Back
गोंदियातील उड्डाणपुलावर पडलेले भगदाड, गुणवत्ता प्रश्नचिन्हासमोर!
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 10, 2025 02:01:26
Bhandara, Maharashtra
Pravin Tandekar Gondia
Slug - 1007_GON_BRIDGE
FILE - 3 VIDEO 2 IMAGE
मुंबई-कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावरील मासूलकसा घाट परिसरातील पुलावर मोठे भगदाड.... उड्डाण पुलावरील सुरक्षा भिंतही खचली... उड्डाणपुलावर पडल्या भेगा.... अवघ्या 6 महिन्यापूर्वी सदर पुलाचे बांधकाम पूर्ण झाले होते.... कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह ???
Anchor : गोंदिया जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 मुंबई-कलकत्ता वर मासुलकसा घाट परिसरात 6 महिन्यापूर्वी उड्डाणपूल तयार करण्यात आला आहे. सध्या गोंदिया जिल्ह्यात आलेल्या मुसळधार पावसामुळे या पुलावर एक मोठा भगदाड पडलेला आहे. तर या उड्डाणपुलाला भेगा देखील पडल्या असून पुलावरील सुरक्षा भिंत देखील खचली आहे... त्यामुळे पहिल्याच पावसात या बांधकाम करणाऱ्या कंपनीचे पितळ उघडे पडले असून या पुलाच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत...
14
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SGSagar Gaikwad
FollowJul 10, 2025 10:37:46Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_fairing
अँकर
नाशिकरोड भागातील फर्नांडिस वाडी या ठिकाणी रात्री दोन गट आपसात भिडले जुन्या वादातून त्यांनी हवेत गोळीबार केल्याची घटना घडलीय.... दोन्ही गटाकडून 15 ते 20 राउंड फायर करण्यात आले आहे.... विशेष बाब म्हणजे एका गटा कडून कोर्टात बाजू मांडणाऱ्या वकिलाच्या घरी देखील दगड फेक व कांचीच्या बाटल्या देखील फेकण्यात आल्या आहे.... नाशिकरोड भागात फर्नांडिस वाडी येथे काल रात्री बेद आणि जॉनवाल गँग समोर समोर येउन एक मेकांच्या दिशेने फायरिंग केली जवळपास पंधरा ते वीस राउंड दोन्ही गटाकडून बाहेर करण्यात आल्याचा अनेक नागरिकांनी सांगितला आहे.... तर घटनास्थळावरून आठ राऊंड फायर केलेल्या काडतूस मिळाले आहे तसेच त्या ठिकाणी राहणाऱ्या महिला वकिलांच्या घरावर देखील दगडफेक आणि बाटल्या फेकण्यात आली.... त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी नाव घेतल तीन संशयतांना ताब्यात घेतले आहे.... एकूणच वर्चस्वाच्या वादातून गँगवार भडकल्याने टोळी युद्ध थांबण्याचा आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचा मोठा आव्हान पोलिसांसमोर उभा राहिला आहे....
बाईट : मोनिका राउत (पोलीस उपयुक्त झोन 2)
6
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 10, 2025 10:36:36Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1007ZT_CHP_FLOOD_WOES
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी उपविभागात सततच्या पावसामुळे मार्ग आहेत बंद ,ब्रह्मपुरी शहरालगत भूती नाल्यावर सुरू असलेल्या पूलाच्या संथगती बांधकामाने नागरिक संतापले
अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी उपविभागात सततच्या पावसामुळे लहान- मोठे 20 हुन अधिक मार्ग बंद आहेत. ब्रह्मपुरी शहरालगत भूती नाल्यावर सुरू असलेल्या पूलाच्या संथगती बांधकामाने नागरिक संतापले आहेत. दुसरीकडे आरमोरी मार्ग पुराच्या पाण्याने वेढला असल्याने गडचिरोली जिल्ह्यात जाणारे ल मालवाहू ट्रक मोठ्या संख्येने अडकले आहेत. पुराचे पाणी ओसरण्याची वाट बघत तब्बल 12 तासांपासून मालवाहू वाहने व चालक खोळंबले आहेत.
