच्या संदर्भात एकही बातमी नाही. इकडे ओबीस.तिकडे मराठा एवढेच टीव्ही वाले दाखवत आहे ओबीसी असतील मराठा असतील किंवा इतर जाती जातीत भांडण लावण्याचे काम हे सरकारचं षडयंत्र आहे. आमदाराला आला , दहा लाख रुपये टाकले गावात की तुम्ही गावातून त्याचे स्वागत कराले तयार.. कुठे गेले मोदीजी तुमचे वाक्य.आणि देशाचा कापूस कुठे. कापूस आयात घालायची गरज नाही .कमी नाही मात्र काही व्यापाऱ्यांसाठी ही व्यवस्था करण्यात आली. देशाच्या करोडो कापूस उत्पादक शेतकऱ्यांची कत्तल करून टाकली..ही आहे कसाईची ऑलाद. दिल्लीचा नेता मेला की त्याचा बोर्ड गावात लावायला तयार साडेसहा लाख शेतकरी मेल श्रद्धांजली सुद्धा केली नाही लाज वाटत नाही आम्हाला देवाचा देव काय केलं तुम्ही पुन्हा येऊन तुला भांडणं लावून दिले राज्यांमध्ये तुम्ही. ओबीसी मराठा समाजाचा वाद मिटवता येत नाही तुम्हाला. बाकी ठिकाणी अक्कल चालते.इकडे अक्कल का चालत नाही. बच्चू कडू यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर कडाडून टीका यांना वाद पेटतात ठेवाचा आहेत... तुमच्यापेक्षा तुमचा बैल बरा आहे तो तरी लाथ मारतो मात्र तुम्ही लाथ मारत नाही आणि हात ही मारत नाही सातबारा कोरा करणारा देवेंद्र (मुख्यमंत्री) आता म्हणतो दुष्काळ पडल्यावर देऊ. तोंडात रामचंद्रांचं नाव घ्यायचं आणि हातात सुरू ठेवायचा होऊ दे कर्जमाफी आम्ही तुले खांद्यावर घेऊन फिरू नाहीतर ढुंगण खाली आग लावल्याशिवाय राहणार नाही झेंड्याचा कपडा जो होतो ना तो माझा बाप्पाचा आहे. शरद. जोशी आपल्यासाठी लढले पण शेतकऱ्यांनी त्यांन का निवडून आणले नाही. मोदीजी.माझ्या शेतकऱ्याला तुम्ही मारले तुम्ही खून केला आहे, मात्र आमचा शेतकरी शांत आहे म्हणून नाही तर नेपाळ सारखा झाल असते 28 तारखेला. नागपूर मध्ये आंदोलन आहे..मुख्यमंत्र्यांना घेरण्याची तयारी आहे. 56 इंच वाले है ना आप. गिरीश महाजन गेले आणि एका तालुक्यात फिरून आले... पिकनिक करायला गेलता का बिबट्या दिसला की जोर येतो बंदूक काढ की काय करू.. बिबट्यासाठी बंदूक काढतो.आणि सरकारला चुना लावते आहे, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बंदूक काढ ना. सवाल उपस्थित करत मंत्री गिरीश महाजन यांच्या वर जोरदार टीका. लाचार झालो आम्ही..एवढे थंड रक्त असते की आम्ही महत्वाचे नाही तुमचे कुटुंब सुरक्षित राहिले पाहिजे. जिल्हाधिकारी अजून आले नाही जिल्हाधिकारी पाच मिनिटांचा प्रोटोकॉल तोडला तर तुम्ही मरतात का.असं म्हणत बच्चू कडू आक्रमक भाषण संपले
0
comment0
Report
Advertisement
Back to top