272123
अटल बिहारी वाजपेई की जयंती पर महादेवा चौराहा पर मनाया गया सुशासन दिवस
Mahadewa, Uttar Pradesh:भारत रत्न पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेई की जयंती 25 दिसंबर को महादेवा चौराहा पर सुशासन दिवस के रूप में मनाई गई। इस अवसर पर बनकटी नगर पंचायत के अध्यक्ष प्रतिनिधि अरविंद पाल और ब्लॉक प्रमुख प्रतिनिधि रघुनाथ सिंह, रामायण सिंह के नेतृत्व में "अटल बिहारी वाजपेई अमर रहे" के नारे के साथ एक जुलूस निकाला गया।
इस जुलूस में कई नेता और कार्यकर्ता शामिल हुए। सभी ने वाजपेई जी के योगदान को याद किया और उन्हें श्रद्धांजलि दी।
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
भूमि वर्ल्ड के अनधिकृत मॉल निर्माण पर राजनीति गरमा गई; कपिल पाटील ने जवाब दिया
Thane, Maharashtra:भिवंडी तालुक्यात आज उद्घाटन होत असलेल्या आउटलेट मॉल इंडिया या मॉलचे बांधकाम अनधिकृत असल्याचा पुरावा देत खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी हे बांधकाम करणारे विकासक भूमी वर्ल्ड च्या पाठीशी माजी पंचायत राज केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा हात असल्याचा अप्रतक्षपणे आरोप केला होता.दरम्यान या आरोपाचे खंडन करताना माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी पत्रकार परिषद घेत खा.सुरेश म्हात्रे यांना प्रत्युत्तर दिले आहे.खासदार सुरेश म्हात्रे यांनी एमएमआरडीए ची कारवाई टाळण्यासाठी कोर्टातून स्थगिती आणली.याचा अर्थ तुमचे बांधकाम अनधिकृत असल्याचे सिद्ध होत असल्याने आधी स्वतःचे अनधिकृत बांधकाम पाडा मग नंतर लोकांचे पाडा असा अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.भूमी वर्ल्ड ने शासकीय जागेत मॉल चे बांधकाम केले आहे का हे तपासणे महसूल यंत्रणेचा भाग असून यावर कारवाई होणे आवश्यक आहे. या मताचा मी ही आहे. परंतु वारंवार माझे नाव पुढे करून मला बदनाम करण्याचा घाट घातला जात असून हे चुकीचे आहे. पिंपळास गावच्या हद्दीत २५ एकरात विकासकाने अनधिकृतपणे शासकीय जागेत मॉल चे बांधकाम अप्रत्यक्षपणे माझ्या आशीर्वादाने उभारल्याचा आरोप करून सदर बांधकाम पाडण्याचा इशारा खासदारांनी दिला आहे. पण अगोदर एमएमआरडीए ने नोटीस बजावून अनधिकृत ठरवलेल्या स्वतःच्या बांधकामाला कोर्टातून स्थगिती आणलेले बांधकाम तोडा असा अप्रत्यक्ष टोला माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी खा.बाळ्या मामा यांना लगावला आहे. विद्यमान खासदारांची मविआ मधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या बांधकामाला एमएमआरडी ने अनधिकृत ठरवल्याचा आव आणला जात आहे. परंतु सदरची नोटीस एमएमआरडी ने उमेदवारी जाहीर होण्याच्या पूर्वीच बजावली होती. त्या वेळेस विद्यमान खासदार शिवसेनेत होते. एमएमआरडी प्रशासनाने विद्यमान खासदारांची उमेदवारी जाहीर झाल्या नंतर त्यांच्या अनधिकृत बांधकामाला नोटीस बजावली असल्यास खासदारांनी तसे पुराव्यानिशी सिद्ध करण्याचे आवाहन कपिल पाटील यांनी केले.