बाईट १) ,२),३) त्रस्त नागरिक
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 10, 2025 10:36:11Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1007ZT_CHP_CHAUPAL
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी उपविभागात संततदार पावसाने शेत पिकांचे नुकसान, गोसीखुर्द धरणाचे पाणी वैनगंगा नदीवाटे शेत शिवारात येत असल्याने शेतकऱ्यांना सतत होत आहे नुकसान
अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी उपविभागात संततदार पावसाने शेत पिकांचे नुकसान झाले आहे. गोसीखुर्द धरणाचे पाणी वैनगंगा नदी पुरावाटे शेत शिवारात येत असल्याने शेतकऱ्यांना सतत नुकसान होत आहे. अधिक नुकसान आणि तोकडी नुकसान भरपाई यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. एकीकडे गोसीखुर्द धरणाचे पाणी इतर भागात उपकारक ठरले असताना ब्रह्मपुरी तालुक्यातील धान आणि भाजीपाला पिके घेणाऱ्या लाडज -पिंपळगाव -अ-हेर नवरगाव या भागांमध्ये मात्र संकट ठरले आहे.
---- शेतकरी चौपाल-------
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 10, 2025 10:35:37Chandrapur, Maharashtra:
आधीच असाईनमेंट नंबरवर टाकली...
आता फक्त 2 C करतोय
Feed slug :--- 1007ZT_CHP_BANK_RADAA
( single file sent on 2C)
टायटल:-- आज होत असलेल्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पद निवडणुकीत चंद्रपूर शहरातील मतदान केंद्रावर दोन उमेदवारांमध्ये राडा, एका उमेदवाराच्या समर्थकांनी मतदान केंद्र आतून केलं बंद, तर दुसऱ्या उमेदवाराचे समर्थक बाहेर देत राहिले धडका
अँकर:--आज होत असलेल्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पद निवडणुकीत चंद्रपूर शहरातील मतदान केंद्रावर दोन उमेदवारांमध्ये राडा झालाय. एका उमेदवाराच्या समर्थकांनी मतदान केंद्र आतून बंद केले तर दुसऱ्या उमेदवाराचे समर्थक बाहेर दारावर धडका देत राहिले. परिस्थिती तणावाची झाल्यानंतर केंद्रप्रमुखानी स्वतः दखल देत मार्ग मोकळा केला. हे केंद्र सुभाष रघाताटे नामक उमेदवाराच्या समर्थकांनी काबीज केलं असल्याने या केंद्रावरील मतदान रद्द करण्याची मागणी दुसऱ्या गटाचे उमेदवार दिनेश चोखारे यांनी केली. या घटनेने केंद्र परिसरात मोठ्या तणाव निर्माण झाला.
बाईट १) दिनेश चोखारे, उमेदवार
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
3
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 10, 2025 10:31:37Chandrapur, Maharashtra:
आधीच असाईनमेंट नंबरवर टाकली...
आता फक्त 2 C करतोय
Feed slug :--- 1007ZT_CHP_BPURI_DRONE
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी भागातील पुराची ड्रोन दृश्य
अँकर:--चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात वैनगंगा नदीमुळे आलेल्या पुरामुळे हजारो हेक्टर क्षेत्र प्रभावित झालं. जीवनदायिनी वैनगंगा नदीच यामुळे एक वेगळे स्वरूप पुढे आलं, गोसेखुर्द घरातील विसर्गामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आणि या नदीचे पाणी आजूबाजूच्या हजारो हेक्टर शेतात आणि गावांमध्ये पसरलं. वैनगंगा नदीच्या या पुराचं ड्रोन च्या माध्यमातून ब्रह्मपुरी येथील हौशी फोटोग्राफर शिवम मेहर यांनी चित्रण केलं आहे. या चित्रणामुळे वैनगंगा नदीच्या पुरामुळे किती मोठं क्षेत्र बाधित झालं हे स्पष्ट होतं.
ड्रोन vis
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 10, 2025 10:30:39Chandrapur, Maharashtra:
आधीच असाईनमेंट नंबरवर टाकली...
