Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
डोडा जिले में 3.6 तीव्रता का भूकंप; नुकसान की खबर नहीं
RRRAJA REHBER JAMAL
Oct 06, 2025 03:43:08
Forest Block,
Mild earthquake jolted parts of Jammu and Kashmir’s Doda district early this morning. According to the National Center for Seismology, the tremor measured 3.6 on the Richter scale. The earthquake struck today at 2:47 AM, with its epicentre located in the Doda region at a shallow depth of five kilometers. The coordinates recorded were latitude 33.10 degrees north and longitude 76.18 degrees east. Though the tremor was minor, it triggered brief panic among residents, who reported feeling the jolt during the early morning hours. Fortunately, no casualties or damage to property have been reported so far. Experts say that Doda falls in a seismically active zone, where low to moderate intensity earthquakes occur frequently. Authorities have assured that there is no cause for alarm, but monitoring continues as a precautionary measure. This was a reminder of the region’s vulnerability to seismic activity — but for now, residents can breathe easy as no major impact has been reported.
0
comment0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement
ASAVNISH SINGH
Oct 06, 2025 06:35:13
Fatehpur, Uttar Pradesh:कॉग्रेस प्रदेश अध्यक्ष अजय राय ने रायबरेली मॉब लिंचिंग कांड के पीड़ित परिवार से की मुलाकात परिवार को हर संभव मदद का भरोसा दिया योगी सरकार पर बड़ा हमला, कहा बाबा के लोगों ने की हत्या मृतक ने लिया था राहुल गांधी का नाम, उसके बाद हो गई हत्या, प्रदेश में जंगल राज पीड़ित परिवार ने मुलाकात के दौरान प्रशासन से मांग की कि आरोपियों पर बुलडोज़र कार्रवाई की जाए, उनका कहना है कि जिस तरह अमानवीय तरीके से हत्या की गई, उसके बाद कठोर कार्रवाई होनी चाहिए। मामला रायबरेली जिले का है, जहां संदिग्ध परिस्थितियों में युवक की भीड़ द्वारा पिटाई कर हत्या कर दी गई थी। घटना के बाद इलाके में तनाव बना हुआ है।
0
comment0
Report
WJWalmik Joshi
Oct 06, 2025 06:34:43
Jalgaon, Maharashtra:बच्चू कडू चाळीसगाव भाषण पॉइंटर शेतकऱ्यांसाठी आलो एवढा आधार शेतकऱ्याला आधार मिळेल माझ्या शेतकऱ्यांच्या दोन-तीन आत्महत्या थांबतील.. सध्या मुख्यमंत्री बनवाबनवी करत आहे. काल पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर मुख्यमंत्री कशात हुशार आहे हे मला काल कळालं.. पंजाबने शेतकऱ्यांना 50000 दिले तुमच्या सरकार किती देणार हा त्या पत्रकाराचा प्रश्न होता.. मुख्यमंत्रीांनी उत्तर दिलं आमच्या आठ कलेक्टरांचे मीटिंग झाली. एखाद्या चौथीतला मुलगा तरी उत्तर बरोबर देतो प्रश्न काय विचारता आणि तुम्ही