Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Latur413531

शेतकऱ्यांचा मोर्चा: पन्नगेश्वर साखर कारखान्यातील प्रश्न उघड!

VBVAIBHAV BALKUNDE
Jul 11, 2025 11:02:05
Latur, Maharashtra
AC  ::- लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातील पन्नगेश्वर खाजगी साखर कारखान्यावर शेतकरी आणि कामगारांचे विविध प्रश्न घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेने मोर्चा काढला. हा साखर कारखाना भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केला होता.  कर्मचाऱ्यांच्या पगारीचे १२ कोटी ५० लाख तात्काळ द्यावे, शेतकऱ्यांचे शेअर्स नियमित करा , जुन्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या जुन्या वेतनश्रेणीसह कामावर घ्यावे, शेतकऱ्यांचे थकीत बील तात्काळ द्यावे. अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. कारखाना प्रश्नाकडे याप्रश्नी वारंवार मागणी करूनही हा प्रश्न न सोडविल्यामुळेच हा मोर्चा काढण्यात आला आहे. बाईट ::- शेतकरी
1
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top