icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
न्यूज़ क्रिएटर बनें

आपकी स्थानीय कहानियाँ, आपकी आवाज़

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
491226
DSDanveer SahuFollow3 Aug 2024, 07:17 am

छत्तीसगढ़ में सेना से लौटे जवान रंजीत कुमार का भाजपा ने किया भव्य स्वागत

Jhalmala, Chhattisgarh:

छत्तीसगढ़ के बालोद जिले में 17 साल देश की सेवा करने के बाद घर लौटे सैनिक रंजीत कुमार निषाद का भाजपा नेताओं ने गर्मजोशी से स्वागत किया। जिला भाजपा अध्यक्ष पवन साहू के नेतृत्व में आयोजित इस कार्यक्रम में कई वरिष्ठ नेता और कार्यकर्ता शामिल हुए। ग्राम रानीतराई निवासी रंजीत के पिता रोहित निषाद हैं। स्वागत समारोह में पूर्व जिला अध्यक्ष कृष्णकांत पवार, मंडल अध्यक्ष प्रेम साहू, जिला पिछड़ा वर्ग मोर्चा के जितेंद्र साहू सहित अन्य पदाधिकारी मौजूद रहे। इस अवसर पर सभी ने रंजीत की देशसेवा की सराहना की।

0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Etawah में मुठभेड़: चोरी मामले में 3 गिरफ्तार, असलहे बरामद

Noida, Uttar Pradesh:Etawah (Uttar Pradesh): Three Arrested After Police Encounter in Theft Case / Illegal Arms and Stolen Iron Rods Recovered. तीन शातिरों को पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार किया गया है, जिनमें से दो अभियुक्त के पैर में गोली लगी है। एक साथी Ashok (अशोक) उर्फ छोटे लाल भी पकड़ा गया। चोरी का सामान, 315 बोर पिस्तौल और नए कारतूस बरामद हुए हैं, साथ ही निर्माणाधीन मकान सहित कई जगहों पर की गई चोरी की घटनाओं का पर्दाफाश हुआ है। पुलिस के अनुसार चेकिंग पॉइंट पर ई-रिक्शा पर चोरी का लोहा ले जाते अपराधी रुकने से इनकार कर_fire किया गया, जिसके बाद मुठभेड़ हुई। घायल अभियुक निजामुद्दीन के बेटे नईम और रोशन लाल के बेटे संदीप दोनों के पैर में गोली लगी है। गिरफ्त में आए अन्य आरोपी Ashok (जो छोटे लाल के नाम से भी जाना जाता है) को अस्पताल में भर्ती कराया गया है। चोरी का सामान, 315 बोर पिस्तौल और कारतूस बरामद किए गए हैं, और मामले में आगे कानूनी कार्रवाई जारी है।
0
0
Report
Advertisement

मुंबई: बोरीवली में 1000 फुट तिरंगा रैली, स्वतंत्रता दिवस पर श्रद्धांजलि

Mumbai, Maharashtra:देशाच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मुंबईतील बोरीवली पश्चिम येथील विद्या विकास डिग्री कॉलेजच्या वतीने भव्य १००० फूट तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही तिरंगा रॅली सुधीर फडके फ्लायओव्हरपासून एस.व्ही. रोडमार्गे कांदिवली स्टेशनपर्यंत काढण्यात आली. यावेळी कॉलेजचे विद्यार्थी, शिक्षक तसेच नागरिकांनी १००० फूट लांबीचा तिरंगा हातात घेऊन या रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. देशाच्या वीर जवानांना आणि स्वातंत्र्यसैनिकांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाला विकास महंतो, म्हणजेच ‘डुप्लिकेट मोदी’, मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे, इंद्रपाल सिंह यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच मुंबई पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी, मुंबई बँकेचे पदाधिकारी आणि उच्च न्यायालयातील अधिवक्त्यांनीही या तिरंगा रॅलीत सहभाग घेतला.
0
0
Report
Advertisement

संजय निरुपम के नेतृत्व में गोरेगाव से अंधेरी तक ८०वें स्वतंत्रता दिवस पर भव्य बाइक रैली