सांगता काय.. बच्चू कडूंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका.. तुम्ही ही चतुराई शेतकऱ्यांसाठी वापरले शेतकरी तुम्हाला खड्ड्यात घेतल्याशिवाय राहणार नाही.. शेतकरी मरता आहे आणि आमच्या अजित दादा म्हणता पैशाचं सोंग घेता येत नाही.. अजित दादा तुम्ही महाराष्ट्रात किती सोंग केले. सोंग जमत नाही तर पदावर कशाला राहतात. एनडीआरएफच्या निकषाशिवाय राज्य सरकार कुठलीही मदत देणार नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना यांनी ओला दुष्काळ जाहीर करा असे पत्र पाठवलं. आता तुम्ही म्हणतात ओला दुष्काळ कायद्याच्या शब्दात येत नाही असं म्हणतात.. हा मुख्यमंत्री एवढा लबाड कसं बोलतोय हेच समजत नाही.. सातबारा कोरा म्हणणारा मुख्यमंत्री दुष्काळ पडल्यावर देऊ असं म्हणतो.. कर्जमाफीसाठी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री दुष्काळ फळाची वाट पाहतो किती करंटेपणा आहे. म्हणजे माणूस मेल्यावर तुमचं कर्ज माफ होईल हे प्रभू रामाचे भक्त आहेत मु मे राम बगल मे सुरी. पैसे नाही असं म्हणतात मग शक्तीपीठ आलं कुठून मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे यांना हरवायचं आहे म्हणून त्या ठिकाणी पैसे दिले. लग्न करायचं पण हुंड्यासाठी बबायको कामाची नाही अशी ही भाजपची अवलाद आहे. मोदीजी यांनी आपला कपास विदेशात पाठवला नाही मात्र मी देशांचा कपास आपल्या छाताडावर आणला. कापूस आयात करतो आणि स्वदेशीचा नाराज देतात किती भुरळ पाडतात.. मी मोदीजींना पत्र पाठवलं तुम्ही चहा विकत होते त्या चहा मध्ये तुम्ही किती नफा घेत होते.. एवढ्याशा चहा मध्ये तुम्ही अर्ध दूध अर्ध पाणी टाकत होते. बच्चू कडू यांचे नरेंद्र मोदींवर जोरदार टीका.. चंगू मंगू ची गॅंग बरी होती है त्याच्यापेक्षा बेकार आहे लाडक्या बहिणींना परिस्थिती पाहून नाही मत पाहिजे होतं म्हणून पैसे दिले.. गुलाबराव म्हणता गावातून दाखवा मी गावात गेलो वेशीवरून परत आलो.. त्यांनी माझा पाहुणचार करून ठेवला होता मी त्यांना सांगितलं विदर्भाचा ठेचा भाकर घेऊन येतो कर्जमाफी झाल्यानंतर.. कापसाच्या ऐवजी गुलाब लावत जा, कमळ वाल्यांबरोबर गुलाब चांगला दिसेल.. रोज 15 ते 20 आत्महत्या शेतकऱ्यांच्या होत्या. स्वातंत्र्याच्या लढत हे एवढे गेले नसतील तेवढे या व्यवस्थेने मारले. एका जिल्हा परिषदेच्या तिकिटासाठी लोक आपल्याला गुलाम करत असेल तर लाथ मारा. टीव्हीवरचा धिंगाणा जर बघितला जाती-धर्माच्या पलीकडे दिसत नाही. एकूण सर्वेक्षण केलं तर दहा टक्के व्यथा मीडियामध्ये येत नाही.. सगळ्या अडाणीच्या हातात गेला. इकडे पाय घासून पडण्यापेक्षा जो आम्हाला पाय घासरायला लावतो त्याला पाडा त्या दिवशी तो कलेक्टर वाचला नाहीतर थोबाडीत वाजवली असती. आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये कुठलं तर गुन्हे दाखल केले. असे साडेतीनशे गुन्हे दाखल आहे आम्ही याला घाबरत नाही. थांबणारा बच्चू कडू नाही माझ्या आडनावातच