Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nanded431604

Satish Mohite के साथ: गोदावरी के बॅकवॉटर से किसान चित, जलसमाधी प्रदर्शन

SMSATISH MOHITE
Sept 28, 2025 08:50:01
Nanded, Maharashtra
Satish Mohite Slug - Ned_VillageFlood Feed on - 2C --------------------------- Anchor - गोदावरी नदीच्या पुरामुळे नुकसान झालेल्या ग्रामस्थांनी गोदावरी नदीपात्रात उतरून जलसमाधी आंदोलन केले. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील रोशनगाव इथल्या नागरिकांनी नुकसानभरपाई तात्काळ मिळावी यासाठी जलसमाधी आंदोलन केले. गोदावरी नदीचे बॅक वॉटर मुळे या भागातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे घरांचेही नुकसान झाले आहे. शासनाने जाहीर केलेला मावेजा तोकडा आहे त्यामुळे मावेजा वाढवून द्यावा आणि तात्काळ मदत करावी ही या गावकऱ्यांची मागणी आहे. पुर परिस्थिती असताना प्रशासनाने दखल घेतली नसल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. Sound Byte - महिला -------------------------------
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSarfaraj Musa
Sept 28, 2025 10:36:05
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - कौटुंबिक वादातून पतीकडून पत्नीचा निर्घृण खून अँकर - कौटुंबिक वादातून एका पतीने पत्नीचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना सांगली मध्ये घडली आहे. कोमल एडके वय वर्ष 27 असा मृत विवाहितेचे नाव असून खुनाच्या घटनेनंतर पती प्रशांत एडके हा पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. शहरातल्या शांतीनगर या ठिकाणी पती-पत्नी राहत होते या दोघांच्या मध्ये कौटुंबिक कानातून वादावादीचा प्रकार घडला त्यातून संतापलेल्या प्रशांत एडके यांने धारधार शस्त्रांनी वार करत पत्नी कोमल याची हत्या केली. तुझी म्हणजे कौटुंबिक कानातून सतत वाद होत असल्याने मृत कोमल हे आपल्या माहेरी मलकापूर या गावी निघून गेली होती आणि त्यानंतर कालच प्रशांत याने समजूत काढून पत्नी कोमल हिला घरी आणलं होतं. मात्र दोघांमध्ये पुन्हा वादाचा प्रकार घडला आणि त्यातून पती प्रशांत यांनी पत्नी कोमलचा निर्गुण खून केला आहे. घटनेची नोंद सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये झाली असून अधिक तपास शहर पोलीस करत आहेत. बाईट - विमला एम - पोलीस उपअधीक्षक- सांगली शहर.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Sept 28, 2025 10:31:57
Bhandara, Maharashtra:गोंदियात नमो युवा मॅरेथॉनच्या भव्य आयोजन... हजारोच्या संख्येत तरुण आणि तरुणांनी घेतला सहभाग.. Anchor : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान जिल्ह्यात सेवा पंधरवड्याच्या रूपात विविध उपक्रम राबविण्यात आले असून याच पार्श्वभूमीवर भाजपा युवा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रोहित अग्रवाल यांच्या नेतृत्वात नमो युवा मॅरेथॉनचे आयोजन गोंदिया शहरात करण्यात आले. नशामुक्त भारतच्या संकल्प घेत युवकांना जागृत करण्याच्या उद्देशाने हे आयोजन करण्यात आले असून तरुणीसाठी तीन किलोमीटर आणि तरुणी युवा वर्गाकरिता पाच किलोमीटर अशा या मॅरेथॉनचे स्वरूप होते. या मॅरेथॉन मध्ये मुलीमध्ये आरती भगत, तर मुलांमध्ये निखार भरावी या युवकाने बाजी मारली..
