Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशिम: पूरामुळे अडलेला पाण्याचा प्रवाह, शेतकऱ्यांना मिळाला दिलासा!

GMGANESH MOHALE
Jul 11, 2025 04:36:53
Washim, Maharashtra
वाशीम: File:1107ZT_WSM_DAM_BRIDGE_CLEANING रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम अँकर: वाशिम च्या रिठद गावाजवळील कोल्हापुरी बंधाऱ्यात पावसामुळं आलेल्या पुराच्या पाण्यासोबत आलेला कचरा व लाकडे अडकल्याने पाण्याचा प्रवाह अडला होता. त्यामुळे आसपासच्या शेतीचे नुकसान होत होते आणि शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली होती. शेतकऱ्यांच्या मागणीनंतर जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाने जेसीबीच्या सहाय्याने कचरा हटवण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह सुरळीत झाला असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.तसेच बंधाऱ्यावरून ये-जा करणाऱ्यांसाठीही सुरक्षित मार्ग उपलब्ध झाला आहे.
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top