कडू आहे. शेतकरी आत्महत्या पत करतो हा त्याचा गुन्हा आहे खाली वेळ तर जोडून टाका पण आत्महत्या पत करू नका. शेतकरी आत्महत्या करतोय त्यांच्या पत्नी आत्महत्या करते त्यांच्या पोटात सात महिन्याचा बाळ इतकी वाईट अवस्था महाराष्ट्राची आहे. तो जाधव जाती धर्माच्या लढत मेला असता तर गावच्या गाव पेटवले असते.. जातीसाठी मारामातीसाठी नाही हे राज्यकर्त्यांनी तुमच्या डोक्यात भिंनवल आहे त्या सचिन जाधव ची चूक काय होती समाज शक्तीच्या बाहेर आहे.. शेतकरी अजून जिवंत आहे हे दाखवण्यासाठी आंदोलन करतोय.. तुम्ही यावं आणि मी मोठा व्हाव मतांसाठी स्वच्छ करून हे गणित कधीच मांडणार नाही... पाय नसणाऱ्यांसाठी आंदोलन करावा लागतं या देशांमध्ये एवढी वाईट अवस्था आहे.. कुठल्या कातडीचे आहात काही गोष्टी आंदोलन न करता झाल्या पाहिजे.. मला 42 तरुणांचे फोन आले 45 वय झालं लग्न होत नाही बच्चूभाई काय करावं.. पिढ्यान पिढ्या बरबाद होत चालले आहे आमच्या.. मेक इन इंडिया मध्ये केळी बसत नाही का मोदीजी.. केळी निर्यात करायला काय जात, आमचे खासदार बोलत सरकार ते करत आहे.. निवडणूक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर लढली गेली पाहिजे.. मुद्दे सोडून बोलत असाल तर हक्काची लढाई संपली आहे तुमची.. शरद जोशींना आपण विधानसभेत पाडलं जोशी होते म्हणून पाडलं झेंडा कुठल्याही पक्षाचा असू द्या पण त्या झेंडाला जो कापूस लागतो तो कापूस माझा शेतकरी बाप पिकवतो.Shेतकरी म्हणून जगा ज्या दिवशी शेतकरी म्हणून लग्नाच्या दिवशी बच्चू कडू ची गरज राहणार नाही. माझा शेतकरी.petun उठला तर सरकार एका दिवसात तालावर येईल.. सत्तेतील लोक आमच्या शेतकऱ्यावर वार करत आहे.. काटेमार मुख्यमंत्री नगरच्या सभेत बोलले.. तुम्ही आम्ही आमच्या शेतकऱ्यांना किती काटे मारत आहे तुम्हाला मोजून सांगू का? बजेट मध्ये किती काटे मारतात.. अमित शाह नगरमध्ये सांगत होते तिघही पक्के व्यापारी आहेत. पहिल्यांदा मोदी झुकले ते पंजाबच्या शेतकऱ्यांसमोर.. साऊंड बाईट_ बच्चू कडू..
0
comment0
Report
WJWalmik Joshi
Oct 06, 2025 06:34:23
Jalgaon, Maharashtra:जळगाव I love mohammad चा मेसेज फिरला तर संपूर्ण अहिल्यानगर पाच मिनिटात बंद झाले. मानावे लागेल त्यांना. 40 वर्ष झाले आम्हाला भीक मिळते, दान मिळत नाही मात्र आम्ही आमच्या हक्काचे दान घेतल्याशिवाय राहणार नाही शरद जोशी शेतकऱ्यासाठी लढले, त्यांचा संसार उघड्यावर आला. मात्र तरीही ते निवडणुकीत ते हरले. आम्ही किती करंटे लोक आहोत, घरी जाऊन थोडी शिल्लक असेल तर आपणच आपल्या कान फड्यात मारली पहिले. जाती धर्माची लढाई लढलो असतो तर दहा पंधरां आमदार राहिले अमित शहा विखे पाटलांकडे पुतळ्याचे उद्घाटन करायला येते, मात्र शेतर्याचे नुकसान पाह्यला शहा गेले नाही शेतकऱ्याओ तुमची औकात काय आहे..हे अमित शहाने तुम्हाला सांगून दिली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही बनिया..