२००७ पासून जिल्हा परिषद सदस्य असताना एमएमआरडी अंमलात आल्यानंतर त्यावेळी संबंधित जिल्हा परिषद यंत्रणेला हाताशी धरुन एमएमआरडीए च्या फायद्या तोट्या बाबत स्थानिक ग्रामपंचायत लोकप्रतिनिधींना प्रशासनाला समजावून सांगितले आहे.त्यावेळी आता माझ्यावर आरोप करत असलेल्या विद्यमान खासदारांचा राजकारणात जन्मही झाला नव्हता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ३१ डिसेंबर २०१४ मध्ये पहिला विकास आराखडा मंजूर करून घेतला. परंतु भिवंडीत सात वर्ष एमएमआरडीए अस्तित्वात नसल्याने स्थानिक शेतकरी, व्यापाऱ्यांनी रोजगार निर्मितीसाठी ग्रामपंचायतच्या परवानग्या घेऊन बांधकामे केल्याचे सर्वश्रुत आहे.विधानसभेच्या उत्तरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिवंडीला आंतरराष्ट्रीय गोदाम हब बनवण्याचे सांगितले आहे. परंतु त्यासाठी अनधिकृतपणे गोदामे उभारली जावी या मताचा मीही नाही.परंतु रोजगार निर्मितीसाठी शेतकरी, व्यापाऱ्यांना गोदाम अनधिकृत उभारावी लागली ही सद्यस्थिती आहे.सरकारचे संरक्षण मिळून गोदाम अधिकृत व्हावे यासाठी माझ्यासह सर्वच आमदार, लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले.परंतु त्यात अपयश आले.हे पहिले उदाहरण आहे जिथे लोकप्रतिनिधी अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्याऐवजी पाडण्याचे शासनाला सांगत आहे.तर शासकीय जागा कोणी लाटण्याचा प्रयत्न करत असल्यास त्याच्यावर 100 टक्के कारवाई झाली पाहिजे.0
0
Report
बारामती के Hol प्राथमिक स्वास्थ्य केंद्र का उद्घाटन, स्वास्थ्य क्षेत्र में नए कदम
Rui, Maharashtra:बारामती के Hol प्राथमिक आरोग्य केंद्र का उद्घाटन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार और आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर की उपस्थिति में हुआ. बारामती तालुक्यातील होळ में 45 प्राथमिक आरोग्य केंद्रों के उद्घाटन के कार्यक्रम में अधीक्षक और स्वास्थ्य मंत्री उपस्थित थे._public health विभाग की योजनाओं के लिए दिशा मिलती नजर आई. मैं मंत्री के रूप में पहली बार कार्य कर रहा हूँ; केरळ में देखी गई सुविधाओं को महाराष्ट्र के हर प्राथमिक आरोग्य केंद्र में लाने की दिशा दिखाई गई. आज आप Hol प्राथमिक आरोग्य केंद्र में सुविधाओं को देखें और महाराष्ट्र में इसी प्रकार की सुविधाओं की वक्रणा समझें. इमारत अच्छी बनी है, परंतु उसका सामाजिक ढांचा भी उतना ही मजबूत होना चाहिए. महात्मा फुले आरोग्य योजना को प्रभावी तरीके से लागू किया जाएगा. सभी के लिए अच्छी पद्धतियों की योजनाएं हमने बनाई हैं. अब शहर में जाने की जरूरत नहीं, हमारे प्राथमिक आरोग्य केंद्रों में ही बेहतर सुविधाएं मिलेंगी. पुणे जिला मॉडल के माध्यम से आगे बढ़ रहा है.0
0
Report
बारामती में शिकाऊ विमान दुर्घटना: अजित पवार का हादसा फिर याद आया