आता फक्त 2 C करतोय
Feed slug :--- 1007ZT_CHP_ROAD_CLOSE_1_2
( 2 file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी उपविभागात गेल्या बारा तासांपासून पावसाने विश्रांती दिली, मात्र जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या पुराचा फटका अनेक गावांना बसलाय, आरमोरी मार्गावर पुराचे पाणी आल्यामुळे गेले बारा तासांपासून हा मार्ग बंद, पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनांना जाण्यास केली आहे मनाई, अवजड व उंच वाहनेच जाण्याची देण्यात आली आहे परवानगी, मालवाहक छोट्या वाहनांना मनाई केल्याने या भागात वाहनांच्या लागल्या आहेत रांगा, अनेक तासांपासून चालक खोळंबून असल्याने हा मार्ग केव्हा उघडेल याबाबत चिंता
अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी उपविभागात गेल्या बारा तासांपासून पावसाने विश्रांती दिली आहे. मात्र जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या पुराचा फटका अनेक गावांना बसलाय. आरमोरी मार्गावर पुराचे पाणी आल्यामुळे गेले बारा तासांपासून हा मार्ग बंद आहे. पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनांना जाण्यास मनाई केली आहे. अवजड व उंच वाहनेच जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. मालवाहक छोट्या वाहनांना मनाई केल्याने या भागात वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. अनेक तासांपासून चालक खोळंबून असल्याने हा मार्ग केव्हा उघडेल याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
--------wkt---आशीष अम्बाडे
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 10, 2025 10:30:17Parbhani, Maharashtra:
अँकर- गाय गोठा योजना आणि मागेल त्याला विहीर या योजनेतील सिंचन विहिरीचे बिल 2021 पासून निघाले नाहीत,म्हणून परभणी जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप घोंसीकर यांच्या दालनात शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन सुरू केलय,परभणी जिल्ह्यात विहिर न करताच हे अधिकारी विहिरीचे बिल अदा करीत असतांना ज्या शेतकऱ्यांनी खरोखर विहिरी तयार केल्या आहेत,त्यांना अद्याप पैसे मिळाले नाहीत,त्यामुळे जोपर्यंत शेतकऱ्यांना विहिरीचे पैसे मिळणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन माघे न घेण्याचा पवित्रा या शेतकर्यांनी घेतलाय,त्यानंतर नानलपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाने पोलिसांची कुमक (rcp प्लाटून) मागवलीय,कार्यालयात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे...
बाईट- किशोर ढगे- जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना
0
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 10, 2025 10:08:07Chandrapur, Maharashtra:
आधीच असाईनमेंट नंबरवर टाकली...
आता फक्त 2 C करतोय
Feed slug :--- 1007ZT_CHP_FLOOD_WKT_1_2
( 2 file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने घेतली विश्रांती, मात्र गोसेखुर्द धरणातून विसर्ग जारी असल्याने पूरपरिस्थिती कायम, जिल्ह्यातील वैनगंगा नदीकाठच्या दहा गावांना बसलाय फटका, ब्रह्मपुरी उपविभागात अनेक मार्ग आहेत बंद, प्रशासनाने आज तालुक्यात जाहीर केली आहे शाळा महाविद्यालयांना सुट्टी ,पाऊस नसल्याने नागरिक व प्रशासनाला मिळालाय दिलासा
अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र गोसेखुर्द धरणातून विसर्ग जारी असल्याने पूरपरिस्थिती कायम आहे. जिल्ह्यातील वैनगंगा नदीकाठच्या दहा गावांना पुराचा फटका बसलाय. ब्रह्मपुरी उपविभागात 24 तासात 100 मिमी हुन अधिक पाऊस पडलाय यामुळे अनेक मार्ग बंद आहेत. प्रशासनाने आज तालुक्यात शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. पाऊस नसल्याने नागरिक व प्रशासनाला दिलासा मिळालाय.
----------wkt--- आशीष अम्बाडे-----
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
1
Share
Report
KJKunal Jamdade
FollowJul 10, 2025 09:42:20Shirdi, Maharashtra:
Shirdi News Flash
*साई चरणी गुरुपोर्णिमा उत्सवानिमित्त सुवर्ण दान...*
59 लाख रुपये किंमतीचा 566 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकुट साईंच्या चरणी दान..