आजुन सुद्धा मदत दिली नाही आणि शहा ने सांगितले असेल तुम भेज दो हम देख लेंगे एवढे दिवस झाले सुद्धा आपल्या मुख्यंत्र्याने मदतीसाठी केंद्राला प्रस्ताव सुद्धा पाठवला नाही याला काय म्हणायचे... मोदी ट्रम्प समोर झुकले आणि नमाज म्हटली त्यानंतर तिकडचा कापूस आपल्या देशात आला.आणि आपल्याकडे कापसाला भाव नाही कुठल्या गेंड्याच्या कातडीचे झाले आहोत आम्ही बोलायला तयार नाही एवढी सहन शक्ती कधी रे तुम्ही देवा भाऊ बोलले कर्जमाफी करेल. मात्र केली नाही. म्हणून बच्चू कडू महाराष्ट्रात फिरतो आहे देवा भाऊला सोडणार नाही अफजलखानाच्या काळात सुद्धा असं घडायचे नाही असे आता या महाराष्ट्रात घडतात. रस्त्यावर पडून मेलेले जनावर उचलून नेण्यासाठी सरकार काम करते...मात्र शेतकऱ्यांसाठी काहीच करत नाही..यावरून आपली काय लायकी हे ओळखा. इकडे जय स्वदेशी..आणि तिकडे जय अमेरिका मोदी जी इकडे जय स्वदेशी म्हणत्यात. आणि दुसरीकडे अमेरिकेतील कापूस. भारतात.येतो
0
comment0
Report
YMYadvendra Munnu
Oct 06, 2025 06:34:06
Hazaribagh, Jharkhand:वनों के रक्षाबंधन और पर्यावरण संरक्षण के संदेश को लेकर आज हजारीबाग के कनहरी पहाड़ परिसर से पर्यावरण जागरूकता साइकिल रैली का आयोजन किया गया। रैली में हजारीबाग के उपायुक्त शशि प्रकाश सिंह, कई डीएफओ, वन विभाग के अधिकारी-कर्मी, युवा, छात्र-छात्राएं और वरिष्ठ नागरिक शामिल हुए। उपायुक्त ने बताया कि हजारीबाग के टाटीझरिया प्रखंड के दुधमटिया जंगल में वर्षों से मेले का आयोजन होता आ रहा है। इसी परंपरा को आगे बढ़ाते हुए कनहरी पहाड़ से दुधमटिया तक करीब 25 किलोमीटर की साइकिल रैली निकाली गई। इस दौरान प्रतिभागियों ने पर्यावरण संरक्षण का संदेश दिया। उपायुक्त ने कहा कि हर व्यक्ति को पेड़ लगाने और दूसरों को इसके प्रति जागरूक करने की जिम्मेदारी लेनी चाहिए ताकि आने वाली पीढ़ियों के लिए स्वच्छ और हरित वातावरण सुनिश्चित किया सके।
0
comment0
Report
RKRishikesh Kumar
Oct 06, 2025 06:33:57
CHANDI, Harnaut, Bihar:नालंदा जिले में चोरों का गैंग इन दिनों हाईटेक तरीके से वारदातों को अंजाम दे रहा है। ताज़ा मामला नूरसराय थाना क्षेत्र के नूरसराय बाजार स्थित पीएनबी बैंक के पास का है, जहाँ अज्ञात चोरों ने एक टेंट की दुकान को निशाना बनाते हुए करीब 5 लाख रुपये के सामान की चोरी कर ली। पीड़ित दुकानदार मनोज कुमार ने बताया कि वह अपनी दुकान को रोजाना बंद करके घर चले गए थे सुबह जब टहलने निकले तो देखा कि उनकी दुकान का ताला टूटा हुआ है। उन्होंने बताया कि चोर एक कार पर सवार होकर आए थे। तीन चोरों ने मिलकर दुकान का ताला तोड़ा और अंदर रखे महंगे लाइट्स, डीजे मशीन सहित कई कीमती उपकरणों पर हाथ साफ कर दिया। चोरी की पूरी वारदात दुकान में लगे सीसीटीवी कैमरे में कैद हो गई है। सबसे चौंकाने वाली बात यह है कि घटना स्थल नूरसराय थाना से मात्र 1 किलोमीटर की दूरी पर स्थित है, इसके बावजूद चोर बड़ी आसानी से चोरी की घटना को अंजाम देकर फरार हो गए। फिलहाल घटना की सूचना मिलते ही नूरसराय थाना पुलिस ने जांच शुरू कर दी है। पुलिस सीसीटीवी फुटेज के आधार पर चोरों की पहचान करने और उन्हें गिरफ्तार करने की दिशा में कार्रवाई में जुटी हुई है।