Mumbai, Maharashtra:गोरेगाव ते अंधेरी संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली भव्य बाईक रॅली देशाच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त गोरेगाव ते अंधेरीदरम्यान भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने नागरिक आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. देशभक्तीपर घोषणा देत आणि तिरंगा हातात घेत सहभागी रॅलीत उत्साहाने सहभागी झाले. गोरेगावहून सुरू झालेली ही बाईक रॅली अंधेरीतील लोखंडवाला परिसरात पोहोचली. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रभक्तीचा संदेश देत या भव्य बाईक रॅली संपन्न करण्यात आली. भारत देशाच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशवासीयांना शुभेच्छा. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी त्याग आणि संघर्ष केला. अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी फाशीच्या फासावर जाऊन बलिदान दिले. ब्रिटिशांनी अत्याचार करूनही स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी संघर्ष सुरू ठेवला. आज आपल्या हातात असलेला तिरंगा हा त्यांच्या संघर्ष आणि बलिदानाचे प्रतीक आहे. स्वातंत्र्य सैनिकांनी मिळवून दिलेले स्वातंत्र्य जपणे आणि सुरक्षित ठेवणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. देशाची एकता, अखंडता आणि स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा संकल्प करण्याचे आवाहन. पुढच्या पिढीलाही स्वतंत्र आणि अखंड भारत मिळावा, यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशाच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याचा सामूहिक संकल्प करण्याचे आवाहन.
0
0
Report

अटल बिहारी वाजपेयी की पुण्यतिथि पर राष्ट्र सेवा के आदर्शों की श्रद्धांजलि

Noida, Uttar Pradesh:राष्ट्रनिष्ठा, लोकतांत्रिक मूल्यों और आदर्श राजनीति के शिखर पुरुष, पूर्व प्रधानमंत्री, 'भारत रत्न' श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी जी की पुण्यतिथि पर विनम्र श्रद्धांजलि。 अटल जी ने अपने ओजस्वी चिंतन, मर्यादित आचरण और कर्मनिष्ठ जीवन से भारतीय लोकतंत्र में शुचिता, राजनीति में नैतिकता तथा राष्ट्रसेवा के उच्च आदर्श स्थापित किए। उनका संपूर्ण जीवन 'राष्ट्र प्रथम' की भावना का जीवंत उदाहरण है。 राष्ट्रोन्नति के प्रति उनके अटूट संकल्प आज भी प्रत्येक देश वासी को 'विकसित भारत' के निर्माण हेतु निरंतर प्रेरित करते हैं।
0
0
Report

योगी बोले- बुरे लोगों पर बुलडोजर चलता है, गीत गाइए आप गा सकते हैं

Noida, Uttar Pradesh:Yogi Adityanath On Bulldozer Action छत्तीसगढ़ के कलाकार ने यूपी में बुलडोजर एक्शन की तारीफ की, CM योगी ने दिया दिलचस्प जवाब योगी बोले- “आप गा सकते हैं तो गीत गाते हैं, मैं गा नहीं सकता तो बुरे लोगों पर बुलडोजर चलाता हूं” 15 अगस्त के स्वतंत्रता दिवस कार्यक्रम के दौरान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ने कलाकारों से संवाद किया。 छत्तीसगढ़ से आए कलाकारों ने लोक नृत्य की प्रस्तुति दी और इसके बाद मुख्यमंत्री ने उनसे बातचीत की。 बातचीत के दौरान कलाकार ने यूपी में कानून-व्यवस्था और बुलडोजर एक्शन की तारीफ की。 कलाकार की बात पर CM योगी ने बेहद सहज अंदाज में जवाब दिया。 मुख्यमंत्री योगी ने कहा- “आप गा सकते हैं तो गीत गाते हैं, मैं गा नहीं सकता तो बुरे लोगों पर बुलडोजर चलता हूं।” CM योगी के इस बयान पर कार्यक्रम में मौजूद लोगों ने तालियां बजाईं。 मुख्यमंत्री ने अपने अंदाज में कला और कानून-व्यवस्था की कार्रवाई के बीच तुलना करते हुए जवाब दिया。 स्वतंत्रता दिवस कार्यक्रम में लोक संस्कृति, कलाकारों की प्रस्तुतियों और मुख्यमंत्री के साथ संवाद का माहौल देखने को मिला।
0
0
Report
Advertisement