Rui, Maharashtra:यापूर्वी अनेक वेळा कोसळली होती शिकाऊ विमाने.... अजित पवारांच्या विमान अपघातानंतर बारामती दुसरी घटना... गोजूबावी गावातच त्याच वेळी घडली घटना.. बारामती तालुक्यातील शिकाऊ प्रशिक्षण विमान केंद्रावरील विमाने हवेत उड्डाण घेतल्यानंतर अनेक वेळा यापूर्वी देखील कोसळलेच्या घटना घडल्या आहेत.. 28 जानेवारीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात ज्या गावात त्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला त्याच गावी पुन्हा एकदा आज विमानाचा अपघात झालाय.. वारंवार ही शिकाऊ विमाने बारामती तालुक्यासह इंदापूर तालुक्यात देखील कोसळतात.. बारामती तालुक्यातील रेड बर्ड आणि كارवर एव्हीशनचे विमान कोसळण्याची घटना अनेक वेळा घडलल्या आहेत.. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा देखील असाच प्रसंग या आजच्या विमान अपघातामुळे डोळ्यासमोर येतोय... आज सकाळी अचानक विमानात बिघाड झाल्याने ते विमान गोजूबावीच्या शेतकऱ्याच्या शेतात उतरले सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.. प्रत्यक्षदर्शी बाईट - 2 बारामतीत विमान प्रशिक्षण केंद्र १९९६ मध्ये सुरू झाले, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) ने बारामती विमानतळ बांधला. हा विमानतळ खाजगी विमाने आणि पायलट प्रशिक्षणासाठी वापरला जाताो.. बारामतीत कारवर एव्हिएशन आणि रेड बर्ड या दोन खाजगी विमान प्रशिक्षण संस्था असून या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना विमान चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते या शिकाऊ विमानाचे आतापर्यंत बारामती परिसरात सहा अपघात झाले असून यामध्ये मात्र कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही... विमान या धावपट्टीवर उतरवले किंवा उड्डाण केले जाते त्या धावपट्टीच्या काही अंतरावर शिकाऊ विमानाचा अपघात झाला होता.. 5 फेब्रुवारी 2019 इंदापुर तालुक्यातील रुई गावात कोसळले होते . बारामती तालुक्यातील मेखळी येथे नीरा नदीमध्ये कोसळले होते विमान ... २५ जुलै २०२२ रोजी पुणे जिल्ह्यातीलच बारामतीत नजीकच्या इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी येथे कार्व्हर एव्हिएशनचे शिकाऊ विमान तांत्रिक बिघाडामुळे मक्याच्या शेतात कोसळले होते . या अपघातात महिला पायलट भाविका राठोड किरकोळ जखमी झाल्या, परंतु मोठा अनर्थ टळला होता बारामतीहून उड्डाण घेतलेले हे विमान दादाराम बाराते यांच्या शेतात कोसळले होते . कटफळ गावाच्या हद्दीमध्ये रेल्वे रुळाण्याची दोन वेळा अपघात झाला होता . गाडीखेल गावाच्या हद्दीमध्ये एक वेळा अपघात झाला होता ... आज झालेला अपघात हा गोजूबावीच्या हद्दीमध्ये तर 28 जानेवारी 2026 उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघात हा गोजुबावी गावच्या हद्दीत झाला आहे.. गोजुबावी हे गाव याआधीही विमान अपघातामुळे चर्चेत आलं होतं. ऑक्टोबर 2023 मध्ये गोजुबावी गावाजवळ एक ट्रेनिंग एअरक्राफ्ट दुर्घटनाग्रस्त झालं होतं. त्यानंतर 3 वर्षांनी 28 जानेवारी 2026 ला अजित पवारांचं आणि आता 13 मे 2026 रोजी आणखी एक विमान तिथंच कोसळलं आहे. शिकाऊ प्रशिक्षित विमानांच्या या उड्डाण केल्यानंतर होणाऱ्या अपघातावर पायबंध घालावा अशीच मागणी बारामतीकर करीत आहेत. जावेद मुलाणी झी 24 तास बारामती0