0
comment0
Report
MKMANTUN KUMAR ROY
Oct 06, 2025 06:33:41
Bihar:समस्तीपुर में सेना में तैनात जवान ने अपने भाइयों के परिवार पर गोली चलाई। परिवार के चार लोग घायल हुए; वर्षा के पानी बहाने को लेकर हुआ विवाद। पानी बहाने को लेकर हुए विवाद में तीन सैनिकों के बीच दर्जनों राउंड गोली चलीं, जिसमें एक पूर्व सैनिक समेत चार लोग घायल हुए। वर्तमान सैनिक नवीन कुमार सिंह ने चारों को गोली मारी। घटना समस्तीपुर जिले के सिंघिया थाना क्षेत्र के लगमा गांव की है, जहां सेना में तैनात जवान ने अपने तीन भाइयों से हुए आपसी विवाद के कारण अपने भाइयों पर फायरिंग कर दी, जिसमें चार लोग घायल हो गए, जिनमें पूर्व सैनिक महेश सिंह, सुरेश सिंह और सुरेश सिंह की पत्नी रंजना देवी और उसके बेटे गुलशन सिंह शामिल हैं। सभी को पैर और पेट में गोली लगी। घटना सुबह 7 से 8 बजे हुई; घायलों को प्राथमिक उपचार के बाद डीएमसीएच दरभंगा रेफर कर दिया गया। बताया गया कि वर्षा के पानी बहने को लेकर विवाद शुरू हुआ और इसके बाद जवान ने अपनी सर्विस बंदूक से गोली चलाई। घटना के बाद आरोपी जवान ने थाने में आत्मसमर्पण कर दिया है।
0
comment0
Report
AKAshwani Kumar
Oct 06, 2025 06:33:21
Bhagalpur, Bihar:मुख्यमंत्री नीतीश कुमार ने महिला रोजगार योजना के तहत बिहार के 21 लाख महिला लाभुकों को 2100 करोड़ रुपये ट्रांसफर किये है। भागलपुर में आज 62 हजार महिलाओं के खाते में राशि ट्रांसफर की गई है अब तक 3 लाख 56 हजार महिलाओं के खाते में राशि ट्रांसफर किया गया है। रुपये खाते में आने से महिलाएं गदगद हैं खासकर जीविका दीदियों में जबरदस्त उत्साह देखने को मिल रहा है महिलाओं ने कहा जीविका दीदी से ही जुड़ने के बाद से रोजगार के अवसर खुल गए इसके बाद अब जो 10 हजार रुपये मिले उससे रोजगार को बढ़ाने की इच्छा है साथ ही साथ 2 लाख रुपये तक मिलने के बाद अन्य महिलाओं को भी रोजगार से जोड़ेंगे। जिलाधिकारी ने बताया कि 20 दिनों में 56 हजार से अधिक महिलाएं जीविका दीदी से जुड़ी हैं। उन्होंने बताया कि भागलपुर में अब तक 3 लाख 56 हजार से ज्यादा महिलाओं को मुख्यमंत्री महिला रोजगार योजना का लाभ मिला है।
0
comment0
Report
BBBindu Bhushan
Oct 06, 2025 06:33:00