तालकटोरा पेंट फैक्ट्री में भीषण आग, दमकल ने डेढ़ घंटे में आग पर काबू पाया

Noida, Uttar Pradesh:लखनऊ के तालकटोरा इंडस्ट्रियल एरिया की पेंट फैक्ट्री में लगी भीषण आग, 8 गाड़ियों ने पाया काबू। तालकटोरा इंडस्ट्रियल एरिया स्थित 'ईगल पेंट फैक्ट्री' में शनिवार देर रात भीषण आग लग गई फैक्ट्री के अंदर पेट्रोल, केरोसिन और पेंट के भारी मात्रा में कंटेनर मौजूद थे, जिससे धमाके का खतरा था। आलमबाग, सरोजनी नगर, पीजीआई, चौक और हजरतगंज फायर स्टेशनों से कुल 08 फायर टैंकर मौके पर पहुंचे。 अग्निशमन कर्मियों ने बीए सेट (Breathing Apparatus) पहनकर, जान जोखिम में डालते हुए धुएं से भरे बेसमेंट में घुसकर मोर्चा संभाला। छत से फोम और पानी की बौछारें की गईं। मौके पर एसडीआरएफ की टीम भी मदद के लिए पहुंची। मुख्य अग्निशमन अधिकारी के निर्देश पर करीब डेढ़ घंटे की कड़ी मशक्कत के बाद आग को पूरी तरह बुझा दिया गया। कोई जनहानि नहीं हुई।
0
0
Report

गोराई जेट्टी पर अंधार, नागरिकों की सुरक्षा संकट बढ़ी; बिजली तुरंत चालू करने की मांग

Mumbai, Maharashtra:बोरिवलीच्या गोराई जेट्टीवर अंधाराचे साम्राज्य! गोराई जेट्टीकडे जाणारा संपूर्ण मार्ग अंधारात, पर्यटक आणि स्थानिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आजूबाजूला मोठ्या प्रमाणात पाणी साचले; अंधारामुळे पाण्याची खोली आणि खड्डे दिसत नसल्याने दुर्घटनेची भीती रात्रीच्या वेळी नागरिकांचा पाय घसरून पाण्यात पडण्याची शक्यता “एखाद्याचा जीव गेल्यानंतरच वीज येणार का?” गोराईकरांचा प्रशासनाला संतप्त सवाल जेट्टी परिसरातील वीज आणि पथदिवे तातडीने सुरू करण्याची स्थानिकांची मागाणी
0
0
Report

स्वतंत्र दिवस पर 80 परिवारों को 1.15 करोड़ रुपये के सामान लौटे

Mumbai, Maharashtra:मुंबई पोलिसांच्या पश्चिम परिमंडळ-२ अंतर्गत ८०व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत ८० फिर्यादींना तब्बल १ कोटी १५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल परत करण्यात आला. १५ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता हा हस्तांतरणाचा कार्यक्रम पार पडला. बांद्रा, खार, सांताक्रूझ, जुहू आणि डी.एन. नगर पोलीस ठाण्यांमध्ये विविध गुन्ह्यांच्या तपासादरम्यान जप्त करण्यात आलेला मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित मालकांच्या स्वाधीन करण्यात आला. यामध्ये सोने, चांदी, मोबाईल फोन तसेच इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. गुन्ह्यांच्या तपासानंतर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागल्याने अनेक दिवसांपासून संबंधित नागरिक आपल्या मौल्यवान वस्तू परत मिळण्याच्या प्रतीक्षेत होते. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित या विशेष उपक्रमामुळे ८० कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला. मा. अपर पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पश्चिम परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त डॉ. मोहित कुमार गर्ग यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खार पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार यांनी विशेष परिश्रम घेतले.
0
0
Report
Advertisement