0
Report
Advertisement
जलपाईगुड़ी जिले में भारी आंधी-बारिश, मौसम विभाग ने चेतावनी जारी की
Jalpaiguri, West Bengal:উত্তরে ব্যাপক ঝড় বৃষ্টি। হাওয়া অফিসের পূর্বাভাস অনুযায়ী বিক্ষিপ্তভাবে বজ্রমবিদ্যুৎ সহ ঝড় বৃষ্টি শুরু হয়েছে জলপাইগুড়ি জেলা জুড়ে。0
0
Report
रामदास आठवले: शिर्डी दौरे में गाड़ियों का ताफा कम रखने की सलाह
Shirdi, Maharashtra:Shirdi News Flash केंद्रीय मंत्री रामदास आठवले शिर्डीसह अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर... मंत्री आठवले यांच्यासह कार्यकर्त्यांच्या ताफ्यात 20 ते 25 वाहनांचा समावेश... माझ्या ताफ्यात एकच गाडी मात्र कार्यकर्ते माझ्याकडे विविध प्रश्न आणि कामं घेऊन आलेत , सगळेच कार्यकर्ते चालत येणार नाही... ट्रॅक्टर मधून जर यायचं म्हणलं तरी डिझेल लागणार आहे... माझा कार्यक्रम ठरलेला होता त्यामुळे मी इथं आलो , जास्त मोठा गाड्यांचा ताफा होणार नाही याचा प्रयत्न आम्ही पुढील कालावधीत करू... गाड्यांची संख्या जास्त आहे या प्रश्नावर रामदास आठवले यांची शिर्डीत माध्यमांना प्रतिक्रिया... केंद्रीय मंत्री रामदास आठवले बाईट मुद्दे - पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जे आवाहन केलं आहे त्या पद्धतीने गाड्या कमी वापरा... जो वाहनांचा ताफा आहे तो थोडा थांबवा... पेट्रोल डिझेलची बचत करा असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलय... शिर्डीला या आणि फॉरेनची टूर टाळा देशाच्या हितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी हा निर्णय घेतला आहे... मी ज्या ताफ्यातून आलेलो आहे त्या माझ्या ताफ्या मध्ये एकच गाडी आहे.. कार्यकर्ते मला भेटण्यासाठी , मेळाव्यासाठी आणि विविध प्रश्न घेऊन माझ्याकडे आलेले आहेत... जे कार्यकर्ते मेळाव्यासाठी आलेले आहेत ते गाडी घेऊन आल्याशिवाय तर मेळावा होणार नाही... सगळेच कार्यकर्ते चालत येणार नाही , ट्रॅक्टर मधून जर यायचं म्हणलं तरी डिझेल लागणार आहे... पेट्रोल डिझेल बचतीसाठी मेळावे कमी केले पाहिजे.... माझा कार्यक्रम ठरलेला होता त्यामुळे मी इथं आलो आहे.... छोटे कार्यक्रम घ्या जेणेकरून जास्त गाड्या येणार नाही... जास्त मोठा गाड्यांचा ताफा होणार नाही याचा प्रयत्न आम्ही पुढील काळामध्ये करू... गाड्यांचा ताप जास्त असल्याचा प्रश्न विचारल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रतिक्रिया... पॉलिटिकल सभादेखील नेत्यांनी ऑनलाईन पद्धतीने करायला काही हरकत नाही.... नेता जरी ऑनलाइन बोलला तरी कुठल्याही सभेला कार्यकर्ते गाड्या घेऊन तिथं येणार आहेत... त्यामुळे मोठ्या सभा न घेता छोट्या सभा घ्याव्या... केंद्रीय मंत्री आठवले यांचे राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांना आवाहन...0