Madhubani, Bihar:मधुबनी के आदर्श नगर कॉलनी में महीनों से जलजमाव से परेशान लोगों का गुस्सा फूट पड़ा, आक्रोशित दर्जनों लोगों ने सड़कों पर उतरकर प्रशासन और नगर निगम के खिलाफ जमकर नारेबाजी की। मधुबनी नगर निगम क्षेत्र के वार्ड नम्बर 15 और 7 के हजारों लोग कई माह से जलजमाव से परेशान हैं। समाहरणालय से महज दो किलोमीटर की दूरी पर स्थित आदर्श नगर मुहल्ला के लोग विकास से मरहूम आज भी 19 वीं शताब्दी में जीने को मजबूर हैं। नगर पालिका से नगर निगम बन गया बावजूद आदर्श नगर मुहल्ला में मूलभूत सुविधाओं का घोर अभाव है। मुहल्ला में ना तो सड़क है और ना ही नाला है। नगर निगम द्वारा कुछ नाला और सड़क बनाया गया जो घटिया निर्माण के कारण बनने के साथ ही पूरी तरह से टूट गया और भ्रष्टाचार की भेंट चढ़ गया। मुहल्ला में और मुख्य सड़क पर करीब आठ माह जलजमाव रहता है और इसी में लोग रहने को मजबूर हैं। जलजमाव से बुजुर्ग महिला बच्चों को आवागमन में खासा परेशानी होती है। दर्जनों वाहन चालक और बच्चे जल जमाव और गड्ढे में गिरकर जख्मी हो गए और अस्पताल जाना पड़ा। मुहल्ला वासियों की माने तो नगर निगम को सिर्फ टैक्स से मतलब है नगर निगम द्वारा कुछ भी सुविधा नही दिया गया है। नगर निगम लूट खसोट का अड्डा बनकर रह गया है। जो भी काम हुआ है कमीशनखोरी और भ्रष्टाचार की भेंट चढ़ गया। मुहल्ले और अपनी समस्या को लेकर नगर निगम में आवेदन दिया तो धमकियां मिलने लगी। मुहल्ला निवासी पंकज झा ,नंदकिशोर झा सदन मिश्रा प्रमोद झा प्रभात शेखर जीबछ ठाकुर सहित दर्जनों लोगों ने बताया अगर शीघ्र जलजमाव की समस्या का निदान नहीं होता है तो मुख्य सड़क को जाम किया जाएगा और विधान सभा चुनाव में वोट का वहिष्कार किया जाएगा। लोगों ने डीएम से गुहार लगाई है कि मुहल्ले वासियों को समस्या से निदान दिलाएं अन्यथा मुहल्ले में सड़ रहे पानी से महामारी फैल सकती है। बहरहाल सरकार विकास का दावा कर रही है और बड़े बड़े बैनर से प्रचार किया जा रहा है सूबे में काफी विकास हुआ है लेकिन मधुबनी शहर के दर्जनों मुहल्लों में भारी जलजमाव दावों की पोल खोलने के लिए काफी है।
0
comment0
Report
WJWalmik Joshi
Oct 06, 2025 06:32:45
Jalgaon, Maharashtra:जळगाव एमपीडीए कायद्याचा बेजबाबदारपणे वापरल्याबद्दल जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दोन लाख रुपये दंड ठोठावला आहे. दंडाची ही रक्कम जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या पगारातून वसूल करून एमपीडीए अंतर्गत कारवाई झालेल्या तरुणाला देण्याचे न्यायालयाने शासनाला आदेशित केले आहेत. दीक्षांत ऊर्फ दादू देविदास सपकाळ हा जुलै २०२४ पासून एका गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीमुळे जेलमध्ये होता. या दरम्यान जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी १८ जुलै २०२४ रोजी त्यांच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेचे आदेश काढले. मात्र, हे आदेश त्याला १० महिने (२३ मे २०२५) पर्यंत सादर करण्यात आले नाहीत. न्यायालयाकडून जामीन मिळून तो जेलमधून बाहेर पडत होता, तेव्हा त्याला हे आदेश दाखविण्यात आले. या याचिकेवर न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती हितेन वेणेगावकर यांच्यासमोर सुनावणी झाली.
0
comment0
Report
Dussera 2025
Advertisement
Back to top