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Sept 28, 2025 10:30:34
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Sept 28, 2025 09:49:19
Dhule, Maharashtra:Anchor - धुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांच्या पावसामुळे हातात तोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे. काढणीला आलेला कापूस या पावसामुळे ओला झाल्यामुळे शेतकऱ्यांच प्रचंड मोठ नुकसान झालेल आहे. काढणीला आलेला हा कापूस आता ओला झाल्यामुळे तो विकणे योग्य राहिलेला नाही. त्यामुळे लाखो रुपयांचा फटका प्रत्येक शेतकऱ्याला बसला असून, सरकारने आता मदत करावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी कापूस वाढवला होता, अति पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांचा हातचा कापूस हा वाया गेलेला आहे. बदललेल्या वातावरणामुळे कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसलेला आहे. बाईट कापूस उत्पादक शेतकरी बाईट कापूस उत्पादक शेतकरी प्रशांत परदेशी, धुळे.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 28, 2025 09:38:01
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज ‌‌.. { प्लिज इनपुट विडीओ मध्ये 1.43 सेकंदाचा तो विडीओ आहे.... } स्किप्ट ::- निलंग्यात शेतकऱ्यांचा संताप उफाळला, सदाभाऊ खोत यांना धरलं धारेवर...आम्ही नसतो तर शेतकऱ्यांचा आवाज कोण उठवणार ?... खोतांचा शेतकऱ्यांना प्रतिप्रश्न..... AC ::- लातूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाला आहे. नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी आज आमदार सदाभाऊ खोत हे लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. पाहणी दौऱ्यावेळी निलंग्यात शेतकऱ्यांनी सदाभाऊ खोत यांना चांगलंच धारेवर धरलं. आम्ही डोळे झाकून निवडणूक दिलो, पण तुम्ही मित्रपक्षात गेल्यामुळे आम्हाला कुणाकडे जावं हेच कळत नाही… तुमच्यावरच आमच्या अपेक्षा आहेत," असं शेतकऱ्यांनी थेट खोतांसमोर सांगितलं. या नाराजीत उत्तर देताना सदाभाऊ खोत यांनी हि शेतकर्यांना समजून काढण्याचा प्रयत्न केला आहे. विधान परिषदेवर आमच्यासारखे दोन-चार लोक आहेत म्हणूनच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठतो. खरं तर जर शेतकऱ्यांनी आपलेच प्रतिनिधी निवडून दिले असते तर अजून ताकदीनं आवाज उठला असता. पण वास्तव असं आहे की सरकार जातीवर ठरतात आणि जातीवरच निवडून येतात असं विधान केले आहे.... साऊंड बाईट ::- सदाभाऊ खोत
1
comment0
Report
Sept 28, 2025 09:36:38
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Sept 28, 2025 09:35:18
Wardha, Maharashtra:वर्धा SLUG- 2809_WARDHA_KEDAR_JADHAV - वर्ध्यात आयटीआय टेकडी परिसरात साकारलेल्या तालुका क्रीडा संकुलाचे लोकार्पण - पालकमंत्री पंकज भोयर, माजी क्रिकेटपटू केदार जाधव यांच्याहस्ते क्रीडा संकुलाचे लोकार्पण - पोलिस अधिक्षक, जिल्हा क्रीडा अधिकारी, उपविभागीय अधिकारी आदींची उपस्थिती -  "राजकीय विरोधकांनी ५० वर्षात काय केलं ते सांगाव, दहा वर्षांत आम्ही काय केलं ते सांगतो, डिबेटला तयार असल्याचं पालकमंत्री पंकज भोयर यांचं वक्तव्य - जेवढा क्रीडा क्षेत्राचा विकास होईल तेवढा युवा पिढीला फायदा होईल.. - क्रीडा संकुल, आयटीआय, ऑक्सिजन पार्क आणि परिसर वर्धा नेचर अँड स्पोर्ट सर्किट म्हणून विकसित करणार असल्याचं भोयर यावेळी म्हणाले.. बाईट - पंकज भोयर, पालकमंत्री वर्धा
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Sept 28, 2025 09:34:57
Ambernath, Maharashtra:बारवी धरण पुन्हा एकदा ओव्हरफ्लो! यंदाच्या मोसमात तिसऱ्यांदा धरण फुल्ल! धरणक्षेत्रात कालपासून मुसळधार पाऊस Bdl baravi Anchor : संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे बारावी धरण रविवारी पुन्हा एकदा ओव्हरफ्लो झालं विशेष म्हणजे यंदाच्या मोसमात तिसऱ्यांदा बारावी धरण पूर्ण क्षमतेने भरलं आहे Vo : राज्यात सध्या अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून ठाणे जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे शनिवारपासून ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून बारवी धरण क्षेत्रातही पावसाची संततधार सुरूच आहे बारवी धरणाची उंची ७२.६० मीटर असून रविवारी बारवी धरणाची पाणी पातळी ७२.८० मीटरवर पोहोचली आहे. त्यामुळे सध्या बारवी धरणातून तब्बल ११,०७४ क्यूसेक क्षमतेनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परिणामी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चंद्रशेखर भुयार ,बदलापूर
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Sept 28, 2025 09:33:24
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 28, 2025 09:33:14
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Sept 28, 2025 09:20:23
0
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top