*साई भक्तांकडून साईंच्या चरणी सोन्या-चांदीची गुरुदक्षिणा अर्पण...*
*तब्बल 59 लाख रुपये किमतीचा सोन्याचा मुकुट दान...*
त्याचबरोबर 54 ग्रॅम वजनाचे 3 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे फुल आणि 2 किलो 100 ग्रॅम वजनाचा 2 लाखांहून अधिक किंमतिचा चांदीचा हार साईभक्तांकडून साईंच्या चरणी दान...
सुंदर नक्षीकाम केलेला सुवर्ण मुकुट साईबाबांना अर्पण...
आंध्र प्रदेशातील साई भक्ताकडून साई चरणी सोन्याचा मुकुट अर्पण...
गुरु पौर्णिमा उत्सवानिमित्त साई भक्तांकडून साईंच्या चरणी भरभरून दान....
Byte - गोरक्ष गाडीलकर , CEO साईबाबा संस्थान शिर्डी
10
Share
Report
SNSWATI NAIK
FollowJul 10, 2025 09:42:02Navi Mumbai, Maharashtra:
story slug -: नेरुळ विभागातील नागरी समस्यांविरोधात मनसेचे विभाग कार्यालयावर शिट्टी वाजवा मोर्चा.
मनसे का शिट्टी बजाव आंदोलन
ftp slug- nm nerul ward off morcha
byet- gajann kale
reporter - swati naik
navi mumbai
Anchor -: नेरुळ विभागातील विविध नागरी समस्या आणि ठेकेदारांनी केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामकाजा विरोधात मनसेतर्फे नेरुळ विभाग कार्यालयावर शिट्टी वाजवा मोर्चा काढण्यात आलाय. रस्त्यांची झालेली दुरावस्था, दूषित पाणी पुरवठा, कोलमडलेली आरोग्य व्यवस्था, वाहतूक कोंडी, मनपा प्रशासनाचा गैरकारभार अश्या नेरुळ विभागातील शेकडो समस्या घेऊन मनपा विभाग अधिकाऱ्यांना जागं करण्यासाठी शिट्टी वाजवत हा मोर्चा काढण्यात आलाय. यावेळी नेरुळ मधील विविध समस्यांचा पाढा वाचून अधिकाऱ्यांची शिट्टी वाजविण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला असल्याची प्रतिक्रिया यावेळी मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी व्यक्त केलेय.
बाईट- गजानन काळे मनसे शहराध्यक्ष
9
Share
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 10, 2025 09:39:02Yeola, Maharashtra:
अँकर:
राष्ट्रसंत जनार्दन स्वामींची तपोभूमी असलेल्या येवला तालुक्यातील अंदरसुल येथील नागेश्वरी मंदिरामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे. यावेळी सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमाची या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी यावेळी येथे दिसून येत असून याच नागेश्वरी मंदिर परिसरातून आढावा घेतला आहे आमचे सुदर्शन खिल्लारे यांनी
4
Share
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 10, 2025 09:35:54Parbhani, Maharashtra:
अँकर- गाय गोठा योजना आणि मागेल त्याला विहीर या योजनेतील सिंचन विहिरीचे बिल 2021 पासून निघाले नाहीत,म्हणून परभणी जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप घोंसीकर यांच्या दालनात शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन सुरू केलय,परभणी जिल्ह्यात विहिर न करताच हे अधिकारी विहिरीचे बिल अदा करीत असतांना ज्या शेतकऱ्यांनी खरोखर विहिरी तयार केल्या आहेत,त्यांना अद्याप पैसे मिळाले नाहीत,त्यामुळे जोपर्यंत शेतकऱ्यांना विहिरीचे पैसे मिळणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन माघे न घेण्याचा पवित्रा या शेतकर्यांनी घेतलाय,
बाईट- किशोर ढगे- जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना
4
Share
Report
SKSACHIN KASABE
FollowJul 10, 2025 09:32:53Pandharpur, Maharashtra:
10072025
slug - PPR_SANTPADUKA_GOD
feed on 2c
file 02
------
Anchor - गुरुपौर्णिमे निमित्त विठ्ठल मंदिरात पार पडला संत - देव भेटीचा अनुपम्य सोहळा , सर्व दहा मानाच्या संत पादुकांची विठ्ठल मंदिरात झाली लाडक्या विठुरायाशी भेट वर्षभराची ऊर्जा घेऊन आज पालखी सोहळ्यानी ठेवले परतीसाठी प्रस्थान
आषाढी यात्रेसाठी शेकडो मैलाचे अंतर चालत आलेल्या पालखी सोहळ्यातील पादुकांची आज देवाच्या समचरणाशी भेट झाली . देव आणि संत भेटीचा हा अनुपम सोहळा पाहण्यासाठी पालखी सोहळ्यातील शेकडो भाविकांनी आज मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती . आषाढी साठी आलेल्या संत निवृत्तीनाथ , संत सोपानकाका , संत ज्ञानेश्वर , संत तुकाराम , संत मुक्ताबाइ , संत नामदेव , संत एकनाथ या सात पालखी सोहळ्यांना वारकरी संप्रदाय , मानाच्या पालख्या म्हणून ओळखतो . याशिवाय शासनाने संत निळोबाराय , संत चांगा वटेश्वर आणि रुक्मिणी मातेच्या पालखी सोहळ्यालाही मानाचा पालखी सोहळा घोषित केल्याने आता दहा मानाच्या पालख्या झाल्या आहेत .