0
Report
पुरंदर किले पर धर्मवीर संभाजी महाराज की जयकार, जन्मोत्सव धूमधाम से मनाया गया
Rui, Maharashtra:पुरंदर किल्ल्यावर धर्मवीरांचा जयघोष संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आज त्यांच्या जन्मस्थळी अर्थात पुरंदर किल्ला येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली… शासन आणि पुरंदर प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित कार्यक्रमात पाळणा गायन, शस्त्र पूजन मर्दानी खेळ आणि मिरवणुकीने वातावरण शिवमय झालं होतं… मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या पुरंदर किल्ल्यावर आज धर्मवीर संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हजारो शिवभक्तांनी गर्दी केली होती… ढोल-ताशांच्या गजरात आणि “ छत्रपती संभाजी महाराज की जय… जय शिवराय…”च्या घोषणांनी संपूर्ण किल्ला दुमदुमून गेला… शासनाच्या वतीने आयोजित जयंती कार्यक्रम प्रांत अधिकारी वर्षा लांडगे,तहसीलदार विक्रम राजपूत यांच्या उपस्थितीत पार पडला…0
0
Report
Advertisement
इंदौर के मुख्यमंत्री मोहन यादव अस्पताल पहुँचे, देवास हादसे के पीड़ितों से मिले
Indore, Madhya Pradesh:इंदौर मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव आज देर शाम चोइथराम हॉस्पिटल पहुँचे। उन्होंने यहां देवास में हुई घटना में प्रभावितों से मिले और उनके स्वास्थ्य संबंधी जानकारी ली।0
0
Report
उपजेल मनेन्द्रगढ़ में कथित पैसे लेकर जाने के मामले में प्रहरी संतोष तिवारी निलंबित
Muju, Jeonbuk State:मनेन्द्रगढ़ ब्रेक。 उपजेल के प्रहरी द्वारा पैसे लेने का मामला सामने आया है。 प्रहरी संतोष तिवारी को निलंबित कर दिया गया है。 केंद्रीय जेल अधीक्षक अक्षय राजपूत ने यह कार्रवाई की है。 बताया जा रहा है कि प्रहरी ने बंदी के परिजनों से उनके घर पहुंचकर पैसे लिए थे। संबंधित परिजन हत्या के मामले में उपजेल मनेन्द्रगढ़ में बंद हैं。 प्रहरी संतोष तिवारी का एक वीडियो भी सामने आया था, जिसमें वह 1 लाख 30 हजार रुपये लेते हुए नजर आ रहे हैं। कार्रवाई के बाद मामले को लेकर जेल विभाग में हड़कंप मचा हुआ है。0
0
Report
आदर्श कुमार गौतम अस्पताल और नगर पालिका पर चर्चा
Sidhi, Madhya Pradesh:आदर्श कुमार गौतम हॉस्पिटल आदर्श कुमार गौतम नगर पालिका0
0
Report
Advertisement
जोधपुर में न्यायिक अफसरों का बड़ा फेरबदल: 645 तबादले, देर रात सूची जारी
Noida, Uttar Pradesh:जोद्धपुरप्रदेश के न्यायिक अधिकारियों के बडी संख्या में तबादले देर रात को अलग अलग सूची जारी कर किए तबादले रजिस्ट्रार जनरल चंचल मिश्रा ने जारी किए आदेश तीन अलग अलग सूची जारी कर किए गए तबादले करीब 645 न्यायिक अधिकारियों का तबादला व नियुक्तियां लम्बे समय बाद हुआ इतना बडा फेरबदल0