दहिसर में घर में गांजे की खेती: एक गिरफ्तारी, दो फरार

Mumbai, Maharashtra:दहिसरमध्ये घरात गांजा लागवड; एकाला अटक, दोघे फरार दहिसर पश्चिमेतील गणपत पाटील नगर, गल्ली क्रमांक ४ येथील एका घरात गांजाची लागवड केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी एमएचबी पोलिसांनी कारवाई करत बब्बू कामत याला अटक केली आहे. तर राहुल आणि अभिषेक कन्नौजिया हे दोघे संशयित सध्या फरार असल्याचे सांगितले जात आहे. घराच्या परिसरात गांजाची लागवड सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर एमएचबी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. त्यानंतर करण्यात आलेल्या कारवाईत गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच गांजाची लागवड आणि विक्रीचे जाळे किती मोठे आहे, याचा पोलीस तपास करत आहेत. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी तपास सुरू असून, लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.
0
0
Report

आईआईटी बॉम्बे में 1000 फुट के तिरंगे के साथ स्वतंत्रता दिवस का धमाकेदार उत्साह

Mumbai, Maharashtra:आयआयटी बॉम्बे येथे 1000 फूट तिरंग्यासह स्वातंत्र्य दिन उत्साहात पवई : देशभरात आज 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर आयआयटी बॉम्बे, पवई येथे विद्यार्थ्यांनी 1000 फूट लांबीचा भव्य तिरंगा हातात घेऊन स्वातंत्र्य दिनाचा उत्साह साजरा केला. या भव्य तिरंगा यात्रेत आयआयटी बॉम्बेतील मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देत संपूर्ण आयआयटी परिसरात तिरंगा घेऊन भारताच्या स्वातंत्र्याचा जल्लोष केला. या उपक्रमामुळे संपूर्ण परिसरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. या कार्यक्रमाला आयआयटी बॉम्बे सिक्युरिटी टीमनेही मोठ्या प्रमाणात सहकार्य व सुरक्षा व्यवस्था पुरवली. विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती असूनही कार्यक्रम शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. 1000 फूट तिरंग्याचे दर्शन हा या कार्यक्रमाचा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आयआयटी बॉम्बे परिसरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह द्विगुणित झाला.
0
0
Report

संजय निरुपम के नेतृत्व में गोरेगांव से अंधेरी तक भव्य बाइक रैली

Mumbai, Maharashtra:गोरेगाव ते अंधेरी संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली भव्य बाईक रॅली देशाच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली गोरेगाव ते अंधेरीदरम्यान भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅळीमध्ये मोठ्या संख्येने नागरिक आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. देशभक्तीपर घोषणा देत आणि तिरंगा हातात घेत सहभागी रॅলি उत्साहाने सहभागी झाले. गोरेगावहून सुरू झालेली ही बाईक रॅली अंधेरीतील लोखंडवाला परिसरात पोहोचली. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रभक्तीचा संदेश देत या भव्य बाईक संपन्न करण्यात आली. भारत देशाच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लाखो स्वातंत्र्यसैनिकांनी त्याग आणि संघर्ष केला. अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी फाशीच्या फासावर जाऊन बलिदान दिले. ब्रिटिशांनी अत्याचार करूनही स्वातंत्र्यसैनिकांनी देशासाठी संघर्ष सुरू ठेवला. आज आपल्या हातात असलेला तिरंगा हा त्यांच्या संघर्ष आणि बलिदानाचे प्रतीक आहे. स्वातंत्र्यसैनिकांनी मिळवून दिलेले स्वातंत्र्य जपणे आणि सुरक्षित ठेवणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. देशाची एकता, अखंडता आणि स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा संकल्प करण्याचे आवाहन. पुढच्या पिढीलाही स्वतंत्र आणि अखंड भारत मिळावा, यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशाच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याचा सामूहिक संकल्प करण्याचे आवाहन.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top