हे सर्व संत वर्षात फक्त एकदाच आषाढ पोर्णिमेला विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी येत असतात . वारकरी सांप्रदायात या संत - देव भेटीला फार महत्व असते . ज्या संतांचा जयजयकार सांप्रदाय आयुष्यभर करीत असतो त्या संतांची आज आपल्या लाडक्या विठुरायाशी भेट होत असते .
विठ्ठल सभामंडपात हरिनामाच्या जयघोषात मग या पादुकांना देवाच्या भेटीसाठी गाभाऱ्यात घेऊन जाण्यात आले . येथे संतांच्या पादुका देवाच्या सम चरणाजवळ ठेवत देवाची आणि संतांच्या भेटीचा अनुपम सोहळा संपन्न झाला . मंदिराच्या वतीने गाभाऱ्यात प्रत्येक संतांच्या पादुका घेऊन आलेल्या मानकऱ्यांना उपरणे आणि मानाचा नारळ भेट म्हणून देण्यात आला . यानंतर हे सर्व पालखी सोहळे आपल्या मठात पोचले .
आज सर्वच पालख्या पंढरपूर मधून त्यांच्या गावी प्रस्थान ठेवतात
1
Share
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowJul 10, 2025 09:30:21Latur, Maharashtra:
बांधकाम कामगार कल्याण योजनेत मोठा घोटाळा उघडकीस.... उदगीर तालुक्यात घोटाळा उघडकीस... अस्तित्वात नसलेल्या ग्रामपंचायतीच्या नावाने ९० फेक सर्टिफिकेट...अनुदान, शिष्यवृत्ती, साहित्य... योजनांचा गैरवापर... तिघांविरुद्ध गुन्हा दाखल...
बाईट ::- राजकुमार पुजारी ( पोलीस अधिकारी उदगीर )
बाईट::- राजकुमार पुजारी ( पोलीस अधिकारी उदगीर)
बाईट::- प्रविण सुरडकर ( गटविकास अधिकारी उदगीर )
P2C::- वैभव बालकुंदे रिपोर्टर लातूर
1
Share
Report
AKAMAR KANE
FollowJul 10, 2025 09:05:55Nagpur, Maharashtra:
2c ला व्हिडिओ जोडले आहे
---------------*
नागपूर
- नागपूर कामठी ते न्यू कामठी दरम्यान उड्डाण पुलाचा बांधकाम करण्यात येत आहे.. मात्र धक्कादायक बाब म्हणजे बांधकाम सुरू असतानाच नागपुरात रविवारी झालेल्या पावसानंतर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याची व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे...
- कामठी ते न्यू कामठी जोडणारा उड्डाण पुलाच उदघाटन होण्यापूर्वी अजूनही बांधकाम सुरू असताना उड्डाण पुलाच्या वर ररस्त्यावर खड्डे पडणारी घटना अनेक प्रश्न उपस्थित करून जात आहे..
- या उड्डाण पुलाचा बांधकामाचा दर्जा बाबत प्रश्न आहेच... शिवाय नागरिकांच्या जीवाशी खेळ तर नाही ना असा प्रश्न समोर येतोय...
- सोशल मोडीयावर खड्डे पडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर डागडूगीचे करण्यात आली .. या
2
Share
Report