0
Report
ICU में शादी: गोरखपुर में दुल्हन की हालत के बीच सात जन्मों का वचन
Gorakhpur, Uttar Pradesh:गोरखपुर में एक अनोखी शादी हुई जिसमें दुल्हन ICU में भर्ती रहते हुए भी दूल्हे के साथ सात जन्मों तक साथ निभाने का वचन दिया गया। पूजा यादव एलएलबी अंतिम सेमेस्टर की परीक्षा देकर वापस लौट रही थीं, बीते दिन बाइक एक्सीडेंट में सिर में चोट लगने से अस्पताल में भर्ती हो गईं। आर्यन हॉस्पिटल के ICU में उन्हें रखा गया था। डॉक्टरों ने डिस्चार्ज नहीं किए जाने के कारण दोनों परिवारों ने तय किया कि शादी निर्धारित मुहूर्त पर ही होगी। रात में दूल्हा सन्नी यादव के साथ बारात अस्पताल पहुँची, दुल्हन की मांग में सिंदूर भरा गया और सात वचन लिए गए। यह सारी रस्में अस्पताल के ICU में पूरी की गईं, डॉक्टर, नर्सिंग स्टाफ और मरीजों के रिश्तेदार भी उपस्थित थे। बाद में गांव लौटकर बाकी रस्में निभाई गईं।0
0
Report
बहराइच में आंधी-तूफान से पेड़ गिरा, बाइक सवार की मौत
Bahraich, Uttar Pradesh:बहराइच में तेज आंधी में अचानक बाइक सवार पर गिरा पेड़, दबकर हुई मौत, ख़बर बहराइच से है,जहां चक्रवातीय तेज आंधी तूफान के दौरान सिपहिया प्यूली गांव के पास पीपल का पेड़ गिरने से उसके नीचे दबकर बाइक सवार कपड़ा कारोबारी गंभीर रूप से घायल हो गया। कड़ी मशक्कत से उसे गंभीरावस्था में निकाला गया। एंबुलेंस से उसे मेडिकल कॉलेज लाए जाने पर चिकित्सकों ने भर्ती कर इलाज शुरू करते ही सांसे थम गई। पुलिस ने शव कब्जे में लेकर पोस्टमार्टम कराकर परिजनों को सौंप दिया है। हरदी थाने के चांदपारा गांव निवासी कपड़ो का फेरी कारोबारी तेजराम वर्मा (49) पुत्र शिव प्रसाद वर्मा रोज की भांति कपड़े बाइक से बुधवार दोपहर में कपड़े बिक्री कर गांव आ रहा था। इस बीच तेज आंधी के साथ उठे तूफान में सिपहिया प्यूली गांव के पास विशाल पीपल का पेड़ धराशाई हो गया। एक डाल के नीचे दबकर कारोबारी गम्भीर रूप से घायल हो गया। घायल को एम्बुलेंस से मेडिकल कालेज लाया गया। इलाज के दौरान उसकी मौत हो गई।0
0
Report
Advertisement
ग्राम रथ अभियान: चौपाल में ग्रामीणों को केंद्र-राज्य योजनाओं की जानकारी
Noida, Uttar Pradesh:ढगारिया गांव में ग्राम रथ अभियान के तहत संध्या चौपाल आयोजित माटी कला बोर्ड अध्यक्ष प्रहलाद राय टाक और जिला कलक्टर हरफूल सिंह यादव पहुंचे चौपाल में ग्रामीणों को केंद्र और राज्य सरकार की योजनाओं की दी जानकारी एलईडी मोबाइल वैन के जरिए 13 विभागों की योजनाओं का प्रचार-प्रसार ग्रामीणों से योजनाओं का अधिकाधिक लाभ उठाने की अपील चौपाल में ग्रामीणों की समस्याएं सुन अधिकारियों को दिए समाधान के निर्देश इस दौरान उपखंड अधिकारी लक्ष्मी कांत मीणा सहित कई जनप्रतिनिधि अधिकारी मौजूद रहे0
0
Report
लेखपाल मुख्य परीक्षा 2026 को लेकर डीएम सख्त, पारदर्शी व शांतिपूर्ण परीक्षा कराने के निर्देश
Unnao, Uttar Pradesh:उन्नाव। घनश्याम मीना ने 21 मई 2026 को प्रस्तावित लेखपाल मुख्य परीक्षा 2026 को सकुशल, शांतिपूर्ण, पारदर्शी एवं शुचितापूर्ण ढंग से संपन्न कराने के उद्देश्य से सेक्टर मजिस्ट्रेट, स्टेटिक मजिस्ट्रेट एवं केंद्र व्यवस्थापकों के साथ महत्वपूर्ण बैठक की। बैठक में जिलाधिकारी ने स्पष्ट निर्देश दिए कि परीक्षा संचालन में किसी भी स्तर पर लापरवाही बर्दाश्त नहीं की जाएगी। उन्होंने कहा कि प्रश्नपत्र समय से परीक्षा केंद्रों तक पहुंचे तथा सभी केंद्रों पर सीसीटीवी कैमरे सुचारू रूप से संचालित रहें। परीक्षा केंद्रों में संदिग्ध सामग्री के प्रवेश पर पूर्ण रोक लगाने के लिए गहन चेकिंग कराने के निर्देश भी दिए गए। डीएम ने कहा कि परीक्षा केंद्र के अंदर मोबाइल फोन पूरी तरह प्रतिबंधित रहेगा। किसी भी प्रकार की इलेक्ट्रॉनिक डिवाइस अथवा अनुचित सामग्री परीक्षा केंद्र में न पहुंचने पाए, इसके लिए सुरक्षा कर्मियों एवं कक्ष निरीक्षकों को विशेष सतर्कता बरतने के निर्देश दिए गए। उन्होंने परीक्षा केंद्रों के आसपास फोटो कॉपी की दुकानों को बंद रखने, यातायात व्यवस्था सुचारू बनाए रखने तथा परीक्षार्थियों को केंद्र तक पहुंचने में किसी प्रकार की असुविधा न होने देने के निर्देश भी दिए। साथ ही आवश्यक स्थानों पर महिला पुलिस बल की तैनाती करने को कहा गया। जिलाधिकारी ने प्रत्येक परीक्षा केंद्र पर पेयजल, शौचालय, बैग जमा करने की व्यवस्था, सुरक्षा प्रबंध, कंट्रोल रूम एवं लाइव मॉनिटरिंग जैसी सभी आवश्यक सुविधाएं सुनिश्चित कराने के निर्देश दिए। उन्होंने कहा कि आयोग के मानकों के अनुरूप परीक्षा को निष्पक्ष, त्रुटिहीन एवं शुचितापूर्ण ढंग से संपन्न कराया जाए। बताया गया कि लेखपाल मुख्य परीक्षा 21 मई 2026 को प्रातः 10 बजे से दोपहर 12 बजे तक आयोजित होगी। जनपद में कुल 10 परीक्षा केंद्र बनाए गए हैं, जहां 2688 परीक्षार्थी परीक्षा में शामिल होंगे। बैठक में सुशील कुमार गोंड़, अखिलेश सिंह, रामदेव निषाद, शुभम यादव, सुनील दत्त सहित संबंधित अधिकारी, सेक्टर मजिस्ट्रेट, स्टेटिक मजिस्ट्रेट एवं केंद्र व्यवस्थापक मौजूद0
0
Report
देवास पटाखा फैक्ट्री हादसे पर उप मुख्यमंत्री जगदीश देवड़ा ने मौके का जायजा लिया
Indore, Madhya Pradesh:देवास पटाखा फैक्ट्री हादसे के बाद मध्यप्रदेश के उप मुख्यमंत्री जगधीश देवड़ा देवास के पास टोंक खुर्द स्थित पटाखा फैक्ट्री घटनास्थल पर पहुंचे जहां उन्होंने पहुंचकर मौके का जायजा लिया इस दौरान उन्होंने जी मीडिया संवाददाता यत्नेश सेन से एक्सक्लूसिव चर्चा मैं कहा कि दोषियों को बख्शा नहीं जाएगा शक्ति से शक्ति कार्रवाई की जाएगी साथ ही उन्होंने कहा कि बड़े एक्शन प्लान की आवश्यकता है और आने वाले समय में ऐसे लोगों पर बड़ा एक्शन भी देखने को मिल सकता है0
0
Report
Advertisement
